{"url": "https://techliebe.com/cancellation-of-high-denomination-notes-inr/", "date_download": "2018-04-26T22:31:49Z", "digest": "sha1:O77UPYIFSHECCR2BW3DGAXJELLEMEU55", "length": 11601, "nlines": 69, "source_domain": "techliebe.com", "title": "Cancellation of High Denomination Notes | TechLiebe", "raw_content": "\nशासनाच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार रु. 500 आणि रु. 1000 च्या नोटा आजपासून चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. यापुढे त्या वैध मानल्या जाणार नाहीत.\nशासनाने निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि जनतेची कमीत-कमी गैरसोय व्हावी यासाठी खालील मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत:\n(i) 30 डिसेंबर, 2016 च्या कार्य कालावधीपर्यंत, जुन्या रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकांच्या शाखांमध्ये किंवा आरबीआयच्या कार्यालयांतून नागरिकांना/व्यक्तींना त्यांच्या बँक खात्यात भरता येऊ शकतात/किंवा इतर नोटांच्या रुपात बदलून घेता येऊ शकतात.\n(ii) एका व्यक्तीद्वारे वैध चलन मुद्रा असलेल्या एकूण रु. 4,000/- किंवा त्यापेक्षा मूल्याच्या नोटाच फक्त इतर नोटांच्या रुपात बदलून घेता येऊ शकतात. त्यासाठी जुन्या नोटा व आरबीआयने दिलेल्या विशिष्ट स्वरुपात मागणीची पावती आपल्या स्वतःच्या ओळखपत्रासह बँकेकडे सादर करणे आवश्यक आहे. अशाच प्रकारची सुविधा पोस्टाच्या कार्यालयांतदेखील सुरु केली जाईल.\n(iii) जुन्या बँक नोटा इतर नोटांच्या रुपात बदलून घेण्याच्या 4,000/- रुपयांच्या मर्यादेचा 15 दिवसानंतर आढावा घेतला जाईल आणि गरजेनुसार योग्य सूचना जारी केली जाईल.\n(iv) बँकेतील खातेधारकाच्या खात्यात किती मूल्याच्या किंवा किती संख्येने बँक नोटा जमा केल्या जाव्यात यावर कोणतीही मर्यादा नाही. असे असले तरी, ज्या खातेदारांच्या खात्यांचे केवायसी निकष पूर्ण करण्यात आलेले नसतील अशा खात्यांमध्ये केवळ 50,000/- मूल्याच्या बँक नोटा जमा करता येऊ शकतात.\n(v) वैध ओळख पुरावा सादर केल्यानंतर मानक बँकिंग प्रक्रियेनुसार कोणत्याही बँकेत खाते असणाऱ्या खातेदाराला त्याच बँकेद्वारे बँक नोटांच्या मूल्याइतकीच समान रक्कम खातेदाच्या खात्यावर जमा केली जाईल.\n(vi) बँक नोटांच्या मूल्याइतकीच समान रक्कम तृतीय पक्षाच्या खात्यावर जमा करता येऊ शकते पण यासाठी खातेधारकाने मानक बँकिंग प्रक्रियेचा अवलंब करून यासाठी विशिष्ट अधिकृतता प्रदान करणे गरजेचे आहे आणि प्रत्यक्ष व्यवहार करणाऱ्या व्यक्तीस वैध ओळख पुरावा सादर करावा लागेल.\n(vii) 24 नोव्हेंबर, 2016 च्या कार्य कालावधीपर्यंत, पहिल्या पंधरवढ्यात एका बँक खात्यातून, बँक काउंटरवरून किमान रु. 10,000/- काढता येऊ शकतात, आणि एका आठवड्यात कमाल रु. 20,000/- काढता येऊ शकतात.\n(viii) चेक, डिमांड ड्राफ्ट, क्रेडीट/डेबिट कार्ड्स, मोबाईल वॉलेट्स आणि इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर अशा खाते वापराच्या रोख-रक्कमरहित पद्धतींच्या वापरावर कोणतेही बंधन नसेल.\n(ix) 18 नोव्हेंबर, 2016 पर्यंत एटीएम मशीन्स मधून केवळ 2,000/- रुपये प्रति कार्ड प्रतिदिवस काढता येतील, ही मर्यादा 19 नोव्हेंबर, 2016 पासून पुढे 4,000/- रुपये प्रति कार्ड प्रतिदिवस अशी असेल.\n(x) ज्या लोकांना 30 डिसेंबर, 2016 पर्यंत त्यांच्याकडील रद्द झालेल्या जुन्या बँक नोटा बदलून घेता येणार नाहीत किंवा खात्यात भरता येणार नाहीत, त्यांच्यासाठी अजून एक संधी दिली जाईल. नंतरच्या कालावधीमध्ये आरबीआयद्वारे सूचित करण्यात आलेल्या कार्यालयांत त्यांना भारतीय रिझर्व बँकेने सांगितल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्या बदलून घेता येऊ शकतात किंवा खात्यात भरता येऊ शकतात.\n(xi) दिनांक 9 नोव्हेंबर, 2016 रोजीबँका व सरकारी कोषागारे बंद ठेवण्यात यावीत अशी सूचना देखील जारी केली जात आहे.\n(xii) याचबरोबर, दिनांक 9 व 10 नोव्हेंबर, 2016 रोजी सर्व एटीएम, रोख भरणा मशीन्स, कॅश रिसायकलर्स आणि रोख रकमेच्या पावती आणि देयकासाठी वापरण्यात येणारी सर्व मशीन्स बंद ठेवण्यात येतील.\n(xiii) बँक शाखा आणि सरकारी कोषागरांचे कामकाज 10 नोव्हेंबर, 2016 पासून सुरु होईल.\n(xiv) जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी, पहिल्या 72 तासांसाठी, शासकीय रुग्णालये आणि औषधालये/रेल्वे तिकिटांचे काउंटर्स, शासकीय तिकीट काउंटर्स, सार्वजनिक क्षेत्रातील बसेस आणि विमानतळांवरील विमान तिकीट काउंटर्स; ग्राहक सहकारी संस्था; दुग्ध केंद्रे, स्मशान/दफनभूमी; सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या पेट्रोल/डीझेल/ गॅस स्टेशन्स आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवासी आगमन आणि निर्गमनासाठी आणि एका विशिष्ट मूल्यापर्यंत परदेशी पर्यटकांना विमानतळांवर विदेशी चलन देवाणघेवाण करण्यासाठी जुन्या बँक नोटांची स्वीकृती केली जाईल.\nसंदर्भ: अर्थमंत्रालय, भारत सरकारचे दि. 08 नोव्हेंबर, 2016 रोजीचे प्रसिद्धीपत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/avoid-food-for-peaceful-sleep-117083000025_1.html", "date_download": "2018-04-26T23:01:07Z", "digest": "sha1:NRAUXFC5TWOFHDM5WSFYFGKYBPDQTY5H", "length": 9077, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उत्तम झोपेसाठी या तीन वस्तू | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउत्तम झोपेसाठी या तीन वस्तू\nदिवसभर काम आणि थकवा आल्यावर प्रत्येकाला रात्री गाढ झोप हवी असते. जर तुम्हालाही चांगली झोप हवी असेल तर या गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे की झोपण्या अगोदर कोणत्या वस्तूंचे सेवन केले पाहिेजे आणि कोणते नाही. आम्ही तुम्हाला असे काही खाद्य पदार्थांबद्दल सांगत आहो ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला चांगली झोप येईल आणि काही वस्तूंचे सेवन केल्याने तुमची झोप उडू शकते.\nया पदार्थांमुळे येते चांगली झोप\n1) चेरी- चेरी त्या नॅचरल वस्तूंमधून एक आहे ज्यात मेलाटोनिन केमिकल असतो. हे केमिकल तुमच्या बॉडीतील इंटर्नल क्लॉकला कंट्रोल करतो आणि तुम्हाला चांगली झोप देण्यास मदत करतो.\n2) दूध- दुधात अमीनो ऍसिड ट्रिप्टोफॅन असतो जो मेंदूत रासायनिक सेरोटोनिनचा अग्रदूत असतो.\n3) जास्मिन राईस- यात भरपूर प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्याचा अर्थ असा आहे की शरीर हळू हळू पचन करून हळू हळू रक्तात ग्लूकोज निर्माण करतो.\nया पदार्थांच्या सेवनापासून दूर राहा\n1) वाइन- दारू तुमच्या सिस्टममध्ये लवकर मेटाबोलाइझ होते आणि अस्वस्थतेचे कारण बनते. झोपण्याअगोदर दारूचे सेवन नाही केले पाहिजे.\n2) कॉफी- यात कॅफीन असत जे सेंट्रल नर्व्हसला उत्तेजित करते. झोपताना कॉफीचे सेवन करणे टाळावे.\n3) डार्क चॉकलेट- चॉकलेटमध्ये फक्त कॅलरीजच नव्हे तर कॅफीन देखील असत. उदाहरणासाठी, 1.55 औंस हर्शे मिल्क चॉकलेटमध्ये किमान 12 मिलीग्राम कॅफीन असतं.\nझोपण्यापूर्वी काय करावे आणि काय नाही\nवेळेवर रोज ब्रेकफास्ट न केल्यास वाढतो लठ्ठपणा\nHealth Tips : 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A5_%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T22:40:22Z", "digest": "sha1:HWSDLCGFGR43FW5KEPFQR757GNW3X3NK", "length": 4102, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेरेडिथ बॅक्स्टर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमेरेडिथ ॲन बॅक्स्टर (२१ जून, इ.स. १९४७:साउथ पासाडेना, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही अमेरिकन अभिनेत्री आहे. ही मुख्यत्वे दूरचित्रवाणी माध्यमातून अभिनय करते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९४७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी ०२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/tag/krishi-masik/", "date_download": "2018-04-26T22:45:15Z", "digest": "sha1:GN3IOJTDOY7R322CGYWSNSQOAFSQZKIF", "length": 13215, "nlines": 156, "source_domain": "krishidesh.com", "title": "Krishi masik Archives - कृषी देश", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\nसूचना: खालील नियतकालिकांची यादी हि पूर्ण नाही. तसेच दिलेला क्रम हा गुणवत्ता दर्शक नसून केवळ अनुक्रमांक आहे. आभार\nअ.क्रं. नियतकालिक संपर्क क्रमांक शहर पत्ता संकेतस्थळ\n१ अग्रोवन ०२३०-२४६८३८३/८४ कोल्हापूर सकाळ पेपर्स मर्या, डी४, एमआयडीसी,\n१ आधुनिक किसान 8087066696/\n9821374626 पुणे 3-4 संगम कमर्शिअल कॉम्प्लेक्स, पुणे आरटीओजवळ\n१ लोकराज्य ०२२-२२८८२८८८ मुंबई माहिती व जनसंपर्क महा संचालनालय,\n२ अग्रो वार्ता ०७७२२०२५१४२ अहमदनगर डब्ल्यू १६, एमआयडीसी, सुपेकर कॅन्टीन जवळ, अहमदनगर – ४१४१११ agrowarta@gmail.com\n३ आरसीएफ पत्रिका ०२२-२५५२३०७२/७३ मुंबई आरसीएफ, प्रियदर्शनी, आठवा मजला, सीआरएम\n४ योजना ०२२-२७५६६५८२ नवी मुंबई बी विंग, केंद्रीय सदन, सेक्टर क्रमांक १०,\n५ शेतकरी ०२०-२५५३७३३१ पुणे कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य कृषीभवन,\n६ कृषीपणन ०२०-२४२६११९०/८२९७ पुणे महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ पुणे,\nप्लॉट आर७, मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे – ३७\n७ अन्नदाता ०८४१५-२४६५५५ हैदराबाद युकेएमएल इमारत, दुसरा मजला,\nरामोजी फिल्म सिटी, हैदराबाद – ५०१५१२\n८ आदर्शगाव ०२०-२५५३७८६६ पुणे आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती,\n९ धान्यलक्ष्मी ०२४०-२३२८३३८ औरंगाबाद श्री राजलक्ष्मी प्रकाशन, ६, विपुल अपा,\nअपेक्स रुग्णालय, गादिया पार्क, औरंगाबाद\n१० शरद कृषी ०२०-२५३३१२२ पुणे अ३, गुरुकृपा अपा, न.ता. वाडी,\n११ शेतीप्रगती ०२३१-६४५४३२५ कोल्हापूर तेजस प्रकाशन, ट्रेड सेंटर, स्टे. रोड,\nनवी शाहूपुरी, कोल्हापूर – ४१६००१ http://shetipragati.blogspot.in\n१२ उद्योजकता ०२४०-२३६१२२३ औरंगाबाद महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अ३८,\n१३ कृषी व्यासपीठ ०२०-२४४५२९३१ पुणे ४२८/क, मराठे पेलेस, शनिवार पेठ, पुणे – ३०\n/५२५४० पुणे बळीराजा कृषी विज्ञान प्रकाशन,१३८४,\nशुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे – २\n१५ महिला विकास ०२४१-३०९०५३३/\n९३२५१०७००५ अहमदनगर महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ, आव्हाड इमारत,\nओबेरॉय हॉटेल समोर, सावेडी रोड, अहमदनगर-८\n१६ किसान शक्ती ०२३१-२६९२१७१/\n९४२२५१३९४६ कोल्हापूर १४०३इ, शाहूनगर, राजारामपुरी, कोल्हापूर – ८ http://supplyindia.in/KISANSHAKTI8494\nपुणे ५, तिसरा मजला, लक्ष्मीनारायण अपा,\nलक्ष्मीनारायण थेटर जवळ, स्वारगेट, पुणे – ९ गोडवा मासिक\n१८ कृषी निर्णय ९८२२३४७३४८ अहमदनगर पत्रकार चौक, हनुमान मंदिराजवळ, चांदा\nता. नेवासा, जि. अहमदनगर – ४१४६०६ krushinirnay@gmail.com\n१९ आमची माती आमची माणसं ९२०९५९९६८६/\n९८५०१८७१२४ नाशिक साई टॉवर, १ ला मजला, वकीलवाडी, पो.बॉक्स.नं.२४, जिपीओ, नाशिक- १ www.amamindia.com\n९३७००७२१२४ बार्शी शेतकरी निवास, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, तुळजापूर रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर – ४१३४०१ shetimitramagazine03@gmail.com\n७७२००५६७३८ पुणे ४९८, अदित्य रेसिडेन्सी, मित्रमंडळ चौक, पर्वती, पुणे-०९ editor.vanarai@gmail.com\n९७६२६८५३९९ नाशिक ७, दुसरा मजला , राधाकृष्ण अपार्टमेंट,\nवैभव कॉलनी, राजीव नगर,\n१ श्री सुगी ०२४२६-२४३३७६ राहुरी जन संपर्क अधिकारी, महात्मा फुले कृषी\nविद्यापीठ, राहुरी, जिल्हा. अहमदनगर http://mpkv.mah.nic.in/EXTNEDU.HTM\n२ सिंचन पुणे महाराष्ट्र सिंचन विकास पाटबंधारे संशोधन व\nविकास संचालनालय, ८ मोलेदिना रोड, पुणे-१\n३ महाबीज वार्ता ०७२४-२२५९११६ अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या.,\nमहाबीज भवन, कृषीनगर, अकोला-४४४१०४\n४ इंडिअन होर्टीकल्चर ०११-२५८४३६५७ नवी दिल्ली इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च,\nकृषी अनुसंधान भवन, पुसा, नवी दिल्ली-११००१२ http://www.icar.org.in/node/217\n५ महाराष्ट्र कृषिवर्धिनी ०२०-२४२६४६४१/६६३०३, ९५५२५१८२४४ पुणे अॅक्शन फॉर अॅग्रिकल्चरल रिन्युअल इन\nमहाराष्ट्र (अफार्म), बि.नं. २/२३, अ-ब,\nरायसोनी पार्क, मार्केट यार्ड, पुणे – ३७ admin@afarm.org\n१ कृषीदर्शनी ०२४२६-२४३३७६ राहुरी जन संपर्क अधिकारी, महात्मा फुले कृषी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:45:33Z", "digest": "sha1:JIIXVH7RRQIL6I4XYC2I3SXZLUJ7AUET", "length": 14726, "nlines": 159, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "मैत्री सुविचार मराठी - नक्कीच वाचावे असे सुंदर मैत्री सुविचार आणि कोट्स!", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nया दिवशी पोस्ट झाले ऑगस्ट 13, 2017 फेब्रुवारी 26, 2018 Jivnat Shiklele Dhade द्वारा\nमैत्री सुविचार मराठी भाषेत (अनामिक व्यक्तींचे)\nप्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं कि मैत्री होते आणि मनात शिरलं कि प्रेम. (सचित्र)\nसौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा. हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.\nश्रीमंत मित्रा सोबत वावरतांना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्रा बरोबर वावरतांना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे. हाच मैत्रीचा धर्म आहे.\nमैत्री असो व नाते संबंध, सगळे बंध हे विश्वासावरच बांधले जात असतात. त्याच्याशिवाय तुमच्याकडे काहीच नाहीये.\nमैत्री ना सजवायची असते ना गाजवायची असते. ती तर नुसती रुजवायची असते. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो. इथे फक्त जीव लावायचा असतो.\nअसे नाते तयार करा कि, त्याला कधी तडा जाणार नाही. असे हास्य तयार करा कि ह्रदयाला त्रास होणार नाही. असा स्पर्श करा कि त्याने जखम होणार नाही. अशी मैत्री करा कि त्याचा शेवट कधी होणार नाही.\nजन्म हा एका थेंबासारखा असतो. आयुष्य एका ओळीसारखं असतं. प्रेम एका त्रिकोणासारखं असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो.\nअनामिक व्यक्तींचे एका वाक्यात मैत्री सुविचार मराठी\nएकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. (सचित्र)\nमित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.\nचांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तूप्रमाणे फार काळजीपूर्वक जपायची असते.\nमैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.\nमैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही.\nमैत्रीत्वाच्या आधारावर जे नाते असते, ते सर्वोत्तम नात्यांपैकी एक असते.\nचांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, तर वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री होय.\nनाती जपली की सगळच जमतं, हळू-हळू का होईना कोणी आपलसं बनतं, ओळख नसली तरी साथ देऊन जातं, मैञीचं नातं आयुष्यात खुप काही शिकवून जातं.\nपावसातून जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्री मधून मिळतो, मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधी तरी उन्हातून आल्यावरच कळतो.\nप्रसिद्ध व्यक्तींचे मैत्री सुविचार मराठी\nमैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत. – व. पु. काळे\nआपण एकटेच जन्मलो आहोत, आपण एकटे राहतो, आपण एकटेच मरतो. केवळ आपल्या प्रेम आणि मैत्रीतूनच आपण भ्रम निर्माण करू शकतो की आपण एकटे नाहीत. – ऑरसन वेल्स\nजगाशी आपले स्मित वाटा. हे मैत्री आणि शांतीचे प्रतीक आहे. – क्रिस्टी ब्रिन्क्ली\nप्रसिद्ध व्यक्तींचे मैत्री सुविचार मराठी (एका वाक्यात)\nमैत्री हा जर तुमचा कमजोर बिंदू असेल तर तुम्ही जगातील शक्तिमान व्यक्ती आहात. – अब्राहम लिंकन\nजीवनाची सर्वात मोठी भेटवस्तू म्हणजे मैत्री आहे, आणि मला ती मिळाली आहे. – ह्यूबर्ट एच. हम्फ्री\nखऱ्या मैत्रीच्या सर्वात सुंदर गुणांपैकी एक गुण म्हणजे समजणे व समजून घेणे. – ल्युसियस अन्नेयस सेनेका\nप्रकाशात एकटे चालण्यापेक्षा अंधारात एका मित्रासोबत चालणे चांगले आहे. – हेलन केलर\nमहान उपचार चिकित्सा मैत्री आणि प्रेम आहे. – ह्यूबर्ट एच. हम्फ्री\nमैत्री नेहमीच एक चांगली जबाबदारी असते, संधी कधीही नसते. – खलील जिब्रान\nमैत्रीची भाषा शब्द नव्हे तर अर्थ आहे. – हेन्री डेव्हिड थोरो\nमैत्री संध्याकाळची छाया आहे, जी जीवनाच्या मावळत्या सुर्यासोबत वाढते. – जीन डी ला फॉनटेन\nमैत्रीची खोली परिचयाच्या लांबीवर अवलंबून नाही. – रवींद्रनाथ टागोर\nप्रेम आंधळं असत; मैत्री त्याचे डोळे बंद करते. – फ्रीड्रिख निएत्शे\nखरी मैत्री चांगल्या आरोग्यासारखी आहे; ती गमावली जात नाही तोपर्यंत तिची किंमत क्वचितच ज्ञात असते. – चार्ल्स कालेब कॉलटन\nमैत्री दोन शरीरात एक मन आहे. – मेनसियस\nतुम्हाला हे ‘मैत्रीवर सुविचार’ कसे वाटले हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.\nविश्वासावर देखील सुविचार येथे नक्कीच वाचा.\nयास आपल्या मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण, आई-वडील व नातलगांपर्यंत पोहचवा:\n2 उत्तरे द्या “मैत्रीवर सुविचार”\nपिंगबॅक कर्तव्य सुविचार मराठी - नक्कीच वाचावे असे सुंदर कर्तव्य सुविचार आणि कोट्स\nपिंगबॅक मैत्रीवर छोटी गोष्ट - मैत्रीवर नक्कीच वाचावी अशी सुंदर छोटी गोष्ट\nमागील पोस्टमागील महात्मा गांधींचे सुविचार\nपुढील पोस्टपुढील नेल्सन मंडेला यांचे सुविचार\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maitrey1964.blogspot.com/2015/04/blog-post.html", "date_download": "2018-04-26T22:42:31Z", "digest": "sha1:OTNYI7J42NH4SU4N7QEGG7ZIK7WBSSBF", "length": 15769, "nlines": 138, "source_domain": "maitrey1964.blogspot.com", "title": "मैत्रेय१९६४: माझी आभासी विपश्यना", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. \" अमृताते पैजा जिंकणारी \" आपली मातृभाषा , आपला गौरवशाली इतिहास , आपली मराठमोळी संस्कृती यांचा ज्यांना ज्यांना अभिमान आहे ते सर्व मला प्रिय आहेत.तेव्हा आपण माझ्या ब्लॉगवर जरुर भेट देत राहा. जय महाराष्ट्र ,जय मराठी.\nया सर्वाला नक्की कधी सुरुवात झाली हे सांगता येणार नाही. पण दोन वर्षा पेक्षा जास्त काळ नक्कीच झाला असावा.सुरूवातीला हे सर्व करण्याची इच्छा वारंवार होत नव्हती तो पर्यन्त जाणवल नाही. पण पाहता पाहाता या सर्वांची इतकी सवय झाली की दारू नियमितपणे पिण्यार्‍या माणसाला वेळेवर दारू मिळाली नाही की तो जसा बैचेन होतो तस व्हायला लागलं.\nत्यातच मार्च एंड झाला अन कामाच्या ताणातून काहीसा relief मिळाला. तेव्हा तर या सगळ्यांची जास्तच जास्त आठवण व्हायला लागली. रिकाम मन सैतानाच घर म्हणतात ते खरच आहे. सकाळी उठल्यावर, ट्रेनची वाट पाहताना , गाडीत बसायला मिळाल्यावर , ऑफिस मध्ये सकाळचा चहा घेताना, लंच टाइम मध्ये , ऑफिस मधून बाहेर पडण्या पूर्वी , परत परतीच्या ट्रेनची वाट पाहताना, ट्रेन मध्ये उभ असताना , सुदैवाने बसायला मिळालच तर बसल्यावर, घरी पोहचल्यावर , जेवताना , मालिका पाहताना अन झोपण्या पूर्वी अगदी शेवटचं अस ठरवून परत ऐकदा असा एकच चाळा तो म्हणजे ............\nWhatsApp वरचे मेसेज पाहणं अन त्यावर comments करण.....\nअन त्यातही अजून वेळ मिळाला तर Facebook, yahoo अन google सोबतीला होतच की..............\nआजूबाजूला पाहिल अन थोड घरात लक्ष देवून पाहिलं तर माझ्या सारखीच बहुतेक सर्वांची अवस्था..\nपूर्वी ही yahoo , Hotmail इत्यादि messengers वा email चा वापर होत नव्हता अस नाही. पण त्या साठी cyber cafe वा घरी internet connection आवश्यक असल्याने या सगळ्या गोष्टी वापरण्यावर काहीश्या मर्यादा होत्या.\nपण android phone आल्या नंतर आभासी ( Virtual) जगाशी सहजतेने connect होण जास्त सोप होऊन गेल आहे.\nWhatsApp ने तर कहरच झाला आहे. अत्यंत सुलभतेने message forward करता येवू लागले आहेच. नवीन फोन च्या touch screen मुळे एका वेळी एका पेक्षा अधिक जणांना तसेच अनेक message एकाच वेळी forward म्हणजे ऐका “टिचकीचा” खेळ झाला आहे.\nत्यातच WhatsApp वरचे group म्हणजे सहन होत नाही अन सांगता येत नाही ही अवस्था. एखादा group create करताना काही चांगला हेतु ठेवून ते केले जातात. त्या मध्ये समान परिस्थितीतल्या वा विचारांच्या लोकांनी एकत्र येवून “मनकी बाते” share करावी ही रास्त अपेक्षा असते. पण forwarded message forward करणे या पेक्षा अधिक काही होत नाही हा माझ्या सारखाच अनेकांचा अनुभव असेल . त्यातही बहुतेक message इतके repeated असतात की ते वाचण्याची तसदी घेण्याचा प्रश्नच नसतो.\nGroup create होतो. Admin अर्थात group स्थापक मोठ्या उत्साहाने members add करत जातो. त्यामुळे काही कारणास्तव संपर्कात नसलेले नातलग, जुने मित्र-मैत्रिणी आणि सहकारी यांच्याशी संवाद साधायला एक व्यासपीठ उपलब्ध होत . सुरुवातीच्या उत्साहात संवाद सुरू होतोही पण नंतर नंतर बरेच members inactive होत जातात. वाद झाला म्हणून तस होत असेल तर समजू शकतो. पण तस नसल तरीही 100 जणांच्या group मधले फक्त 10 ते 12 members active अन दोन तीन hyper active असतात असाच माझा अनुभव आहे .. कोणाचा वेगळा अनुभव असेल तर आश्चर्यच म्हणावं लागेल. हे Hyper active members इतका forwarded messages चा भडिमार करतात की त्यांना सांगवस वाटत की “जानी, हम भी बहोत सारे WhatsApp group मे रहते है”.\nMembers inactive होतात याच महत्वाच कारण म्हणजे संपर्कात नसलेले नातलग, जुने मित्र-मैत्रिणी आणि सहकारी यांच्या priorities बदललेल्या असतात आणि interest देखील बदललेले असतात हेच असाव. पण आपल्या मनात मात्र त्यांच्या बद्दल प्रत्यक्षाहून मनातली प्रतिमा उत्कट अशीच काहीशी चुकीची कल्पना असते. जुन्या मित्र-मैत्रिणी यांच्या बाबतीत हे प्रकर्षाने होत .\nया सर्वांची मला गेले काही काळ जाणीव होत होती तस जाणवलं की मादक पदार्थांची सवय लागावी तशीच WhatsApp सारख्या आभासी जगाची मला सवय लागली आहे. Addiction म्हणजे दुसर काय असत. मग रविवारि रात्री विचार केला की किमान दोन या आभासी जगा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करूया.\nआज बुधवार आहे .ठरवल्या प्रमाणे दोन दिवस मी आभासी जगापासून पूर्ण दूर आहे. प्रामाणिक पणे सांगतो हे दोन दिवस मला फार कठीण गेले. सारखा फोन कडे हात जायचा अन net pack open करून WhatsApp वरचे messages वाचायची प्रबळ इच्छा व्हायची. दारू पिणार्‍याची दारू न मिळाल्याने होणारी तगमग अन आभासी जगा पासून दूर राहिल्याने माझी झालेली तगमग यात काहीच फरक नाही याची प्रकर्षाने जाणीव झाली................\nतेव्हा सत्या पासून दूर पाळण्यासाठी मादक पदार्थांचा वापर करण अन आभासी जगात रमण यात फरक तो काय. हा या दोन दिवसांच्या आभासी विपश्यनेतून मिळालेला हा आत्मबोधच म्हणायला हवा.\nअसो ....विपश्यना संपली.... परत एकदा net pack open करणार आहे या सुखद कल्पनेनेच हाताला कंप सुटला आहे. हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत.\nआहा....झाला झाला net pack open झाला.\nसुविचारांचे messages वाचून मला स्वत:ला परत charge करणार आहे.......\nराजकारणावर, धर्मावर अन अर्थकारणावर आपली मौलिक अन अभ्यासू मत हिरारीन अन त्वेषान मांडणार आहे\nकविता , वैचारिक लेख अन बरच काही forward करून माझ्या अस्तित्वाची परत एकदा जाणीव करून देणार आहे.\nअन तिने forward केलेले प्रेम संदेश वाचून परत एकदा बेदुंध होणार आहे.\nअरे हो आत्मबोधाच काही तरी म्हणताय तुम्ही……..\nअरे खड्ड्यात गेला तो आत्मबोध ........\n**** कोणीतरी म्हटलच आहे की .......\nखरे ते एकची message कर्म\nMessage तोच फिरून आल्यास\nन चुकता forward च करावा\nऐसा जो पाळील आभासी धर्म\nतोच WhatsApp वर नेहमी लोकप्रिय\nद्वारा पोस्ट केलेले देवेंद्र मराठे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nदहीहंडी- एक दुसरी बाजु\nएका गोड मुलीची गोष्ट\nअसमानतेचं जागतिकीकरण- श्री. गिरीश कुबेर.\nपुस्तक..... मला आवडलेलं (15)\nसावनी सलोनी पीया (3)\nमराठी विज्ञान परिषद पुणे\nविज्ञान रंजन स्पर्धा 2018 निकाल भाग 2\nराधासुता चा धर्म विचारायचा अधिकार तुम्हला कुणी दिला\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nवॉटरमार्क थीम. TommyIX द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-26T23:02:03Z", "digest": "sha1:BNYMTX3UYQIEZGC37PPYXXLHP7LJODMG", "length": 10883, "nlines": 112, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "मांजर – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nएका जंगलात एक ‘वाघ’ रहात होता. तसे इतर अनेकही प्राणी राहायचे. वाघाच्या समोर कुणाचेही काही चालत नसायचे. काही प्रेमापोटी, तर काही भीतीपोटी त्याचे म्हणणे ऐकायचे. तसा वाघ खूपच प्रेमळ. जंगलातील प्राण्यांच्या, जंगलाच्या भल्यासाठी तो कायम तत्पर असायचा. तसं म्हटलं तर जंगलात राज्य ‘गिधाडांचे’. त्यामुळे सर्वच प्राणी त्रासलेले. पण, वाघामुळे त्यांना आधार वाटायचा. वाघ जोपर्यंत आहे. तोपर्यंत कशाचीही काळजी नाही. कारण गिधाडांचा फडशा फक्त वाघोबाच पडू शकत होता. तो असला की, गिधाडे जंगलात सुद्धा फिरकत सुद्धा नसत. Continue reading →\n5 प्रतिक्रिया नोव्हेंबर 20, 2012 हेमंत आठल्ये\nमुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. झुरळ मुंगीपेक्षा वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला ‘सर्’ म्हणू लागली. झुरळ कंपनीत आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल. सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं. Continue reading →\n10 प्रतिक्रिया मार्च 25, 2010 मार्च 24, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3861", "date_download": "2018-04-26T23:00:48Z", "digest": "sha1:7E6D52SHVQNABGELFVAYRKHZO754X3FP", "length": 20112, "nlines": 99, "source_domain": "mr.upakram.org", "title": "परदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपरदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी\nपरदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी\nमंडळी, माझ्या स्वत:च्या अनुभवावरून आणि माझ्या इतरत्र परदेशी काम करणाऱ्या मित्रांच्या बोलण्यात एक गोष्ट सतत प्रकर्षाने जाणवते ,ती म्हणजे परदेशी काम मिळवणे आणि करणे यामध्ये आपण भारतीय थोडे मागे आहोत.\nतुम्हाला आश्चर्य वाटेल,पण १९८०-९० च्या काळात दुबई आणि इतर गल्फ कंट्रीज मध्ये बहुतांश म्हणजे ७०-८०% कर्मचारी भारतीय असायचे पण गेल्या १०-१५ वर्षापासून अरेबियन कंट्रीज मध्येही फिलिपिनो /मलेशियन/श्रीलंकन/पाकिस्तानी/बांगलादेशी /नेपाली /इजिप्शियन आणि उच्चपदावर ब्रिटीश/अमेरिकन नागरिकांचे प्रमाण वाढते आहे .\nकित्येक आफ्रिकन कंट्रीज मध्ये तर सरसकट चायनीज कंपन्यांना सगळी कंत्राटे मिळत असून साहजिकच फक्त चीनी कर्मचारी भरले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द अमेरिकेत भारतीय NRI पेक्षा फिलीपाईन्स या छोट्याशा देशातील जास्त नागरिक कामासाठी आहेत.\nमाझ्या मते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत लक्ष घालून योग्य ती पावले उचलली पाहिजेत. त्याचबरोबर भारतीय तरुणांनीही अधिकाधिक प्रयत्न करून आणि आवश्यक ते शिक्षण/प्रशिक्षण आणि अनुभव घेवून परदेशी नोकऱ्यांची कास धरावी. आज सुदैवाने मुंबईत अनेक चांगले एजंट्स असल्याने निदान गल्फ मध्ये तरी भारतीय ४०-५० % पर्यंत आहेत,पण त्यातही केरळ आणि गुजरात येथील लोकच जास्त प्रमाणात आहेत .\nया विषयावर आपली सर्वांची मते /अभिप्राय/सूचना अभिप्रेत आहे.जगाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर परदेशी भारतीय कर्मचाऱ्यांचा टक्का वाढायलाच हवा, ज्यायोगे परदेशी चलनाची गंगाजळी सतत भरलेली राहील,असे मला वाटते. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असूनही जर आपण जगाला योग्य ते मनुष्यबळ पुरवू शकत नसू,तर यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय\n\"एकमेका सहाय्य करू...अवघे धरू सुपंथ\nभारताला परदेशस्थ भारतीयांकडून होणारी मिळकत, या विषयाबाबत हा दुवा उपयोगी ठरावा (दुवा)\nनिम्नस्तरीय कामे करण्यात उच्चशिक्षित भारतीयांना विशेष रुची नसते हे वेगळ्याने सांगायला नको. तशी कामे करणार्‍या इतरांचा मोठा प्रश्न संवादाचा असतो.त्यामुळे गल्फमध्ये चटकन नोकरी मिळेल तशी युरोपीय देशांत किंवा अमेरिकेत मिळणे कठीण होते.\nदादा कोंडके [03 Oct 2012 रोजी 19:35 वा.]\n...ती म्हणजे परदेशी काम मिळवणे आणि करणे यामध्ये आपण भारतीय थोडे मागे आहोत.\nत्याचबरोबर भारतीय तरुणांनीही अधिकाधिक प्रयत्न करून आणि आवश्यक ते शिक्षण/प्रशिक्षण आणि अनुभव घेवून परदेशी नोकऱ्यांची कास धरावी\nया अभ्यासात परदेश म्हणजे फक्त अमेरिका-पश्चिम युरोप आणि गल्फ धरले आहे की दक्षिण अमेरिका, आफ्रीका, आशिया, ऑस्ट्रेलिया खंडही जमेस धरले आहेत सर्वसमावेशक चित्र बहुदा तुम्ही रगवलेल्या चित्राच्या विपरीत असावे असे वाटते (केवळ अंदाज - विदा नाही)\nअनन् जर प्रस्तावात म्हटलेले सत्य असल्यास, भारतात अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे लक्षण मानावे का\nआणि तसे असल्यास कॉग्रेस सरकारने गेली ७-८ वर्षे राबवलेल्या धोरणांचा हा सु-परिणाम म्हणावा का\nनिव्वळ शिरगणती(हेड्-काउंट्)वरून तरी अमेरिकेत,त्यातल्यात्यात न्यूयॉर्कमध्ये चिनी डोकी जास्त दिसतात.चिनी,जपानी,कोरिअन हे साधारणतः सारखे दिसत असल्यानेही तसे वाटत असेल कदाचित. आपल्या भारतीयांशी सारखेपणा असणारे म्हणजे पाकिस्तानी आणि सिंहली लोक. पण ते संख्येने नगण्य आहेत. त्यांच्या नगण्यतेमुळे एकंदर भारतीयांच्या दृश्यमानतेमध्ये फारसा फरक पडत नाही. इकडचा कानोसा घेतला तर अमेरिकेमध्ये कायमचे जाण्याची क्रेझ थोडी कमी झाल्याचे जाणवते. अजूनही यूएस विजासीकर्स ची संख्या प्रचंड आहे आणि प्रचंड वाढतेही आहे पण त्या वाढीचा वेग मंदावतो आहे असे वाटते.\nइतर जगाविषयी माहीत नाही.\nअमेरिकेची ढासळलेली अर्थव्यवस्था, कडक विसा नियम आणि आउटसोर्सिंग ही मुख्य कारणे अमेरिकेकडे जाणारा लोंढा कमी करणारी वाटतात.\nप्रसाद१९७१ [05 Oct 2012 रोजी 08:49 वा.]\n<<निम्नस्तरीय कामे करण्यात उच्चशिक्षित भारतीयांना विशेष रुची नसते हे वेगळ्याने सांगायला नको. . >> प्रियाली\nकामांना कसले हो स्तर कष्ट करुन आपली रोजी रोटी प्रत्येकानी मिळवावी. कुठले काम छोटे किंवा मोठे नसते. भारतात ल्या शिक्षणा चा असा काय दर्जा असतो ( IIT आणि शासकीय colleges सोडुन )\nशासकीय कॉलेजांतील शिक्षणाचा दर्जा\nशासकीय कॉलेजातील शिक्षणाचा दर्जा नक्कीच उल्लेखनीय म्हणावा इतका चांगला नाही हे स्वानुभवाने सांगू शकतो. कॅंपस भरती -ब्रॅंड नेम व शिक्षणाचा तुलनेने माफक खर्च वगळता शासकीय महाविद्यालयांमध्ये 'दर्जात्मक' चांगुलपणा (म्हणजे इतर महाविद्यालयांना नावे ठेवण्याइतका) असे काही नसते.\nमंदार कात्रे [05 Oct 2012 रोजी 16:26 वा.]\nकित्येक आफ्रिकन कंट्रीज मध्ये तर सरसकट चायनीज कंपन्यांना सगळी कंत्राटे मिळत असून साहजिकच फक्त चीनी कर्मचारी भरले जातात.माझ्या मते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत लक्ष घालून योग्य ती पावले उचलली पाहिजेत.\nया मुद्द्यावर मला अधिक लक्ष वेधायचे आहे.अनेक आफ्रिकन कंट्रीज मध्ये चीन आपले बस्तान बसवत आहे. त्या देशांशी दीर्घकालीन करार करून तेल-संशोधन आणि मूलभूत सुविधा विकास यासाठी मदत करत आहे, त्यामागे साहजिकच भविष्यात तेल आणि अन्य महत्त्वाच्या खानिजांवर/ अन्य दृष्टीकोनातून लोण्याच्या गोळ्यावर चीनचा डोळा आहे .साहजिकच तिथली सगळी कंत्राटे आपाल्याच कंपन्यांना देवून चीनी कर्मचारी भरले जातात.\nभारत हे का करू शकत नाही\nमला गल्फमध्ये चिनी कर्मचारी दिसले नाहीत (सद्य परिस्थिती माहित नाही पण १०-१२ वर्षांपूर्वी नक्कीच नसावे.) तेथे फिलोपिनो अधिक तसेच केरळी आणि बांग्लादेशी पण या कंत्राटी कामगारांची परिस्थिती फारशी बरी नाही. अनेक लोक एकाच अपार्टमेंटमध्ये ठासून भरलेले असतात. त्यांना फारशा सुविधा नाहीत, सोबत कुटुंब नाही अशी गत असते.\nथोड्याफार अनुषंगाने लहानसहान भारतीय कंपन्या भारतीय इंजिनिअर अमेरिकेत उचलून आणतात त्यांचीही परिस्थिती अशीच असते. अनेक धंद्यांमध्ये फसवेपणा आढळतो. काही अग्रगण्य भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना इतका कमी पगार देतात की अमेरिकेतील निम्न मध्यमवर्गीय वर्गासोबत त्यांच्या एरियामध्ये राहणे, गाड्या शेअर करणे त्यांना भाग पडते.\nया पार्श्वभूमीवर चीनी कर्मचार्‍यांची परिस्थिती कशी असते\nन म स्का र\nसामान्यतः मायबोली नामक सायटीवर माझे वास्तव्य जास्त असते. इथे पहिलाच प्रतिसाद लिहितो आहे.\nइथेही हा लेख पाहून तिथे मी मांडलेला एक मुद्दा पुन्हा मांडतो. कारण उपक्रमावर बरीच विचारी मंडळी आहेत असे दिसते आहे.\n(तिथलाच प्रतिसाद इथे डकवतो आहे, कारण लेखही सेम सेम आहे. तसेच संपूर्ण चर्चेत हा मुद्दा कुणाला दिसलाच नाहीये, किंवा काणाडोळा करण्यात आलेला आहे.)\nइतकी चर्चा झाली तरी कुणालाही धागा कर्त्यांनी केलेला विनोद सापडला नाहीये.\nच्या&&#$र्‍#, इस्कटून जोक सांगायचा म्हंजे जरा कठिण आहे.\nतर मंडळी, जोक असा आहे\n>>माझ्या मते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत लक्ष घालून योग्य ती पावले उचलली पाहिजेत. त्याचबरोबर भारतीय तरुणांनीही अधिकाधिक प्रयत्न करून आणि आवश्यक ते शिक्षण/प्रशिक्षण आणि अनुभव घेवून परदेशी नोकऱ्यांची कास धरावी. <<\nया देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने, या देशात शिकून तयार झालेल्या 'डोक्यांना' देशाबाहेर कटवायचे प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना शिकविण्यासाठी आधी एक तर माझ्या ट्याक्स चा पैका खर्च केला पाहिजे, अन मग नंतर त्यांना बाहेर देशी पाठविले पाहिजे. देश गेला तेल लावत. हाकानाका डालर आणून फेकू थोडे. अन थितं बसून चर्चा करू माबोवर अन इतर मसं वर, भारत मागासलेला कसा आहे त्याबद्दल डोळा मारा तिकडं बाप 'गेला' तर मला अर्धं जग पार करून येता येत नाही म्हणून अंत्यसंस्कारांचं व्हीडू शूटींग काढून आसवं ढाळू...\nअकलेचे दिवाळे म्हणतात, ते हेच\nआपण काय विचार मांडतो आहोत, याचा विचार न करता उचल्ला कीबोर्ड, लागले टंकायला\nया प्रतिसादाचा पुढचा भागही तिथे त्या धाग्यावर आहे. जिज्ञासूंनी पहावा..\nमथितार्थ असा आहे, की येथील रिसोर्सेस वापरून येथील हुशार मुलांना ट्रेनिंग द्यावे अन मग देशाबाहेर धाडून द्यावे असे धोरण सरकारने राबवावे काय मग या देशासाठी काम करणार कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shaileshchakatta.blogspot.com/", "date_download": "2018-04-26T23:09:13Z", "digest": "sha1:SEMRS3ZP4VFEYREG2CJCHH6PTVYYU22F", "length": 18895, "nlines": 127, "source_domain": "shaileshchakatta.blogspot.com", "title": "माझा कट्टा", "raw_content": "\nनुसता गर्व नाही तर माज आहे मराठी असल्याचा\nगुरुवार, १२ एप्रिल, २०१८\nमाधव :- हो रे मला वाटलं होत खूप साधी भोळी आहे ती. भरपूर रागीट सुद्धा हे आज समजलं.\nविनय:- माधव तु खूप भोळा आहेस.कॉलेज मध्ये इतकी वर्ष कधी मुलींशी बोलला नाहीस पण आज तुला बघितलं मुलीशी बोलताना आणि ते पण तू भांडत होतास. कमालच आहे तू. अरे ती तुला indirectly प्रपोज करून गेली तुला समजलं पण नाही.\n असं काही बोलली नाही ती.\nपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:\nPosted by शैलेश ऱाणे मराठी बाणा at २:२४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८\nनिशा:(रागाने) अरे मला काय हसतोस तो विचित्र वागतोय माझ्याशी.\nरोहित:-मला तर तूच विचित्र वागते आहेस असं वाटते आहे.\n म्हणजे त्याने तुला स्माईल दिल असत तर तू खुश असतीस.म्हणजे तुझा मूड त्याच्या मूड वर डिपेंड आहे.असं आहे काय अरे नाही हसला तर गेला उडत.आपण का मुड ऑफ करून घ्यायचा.\nनिशा:-अरे पण तो माझा बॉयफ्रेड आहे.\nपुढील कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:\nPosted by शैलेश ऱाणे मराठी बाणा at ८:२३ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २१ जून, २०१७\nबालपणीचे ती आणि तो\nबालपणीचे ती आणि तो\nती:- कशी वाटली कविता.\nतो:- उंम्म्म...व्हेरी गूढ..व्हेरी गूढ\nती:-तुला व्हेरी गुड बोलायचे आहे का\nती:- मस्करी करतोस का तू माझी\nतो:-नाही ग...खरं सांगू नाही समजली तुझी कविता मला.मला तर शाळेतल्या कविता पण समजत नाही.\nती:-कडूच आहेस तू..निदान खोटं खोटं तरी सांगायचं की चांगली आहे कविता .\nतो:-कडू पण एक चवच असत बरं.\nती:-हो काय, थांब संध्याकाळी कारल्याची भाजी पाठवते घरी तुझ्या.\nतो:-अगं कशाला कशाला. 😢\nPosted by शैलेश ऱाणे मराठी बाणा at ११:०९ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २० जून, २०१७\nशहरी वर्ग vs.शेतकरी वर्ग\nशहरी मित्र (तावातावाने ) - अरे तद्दन मूर्खपणा आहे हा... दूध आणि भाजीपाल्याची नासाडी करण्यापेक्षा गरिबांना वाटा,\nशेतकरी मित्र (त्याला उत्तर देत) - म्हणजे तुम्हाला फुकट द्यायचं ना... भाजी घेताना ५-५ रुपयांसाठी घासाघीस करता तुम्ही पण तेच मल्टिप्लेक्स मध्ये ५ रुपयाचा पॉपकॉर्न ५० रुपयापासून १२० रुपयांपर्यंत घेता. जर योग्य भाव आमच्या मेहनतीला आम्हाला मिळाला असता नेहमी तर आम्ही असं कशाला केलं असते.\nशहरी मित्र (पुन्हा तावातावाने)- अरे पण असं फुकट किती दिवस....सर्वच फुकट पाहिजे तुम्हाला\nशेतकरी मित्र (पुन्हा तसच उत्तर) - तुम्ही नाही का घेत. तुमची ऐपत असताना सोडली होती का गॅस सबसीडी, कर बुडवायला कसली बसली खोटी बिले गोळा करत फिरत असतात आणि तुम्ही आम्हाला फुकटे म्हणतात. तुम्हाला एसी मध्ये बसून वर्षला चांगली पगारवाढ नाही मिळाली कसा राग येतो मग कंपनी लॉस मध्ये का असू दे. आमच्यासारखा उन्हात घाम काम करून बघा आणि आमच्या कष्टाला तसा योग्य मोबदला दिला नाही मिळाला तर काय करणार मग आम्ही शेवटी...\nअशी दोन टोकाची मते गेले काही दिवस वाचून एवढच म्हणू शकतो कि ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बाकी भाजीपाला, दूध, अन इतर धनधान्य विकत घेताना भावाबाबत उगीच घासाघीस न करणे अन अडचणीत असलेल्या संपकरी वर्गास टोमणे मारून त्रस्त न करणे इतकंच सध्या तरी मी करू शकतो .\nबाकी सर्व हुशार आहेत...\nPosted by शैलेश ऱाणे मराठी बाणा at ८:०६ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबालपणीचे तो आणि ती\nबालपणीचे तो आणि ती\n(तो समुद्र किनारी कट्टयावर बसून समुद्राकडे एकटक बघत असताना ती येते)\nती:- तू इथं आहेस तर,घरी नव्हतास तू आणि मला पण बोलवायला आला नाहीस तेव्हा वाटलं तू इथंच असशील.काय झालं गप्प का\nतो: काही नाही असंच\nती: अरे डोळ्यात पाणी आहे तुझ्या... काय झालं\nतो- आईची आठवण आली\nती:-एकच महिना तर आहे,शाळा सूरु झाली की तू जाशील परत आई कडे.\nतो: अगं माझे सर्व मित्र तिकडे आणि एकडे सगळी मोठी मुल. कोणी माझ्याशी खेळत नाही.\nती:पण मी खेळते ना तुझ्या बरोबर,तुझ्या बरोबर खेळता येईल म्हणून मी नेहमी सुट्टीची वाट बघत बसते\nतो:हो...मी पण तुझ्या मुळेच येतो इकडे\nती:खेळायला येतोस का मग\nतो:-नको तू जा मला असच बसू दे थोडावेळ\nती:वेडाच आहेस. मी तुला शोधत कशाला आली असती मग.\nती:म्हणजे वाघाचे पंजे,कुत्राचे कान आणि उंटाची मान\nतो:मग बस तू पण माझ्या सोबत\nती:हो..तुला समुद्र खूप आवडतो ना\nतो:हो खूप..वाटत असच बघत राहावं.\n(दोघहीे मग समुद्राकडे बघत राहतात.ती बोलत राहते,तो ऐकत राहतो.)\nPosted by शैलेश ऱाणे मराठी बाणा at ८:०४ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १० मे, २०१७\nआज भारत जागतिक पातळीवर प्रचंड मोठ्या ताकदीने इतर देशाशी स्पर्धा करत आहे.त्यासाठी इंग्रजी भाषा येणे ही काळाची गरज बनत आहे. यामुळे बहुसंख्य पालक आपल्या मुलाना इंग्रजी शाळेत घालत आहेत आणि याच गोष्टीचा फायदा उठवून गेल्या काही वर्षात इंग्लिश मिडीयम शाळेची संख्या वाढली आहे.त्यात बाजारीकरण वाढले आहे.आज इंग्लिश मिडीयम मध्ये शिकण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहे.परिणामी इच्छा असून ही गरीब पालकांना आपल्या मुलाना मराठी मिडीयम मध्ये शिकवावे लागत आहे.खरं म्हणजे सर्वांना समान पद्धतीचे शिक्षण देऊन गरीब आणि श्रीमंत यातील दरी कमी करता आली असती पण शिक्षणात होत असलेला वाढत राजकीय हस्तक्षेेप आणि त्यात असलेले अर्थकारण यामुळे सर्वांगीण शिक्षण हाच मूळ मुद्दा खरं तर मागे राहिला आहे.आज मराठी मिडीयम मध्ये शिकणारी बरीच हुशार मुले आहेत पण निव्वळ भाषेच्या अडथळ्यामुळे कॉलेज मध्ये आणि नंतर पदवी मिळून नोकरी मिळवताना मागे पडलेली दिसतात.कारण कॉलेज मध्ये शिक्षण हे मुखत्ववे इंग्लिश मध्ये दिले जाते आणि ते समजणे मराठी मिडीयम मधील मुलांना सुरवातीला कठीण जाते आणि जो पर्यंत समजू लागते तो प्रयन्त पदवी मिळालेली असते.नोकरी मिळवताना सुरवातीला इंग्लिश मिडीयम मध्ये शिकलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाते.पूर्वी मराठी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या प्रचंड होती त्यामुळं इंग्रजी ही भाषेची अडचण कधी वाटली नाही पण आता मात्र ती जास्त प्रमाणात जाणवू लागली आहे.समान शिक्षण पद्दत हाच त्यावर एकमेव उपाय आहे. इंग्रजी ही काळाची गरज असेल तर तीच त्याच पद्दतीने मराठी मिडीयम मधील मुलाना शिकवली गेली पाहिजे जशी ती इंग्रजी मिडीयम मधील मुलांना शिकवली जाते.मुळात इंग्लिश आणि मराठी मिडीयम हा प्रकारचं असू नयेे.प्राथमिक शिक्षण देताना मुळात असा भेदभाव करायची गरजच काय.सध्या अभ्यासक्रमात असलेल्या त्रुटी दूर करून सध्याच्या काळातील गरज ओळखून आहे सर्वाना समान शिक्षण दिले गेले पाहिजे@ शैलेश राणे\nPosted by शैलेश ऱाणे मराठी बाणा at १:१७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, ९ मे, २०१७\nतो सुट्टीत मामाच्या घरी आलेला असताना\nमामा:- अरे तुझी मैत्रीण आली आहेतुला बोलवते आहे खाली..\nतो:- पण सकाळी भांडण केले तिने, आता का आली\nती:- अरे मी सॉरी बोलते आहे ना, खाली येतोस का आधी\nतो:- हा बोल आता\nती :- आई ने घावणे केले आहे, तुला बोलवलय\nतो:- म्हणजे आईने बोलवले म्हणून तू आलीस\nती :- मीच सांगितले तिला, तुला आवडतात म्हणून\nती :- आता का, अरे सकाळी भांडण झालं होत ना आपलं मग\nतो :- हीहीही... समजलं\nती :- हुशार आहेस तू, फक्त भांडखोर आहेस.\nतो :- तूच आहेस,आई बोलते \"जो बोलतो तोच असतो\"\nती :- हो काय..आता आई घावणे खायला बोलते आहे, गपचूप खा.\n(दोघे ही खळखळून हसतात )\nPosted by शैलेश ऱाणे मराठी बाणा at १२:४१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nडोंबिवलीफास्ट आता फेसबुकवर सुद्धा\nहा ब्लाँग जगभरात येथे पाहीला जातो.\nवाचकांचे देश आणि स्थान\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-near-pipeline-slum-cannot-be-rehabilitated-hc-274752.html", "date_download": "2018-04-26T22:58:26Z", "digest": "sha1:LHSY7URLPRYCEV3EEJL6QXON7R3SUVNE", "length": 12911, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाईपलाईन्स लगतच्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करता येणार नाही : हायकोर्ट", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nपाईपलाईन्स लगतच्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करता येणार नाही : हायकोर्ट\nजर पुनर्वसन होणार आहे म्हटल्यावर अनेकजण तिथं वास्तव्य असल्याचा दावा करत गैरफायदा घेऊ शकतात असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं\n20 नोव्हेंबर : पाईपलाईन्सच्या बाजुला असणाऱ्या झोपडपट्टीवासियांचं सरसकट पुनर्वसन करता येणार नाही. जर पुनर्वसन होणार आहे म्हटल्यावर अनेकजण तिथं वास्तव्य असल्याचा दावा करत गैरफायदा घेऊ शकतात असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं आहे. तसंच पाईपलाईन्सच्या शेजारी दोन्ही बाजुंनी १० मीटर परिसरातल्या झोपडपट्ट्या हटविण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्स भोवतालीच्या झोपडपट्या वाचवण्यासाठी काँग्रेस आमदार नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीये. कोर्टाने यावर सुनावणी दरम्यान, ज्यांच्या खरोखरच वास्तव्याचा योग्य दाखला आहे ते वैयक्तिकरित्या मुंबई मनपाकडे दाद मागू शकतात असं सुचना केलीये. तर दावे वैध आहेत की नाही याची पडताळणी करायला आम्ही तयार आहोत अशी भूमिका मुंबई पालिकेनं कोर्टासमोर मांडली आहे. जे दाद मागण्यासाठी कोर्टात आले आहेत ते झोपडपट्ट्यांमध्ये राहत असतील असं वाटत नसल्याची शंकाही कोर्टाने व्यक्त केली.\nकाय आहे नसिम खान यांची मागणी\nचांदिवली विधानसभा मतदारसंघातील मिलिंद नगर, उदय नगर आणि पवई परिसरातील पाईनलाईनला लागून असलेल्या बेकायदेशीर झोपड्यांवर पालिकेनं कारवाई सुरू केलीय. मात्र या झोपडीधरकांनी पालिकेला साल २००० पुर्वीपासूनच्या वास्तव्याचे दाखले दिले असूनही त्यांचं म्हणणं न ऐकताच पालिकेनं कारवाईला सुरूवात केलीये.\nत्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर आहे असा दावा या याचिकेत करण्यात आलाय. तसंच सध्या मुलांच्या परिक्षांचा काळ असल्यानं तुर्तास कारवाई थांबवण्यात यावी अशी विनंती या याचिकेत करण्यात आलीय. याशिवाय अधिकृत झोपडीधारकांचं तातडीनं चेंबूर येथं पुनर्वसन करावं अशीही मागणी या याचिकेत करण्यात आलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mumbai high courtpipelineउदय नगरनसिम खानमिलिंद नगरमुंबई हायकोर्टहायकोर्ट\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/int_chart.asp", "date_download": "2018-04-26T22:31:38Z", "digest": "sha1:Q2KQD74OVPT2PK6FBPFULIWZMQRDCASE", "length": 13169, "nlines": 104, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Domestic Term deposits - Mahalaxmi Term Deposit Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nएफसीएनआर ठेवी ऍडव्हान्सेस ईएमआय गणक\nकौटुंबिक मुदत ठेवीवरील/एनआरओ मुदत ठेवीवरील व्याजदर\n*महानिधि/महालाभ/महालक्ष्मी येथे रु. 1 कोटी फक्त लागू असतील\nनिवासी भारतीय ज्येष्ठ नागरिकांना केवळ 1.00 कोटीपर्यंत, सर्व परिपक्व टप्प्यांना दरसाल 0.5 % ज्यादा व्याजदर दिला जाईल. ज्यादा व्याजदर अ-निवासी ठेवींसाठी लागू असणार नाही.\nबँक-कर्मचारी सदस्य किंवा निवृत्त सदस्य किंवा मृत सदस्याची पत्नी/जोडीदार किंवा मृत निवृत्त सदस्याची पत्नी/जोडीदार यांना 1.00% ज्यादा/वाढीव व्याजदर केवळ रु 1 कोटीपर्यंत प्रदान केला जाईल.\nपरिपूर्णतेच्या आधी ठेवीचे निकास केल्याप्रकरणी, बँकेकडे प्रत्यक्ष ज्या मुदतीकरिता ठेव जमा केली होती त्यानुसार व्याज दर लागू असेल.\nपरिपूर्णतेच्या आधी मुदत ठेवीचे निकास केल्याप्रकरणी, 1 वर्षाच्या परिपूर्णतेच्या ठेवीसाठी (खाते उघडण्याच्या वेळेनुसार) लागू असणा-या व्याजदरावर दंड नाही.\nजास्तीत जास्त 10 वर्षे कालावधीसाठी ठेवी स्वीकारल्या जातील.\nवेळोवेळी होणा-या बदलानुसार सर्व दर असतील.\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2775", "date_download": "2018-04-26T22:39:55Z", "digest": "sha1:YHYSPPPXU77LH3MPY2IM3VLWAX45O3NJ", "length": 29992, "nlines": 148, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गणीताची भीती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमला लहानपणापासूनच गणिताची फार भीती वाटायची. विज्ञान त्या मानाने बरे वाटायचे. भाषा विषयांत अतिशय चांगली गती होती. १ ली ते १० मराठी माध्यमातून शिकताना इतर विषयांमध्ये चांगले गुण मिळवून तो उणेपणा झाकला जायचा आणी वर्गात हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमावता आले. १० वी ७२% गुणांनी उत्तीर्ण झालो (तेव्हा १८ वर्षांपुर्वी ही % म्हणजे चांगली होती) कलाशाखेत जाऊन प्रोफेसर व्हायचा मानस होता. मात्र एवढे चांगले गुण मिळाले तर हा कला शाखेत का जातोय वेडा आहे का अशी घरातून व आजूबाजूने प्रतिक्रिया येऊ लागली. मग झक मारत सायन्सला गेलो. ११ वी कशीबशी केली व १२ वी च्या परीक्षेत गणित, विज्ञान ह्या विषयांनी त्रिफळा उडविला. रडत रखडत १२ वी उत्तीर्ण झाल्यावर शेवटी कला शाखेत प्रवेश मिळवून पदवी संपादन केली. आणि हात पाय मारत मारत शेवटी संगणक क्षेत्रात प्रवेश केला. (हार्डवेअर).\nसांगायचा मुद्दा हा की नंतर कधी कधी अजुनही भीती वाटते की माझे मुल शाळेत जाऊ लागले की त्याला ज्या अडीअडचणी येतील त्या कशा सोडवाव्यात आताशा मदतीला क्लासेस आहेतच पण आपण वैयक्तीकरित्या मदत करु शकू की नाही \nतर खालील गोष्टींबाबत मदत हवी आहे.\n१. गणीताची भीती कशी घालवता येईल (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय \n२. साध्या सोप्या भाषेत गणित शिकण्यासाठी काही ऑनलाईन मदत / पुस्तके उपलब्ध आहेत काय \nमला येथेही भेट द्या.\nकाही मुलांना उपजतच गणिताची आवड असते असे वाटते पण तशी आवड नसल्यास पालकांनी ती आवड उत्पन्न करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. विज्ञानालाही गणिताशिवाय पर्याय नाहीच - कविताही गण-मात्रा मोजून पाडल्या जातात असे ऐकले आहे. ;-)\nलहानपणी माझे वडिल माझी चेष्टा करत की समोरचा वाणी कधी शाळेत गेला नाही पण आकडेमोड बघ कशी पर्फेक्ट करतो. तुला शिकवणारी पुस्तके, शिक्षक, आईवडिल असून आकडेमोड जमत नाही. :-) सांगायचा मुद्दा असा की सामान्य जीवनात मुले गणिताचा जितका वापर अधिक करतील तेवढी त्यांची गणिताविषयी भीती कमी होत जाईल. त्यांना दुकानाच्या याद्या, वेळापत्रके, वेळेचा अंदाज वगैरेंची गणिते सातत्याने करायला लावावीत.\nबाकी, दोन प्रश्नांची उत्तरे काही वेळाने देते.\nव्यवहारी जगाचा संबंध लावून शिकवणे जास्त चांगले. प्रियाली म्हणते त्या प्रमाणे काही मुलांना उपजतच गणिताची आवड असते. तसे ही गरजेचे गणित महत्वाचे.\nबायदवे... ज्यांना मोठी गणिते जमत नाहीत त्यांना नोटा मात्र व्यवस्थित कळतात. :) आणि नोटांचे गणित सुद्धा...\n१. गणीताची भीती कशी घालवता येईल (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय \nतुमची गणिताची भिती का मुलांची तुमची असल्यास गणिताची भिती घालवण्याची गरज तुम्हाला आता का वाटते तुमची असल्यास गणिताची भिती घालवण्याची गरज तुम्हाला आता का वाटते तुमच्या क्षेत्रात जर गणित फार वापरण्याची गरज नसली, आणि त्याच क्षेत्रात राहण्याचा विचार असला तर तुमच्या क्षेत्राच्या संदर्भात अधिक माहिती मिळवा, त्याचा उपयोग तुम्हाला अधिक होईल. गणिताच्या बाबतीत मुलांवर मात्र या वयापासून लक्ष दिलेले बरे. मुलांना ही भिती निर्माण होऊ नये, म्हणून सुरुवातीपासून पाढे पाठ करणे, अंक लिहीता येणे, गोष्टी मोजता येणे, इ. गोष्टींचा गणितात लीड घ्यायला उपयोग होतो. बेरीज-वजाबाक्या-गुणाकार-भागाकार हे वस्तू घेऊन दाखवता येतात. एकदा आपण अमूक गोष्ट का करतो आहोत हे कळले, की त्यातील ऍब्स्ट्रॅक्टपणा कमी होतो. अगदी लहान मुलांना हा ऍब्स्ट्रॅक्ट विचार जमतच असेल असे नाही. त्यामुळे ठोस उदाहरणे घेऊन समजावले की अर्थ कळतो.\n२. साध्या सोप्या भाषेत गणित शिकण्यासाठी काही ऑनलाईन मदत / पुस्तके उपलब्ध आहेत काय \nभरपूर आहेत. पण तुम्हाला जरा आपल्या मुलाला कुठच्या ऍक्टिव्हिटी आवडतील यासाठी आधी बसून विचार करावा लागेल. आणि नंतर थोडा वेळ द्यावा लागेल.\nसुरूवातीला हे वाचन उपयोगी होईल असे वाटते -\nजमेल तशी भर घालीन.\nतुमची गणिताची भिती का मुलांची\nसध्या तरी माझीच. मुलाला शाळेत जायला अजून वेळ आहे पण आतापासूनच तयारी केली तर बरे होईल असे वाटते. बहुतेक वेळा लहान मुलांच्या मनात आपल्या आई-बाबांना सगळे माहित असते असा विश्वास असतो. आता सगळे जरी नाही तरी त्यांना मदत होईल अशा गोष्टी माहित असणे हितकारकच ठरेल.\nमला येथेही भेट द्या.\nखरे आहे. प्रियाली म्हणते तशी उजळणी बरी पडेल. तुम्हाला गणिताची भिती असेल, पण पाढे आपले बर्‍यापैकी पाठ असतात. ते नसले तर तिथून सुरूवात करता येईल. मोजणेही जमतेच अगदी लहान मुलांची पाठ्यपुस्तके आणून त्यांना काय शाळेत काय शिकवणार याची माहिती करून घेतलेली बरी. शक्य असल्यास शिक्षकांनाही भेटावे, मुलांना ते कसे आणि काय शिकवणार त्याची माहिती करून घ्यावी (जमल्यास). तुम्ही भारतात असलात तर शाळेतील मुलांच्या संख्येमुळे शिक्षकांना प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शक्य होत असेल असे वाटत नाही. शाळेत शिकवले तरी काही कल्पनांचे घरगुती पातळीवर दृढीकरण चांगले असते. म्हणून अधूनमधून मुलांचे अभ्यास कुठवर आले आहेत हे समजून घ्यावे.\nअगदी लहान मुलांना आपले आईबाबा अगदीच \"हे\" नाहीत, इतके कळल्याशी मतलब आहे.\nमी दिलेला दुसरा दुवा आपण आधी वाचावा - http://www2.ed.gov/parents/academic/help/math/part_pg3.html#p3 यातील बरेचसे सल्ले तुम्हाला उपयुक्त आहेत असे वाटते.\nमुलांवर दबाव आणून, गणिताविना ती अगदी ढ समजली जातील, अशा कसल्याही कल्पना (स्वतःच्या/त्यांच्या ) मनात न भरवून घेता अभ्यास करायला शिकवावे. यामुळे निदान भविष्यकाळात त्यांना गणित आवडले, न आवडले, जमले, न जमले, मुलांना अभ्यासाची गोडी लागली तर त्यांना ज्या विषयाची निसर्गतः आवड आहे किंवा निर्माण झाली आहे, त्याचा अभ्यास करताना ते कुठच्याही दडपणाखेरीज करतील आणि त्याचा त्यांना फायदाच होईल. बाकी मुलांमध्ये रस घ्या - नुसत्या गणितात नको\n१. गणीताची भीती कशी घालवता येईल (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय \n तशी भीती असल्यास मुलांचा अभ्यास घ्या. पहिलीपासून पुन्हा गणित नव्याने शिकता येईल आणि या वयात ते गणित सोपे वाटत गेल्याने भीतीही निघून जाईल. माझ्या मनात गणिताची भीती नाही पण बर्‍याच वर्षांनी शालेय गणितांकडे पाहिल्यावर मी काही रिती विसरले आहे आणि काही रिती अमेरिकन अभ्यासात वेगळ्या आहेत हे ध्यानात आले. जे वेगळे आहे ते मी मूळापासून वाचले. जे येत होते त्याची आपसूक उजळणी झाली.\nमुलांच्या मनात भीती बसू नये म्हणून काय करावे हे वर दिले आहेच. त्यांना मरमरून गणिताचा अभ्यास करायला लावण्यापेक्षा गणिताची गोडी लावा. तुमच्या मुलांचा कल ओळखा. गणित आवडते/ आवडत नाही, बीजगणित आवडते/ आवडत नाही, भूमिती आवडते/ आवडत नाही हे जाणून घ्या आणि तसा त्यांच्या अभ्यासावर भर द्या.\n२. साध्या सोप्या भाषेत गणित शिकण्यासाठी काही ऑनलाईन मदत / पुस्तके उपलब्ध आहेत काय\nअसावीत. थोडाफार शोध घेतल्यावर कळेल. तुम्ही भारतात असाल तर मला विशेष कल्पना नाही परंतु माझा अनुभव सांगते.\nशाळेच्या नियमांप्रमाणे माझ्या मुलीला दोन वर्षे पुढले गणित शिकावे लागते. म्हणजे, ५वीत असताना सातवीचे गणित आणि सातवीत असताना नववीचे गणित. असे करताना मुले हुशार असली तरी कधीतरी त्यांना ओवरडोस होतो हे लक्षात येते. त्यावेळी त्यांना तोच तोच अभ्यास करायला लावण्यापेक्षा गणिताची गोडी लावली तर बरे पडते.\nकाहीवर्षांपूर्वी यनावालांकडून मला गणितज्ज्ञ रेमंड स्मलियन यांच्या गणिती कोड्यांच्या पुस्तकांविषयी कळले. त्यांची पुस्तके आणून त्यातली कोडी सोडवण्याचा छंद मुलीला लावला. नंतर तिला सुडोकुचा छंद लागला.\nएकंदरीत गणिताचे आणि मुलीचे बरे चालले आहे. ;-)\nनितिन थत्ते [29 Aug 2010 रोजी 06:41 वा.]\nगणितातल्या संकल्पना समजणे फार महत्त्वाचे.\nत्या समजल्या तर काहीच अवघड नाही.\nअन्यथा १००० गणिते पाठ करणारी मुले पाहिली आहेत. :(\nएक रोचक अनुभव. इंजिनिअर होणार्‍या मुलांचे गणित चांगले असते. तरीही त्यांना इंजिनिअरिंगच्या गणिताची भीती वाटतेच.\n\"गणित अवघड असते आणि त्याचा तुला जास्त अभ्यास करायला हवा\" असे मुलांच्या समोर कधी म्हणू नका.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nलोकांचे अनुभव वाचायला चांगले.\nमला शाळेत गणिताची थोडी भीती होती. मार्क बरे पडत तरी. बर्‍याचशा संकल्पना गणित सोडवण्यापुरत्या समजत होत्या. पण त्या सुंदर/नैसर्गिक वाटण्याइतक्या आत्मसात होत नसत.\nपुढे व्यवसायात खरीखरची गरज होती, आणि अभ्यासाचा विषयही आवडीचा होता. तेव्हा काही गणित-शाखा आणखी मनापासून समजू-उमजू लागल्या.\nतुम्ही वैदीक गणित शिकावे असे वाटते.\nवैदीक गणित म्हणजे काय ते कुठे शिकायला मिळेल ते कुठे शिकायला मिळेल \nमला येथेही भेट द्या.\nखालील प्रतिसादानुसार मार्गक्रमण करावे.\nवैदिक गणित ही संकल्पना बकवास आहे (तिच्यात वैदिकही काही नाही).\nकृपया अधिक खुलासा करावा.\nतुम्ही पूर्वपक्ष तर मांडा\nधनंजय आणि नितिन थत्ते ह्यांच्या प्रतिसादातून उत्तर मिळाले.\nवैदिक गणितावर काही तज्ज्ञांचे प्रतिसाद येथे वाचा. वैदिक गणित होते असे मला वाटत नाही.\nभारती कृष्ण तीर्थ आचार्यांच्या गणिते सोडवण्याच्या युक्त्या मला आवडतात. त्या मी कित्येकदा वापरतो.\n(१) ती सूत्रे वैदिक वाङ्मयाच्या संहितेत आढळत नाहीत. ती भारती कृष्ण तीर्थ आचार्यांना स्फुरली, त्याची स्फूर्ती त्यांनी मोठ्या मनाने वेदांच्या चरणी वाहिली. (सूत्रे आपल्यालाच स्फुरली अशा प्रकारचे खुलासेवार विधान आचार्यांनी एका मुलाखतीत दिली होती, अशी ऐकीव-वाचीव माहिती आहे.)\n(२) आचार्यांच्या काही-काही युक्त्या सुरुवातीपासून वापरल्या तर मूळ गणिती संकल्पना कळायला कठिण जाते. मूळ गणिती संकल्पना शाळेत शिकवतात तशी शिकावी. मग भारती कृष्ण तीर्थ आचार्य सांगतात ती गणित मांडायची युक्ती शिकावी. म्हणजे संकल्पनासुद्धा पक्की होते, आणि झटपट गणितासाठी चांगली युक्तीसुद्धा मिळते.\nनितिन थत्ते [29 Aug 2010 रोजी 16:06 वा.]\nवैदिक गणिताचे छोटेखानी पुस्तक लहानपणी वाचले होते. ते अर्थातच काही झटपट आकडेमोड करण्याच्या युक्त्यांपुरतेच मर्यादित होते. पण मला अंधुक आठवते त्याप्रमाणे त्यात काही प्रमाणात अप्रॉक्सिमेशनही होते. ते आपल्याला नेहमी लागणार्‍या अचूकतेसाठी* पुरेसे असते.\nपरंतु नंतरच्या वाचनात आलेल्या दाव्यांत डिफरन्शिअल कॅलक्युलस वगैरेही त्या वैदिक गणितात असल्याची माहिती आली.\nयुक्त्या सुरुवातीपासून वापरल्या तर मूळ गणिती संकल्पना कळायला कठिण जाते याच्याशी सहमत आहे.\nत्याबाबत काही प्रकाश टाकता येईल का\n*आमचे एक प्राध्यापक पाय च्या ऐवजी १००/३२ वापरून गणिते सोडवत असत. १००/३२ ची किंमत ३.१४ ऐवजी ३.१२५ येते पण साधारण अंदाजे आकडेमोडीस ती चालते आणि १०० व ३२ या संख्या (२२ व ७ या संख्यांपेक्षा) आकडेमोडीत वापरायला सोप्या आहेत.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nधनंजय आणि नितिन यांच्या, \"युक्त्या सुरुवातीपासून वापरल्या तर मूळ गणिती संकल्पना कळायला कठिण जाते, आधी शाळेतल्या पद्धतीने शिकावे\", याच्याशी सहमत आहे.\nत्याबाबत काही प्रकाश टाकता येईल का\nनक्की कशावर प्रकाश टाकायला हवा आहे डिफरन्शिअल कॅलक्युलस बद्दल म्हणत असाल तर काहीतरी तसे आहे. मात्र वरवर वाचल्याने बोलत नाही, नक्की काय म्हणले हे हवे असल्यास पुस्तक पाहून सांगू शकेन.\nधनंजयने म्हणल्याप्रमाणे भारती कृष्णतिर्थ आचार्य यांनी ती सुत्रे लिहीली आणि त्याला वेंदार्पण केले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या (आचार्यांच्या) म्हणण्याप्रमाणे त्यांना ती वेदात मिळाली पण तसा पुरावा न मिळाल्याने त्यांनीच ती सुत्रे रचली असावीत असे म्हणले जाते. जर त्यांनी ती रचली असतील आणी वैदीक म्हणले असले म्हणून काही बिघडत नाही. उद्या कोणी म्हणले की, \"आमचे लग्न वैदीक पद्धतीने झाले\" आणि कोणी वेदात ती लग्नाची पद्धत शोधून म्हणाले की तशी नाहीच म्हणजे हे लग्नच नाही, थोतांड आहे, तर काय म्हणणार तशातला हा प्रकार आहे. :-)\nनितिन थत्ते [30 Aug 2010 रोजी 04:44 वा.]\nत्याबाबत काही प्रकाश टाकता येईल का\nनक्की कशावर प्रकाश टाकायला हवा आहे\nमाझ्याकडून प्रतिसादात वाक्यांचा क्रम चुकला आहे.\nडिफरन्शिअल कॅलक्युलस बाबतच म्हणायचे होते.\n>>जर त्यांनी ती रचली असतील आणी वैदीक म्हणले असले म्हणून काही बिघडत नाही.\n ती सूत्रे वेदातली आहेत असे म्हटले की \"प्राचीन काळात....... ३०००/५०००/१०००० वर्षांपूर्वीपासून ....... प्रगत ज्ञान.......विमाने........अण्वस्त्रे.......\" वगैरे त्याबरोबर येते.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nउद्या कोणी म्हणले की, \"आमचे लग्न वैदीक पद्धतीने झाले\" आणि कोणी वेदात ती लग्नाची पद्धत शोधून म्हणाले की तशी नाहीच म्हणजे हे लग्नच नाही, थोतांड आहे, तर काय म्हणणार तशातला हा प्रकार आहे. :-)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3666", "date_download": "2018-04-26T22:40:36Z", "digest": "sha1:NBCW53EB74O7MKOPCD3LSXKXEHSU6GZZ", "length": 49392, "nlines": 110, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अजंठा लेण्यांचा कालनिर्णय - एक नवा विचार. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअजंठा लेण्यांचा कालनिर्णय - एक नवा विचार.\nअजंठा लेण्यांचे विहंगम दृश्य\nभारताच्या प्राचीन इतिहासात कोणीहि व्यक्ति, स्थान वा घटना ह्यांना काळाच्या एका मर्यादित खिडकीमध्ये बसवणे हे जवळजवळ अशक्यप्राय काम असते. लिखित साधनांचा अभाव आणि खर्‍याखोटया कथांचा सुकाळ ह्यामुळे कशाचाहि काळ ठरवणे हा विषय वादग्रस्त ठरतो. जगप्रसिद्ध अशा अजंठा लेण्यांची हीच परिस्थिति आहे. सर्वसाधारण समजुतीनुसार आठव्या शतकापर्यंत ह्यांची निर्मिति वेळोवेळी होत होती आणि त्या काळापर्यंत कमीअधिक प्रमाणात तेथे भिक्षू, भक्त आणि प्रवाशांचा ओघ तेथे चालू होता. तदनंतर भारतात पुन: वैदिक धर्माचे पुनरुत्थान होऊन बौद्ध धर्म प्रचारातून नष्ट झाला आणि लेणी ओसाड पडत गेली. आसपासच्या अरण्याने लेण्यांचा ताबा घेतला आणि वन्य श्वापदे आणि त्यांची पारध करणारे शिकारी आदिवासी सोडले तर बाकीच्या समाजाला लेण्यांची पूर्ण विस्मृति पडली. ही विस्मृति सुमारे १००० वर्षे चालू राहिली.\nमद्रास प्रेसिडेन्सीचा एक लष्करी अधिकारी जॉन स्मिथ हा अजंठाच्या जंगलात शिकारीसाठी फिरत असतांना केवळ अपघाताने त्याला २८ जून १८१९ ह्या दिवशी अजंठा लेण्यांपैकी एका लेण्याचे झाडाझुडपात दडलेले प्रवेशद्वार दिसले. तेथे तो शिरला तेव्हा त्याच्या पायाखाली गेल्या हजार वर्षात साठलेला ५ फूट उंचीचा मातीचा आणि जंगलाच्या गळाठयाचा थर होता पण लेण्याच्या आत त्याला भित्तिचित्रांची आणि पाषाणात कोरलेल्या शिल्पांची अद्भुत दुनिया दिसली आणि तेव्हापासून ही लेणी पुन: जगासमोर आली. त्यांची साफसफाई होऊन तज्ञ अभ्यासकांनी त्यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. तो अभ्यास आजहि सुरू आहे. १८५० सालानंतर डॉ. भाऊ दाजी, जेम्स बर्जेस, भगवानलाल इंद्राजी, फ्लीट, बुल्हर, जेम्स फर्ग्युसन अशा विद्वानांनी लेण्यातील चित्रे, शिल्प, शिलालेख ह्यांचा अभ्यास सुरू केला.\nतेथील २९ लेण्यांचे निर्मितिकालानुसार तीन भाग मानता येतात. क्रमांक ९, १०, १२ आणि १५अ ही लेणी बौद्ध धर्माच्या हीनयान पंथाची आहेत हे त्यांमधील स्तूपांवरून दिसते. हा पंथ इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांपर्यंत जोर धरून होता पण तदनंतर त्याची पीछेहाट होऊन स्तूपाऐवजी बुद्धमूर्तीची पूजा मानणारा महायान पंथ उदयास येऊन त्याने जोर धरला असे अभ्यासक मानतात आणि त्यावरून अशी सर्वसाधारण समजूत आहे की वर उल्लेखिलेली चार लेणी इसवी सन दोनशेच्या आधी सातवाहन काळात निर्माण झाली. क्र. १६ आणि १७ ह्यांमध्ये बर्‍या अवस्थेतील दोन विस्तृत शिलालेख आपणांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यांतील व्यक्तिनामांच्या उल्लेखांवरून ती लेणी वत्सगुल्म (वाशीम) येथे राजधानी असलेल्या वाकाटक राजवंशाच्या हरिषेण राजाच्या वराहदेव नामक मुख्यमन्त्र्याने आणि त्याच्या एका उपेन्द्रगुप्त नावाच्या मांडलिकाने आपल्या खर्चाने बनवून घेतली आहेत असे दिसते आणि म्हणून त्यांचा काळ इ.स. ४६० ते ४८० असा निश्चित होतो. क्र.१८ आणि क्र.२६ मधील लेखांची अक्षरवाटिका क्र.१६ आणि १७ मधील लेखांच्या अक्षरवाटिकेशी जुळते आणि म्हणून ही लेणीहि हरिषेणाच्या काळाच्या आगचीमागची असावीत असे बर्जेस-इंद्राजी ह्यांचे मत आहे. उरलेली लेणी तदनंतर सातव्या शतकातील असावीत असा आत्तापर्यंतचा तर्क होता.\nह्या तर्कामागील कारण असे की क्र. १ च्या लेण्यामध्ये एका चित्रात अंगात पर्शियन पद्धतीचे अंगरखे आणि विजारी, डोक्यावर टोकदार टोपी आणि पायात बूट घातलेल्या व्यक्ति दिसतात. त्या व्यक्ति कोणा राजापुढे उभ्या आहेत असेहि दिसते. (राजाच्या पायाजवळ उजव्या अंगाला टोकदार टोप्या डोक्यावर असलेले तिघे हेच ते परदेशी लोक.) सातव्या शतकांमध्ये इराणमध्ये राज्य करणारा खुस्रो द्वितीय हा राजा आणि त्याचा समकालीन बदामीचा चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय ह्यांच्यामध्ये राजदूतांची देवाणघेवाण झाली होती हे अन्य पुराव्यावरून ठाऊकच होते. त्या माहितीच्या आधारे रॉयल एशिआटिक सोसायटीपुढे १८७९ साली जेम्स फर्ग्युसनने असे मत मांडले की क्र. १ ह्या लेण्यामधील चित्रात द्वितीय पुलकेशीच्या दरबारात आलेल्या सासानियन राजदूतांचे ते चित्र आहे आणि लेण्याचा काळ इसवी सनाचे सातवे शतक हा आहे. मुंबईजवळील घारापुरीच्या लेण्यांचा तोच काळ असावा असे तज्ञांना वाटत होते आणि ह्या दोन्ही तर्कांचा एकमेकास आधार मिळून क्र. १ ला आणि वर उल्लेखिलेली लेणी सोडून बाकी इतरांना ७वे शतक हा काळ निश्चित झाला.\nवॉल्टर स्पिंक हे मिशिगन विद्यापीठ, ऎन आर्बर येथील ’कलांचा इतिहास’ ह्या विषयाचे सन्माननीय निवृत्त प्राध्यापक आहेत.\nक्र. १७ च्या लेण्यातील परदेशी.\nआज त्यांचे वय नव्वदीच्या घरात आहे आणि गेली सुमारे ५५ वर्षे अजंठा लेणी हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. दक्षिणेकडे राज्यविस्तार असलेला पुलकेशी त्याचा संबंध नसलेल्या अजंठयात चित्ररूपाने का दिसावा अशी शंका त्यांना आली. प्राध्यापक श्लिंगलॉफ हे अजंठयाच्या चित्रांचे एक ख्यातनाम अभ्यासक आहेत. त्यांच्या मते चित्रातील राजा हा पुलकेशी नसून बुद्ध एका पूर्वजन्मात महासुदर्शन नावाचा राजा होता तो आहे. त्याच्या समोर परकीय वेषातील काहीजण दिसतात ह्यातहि काही विशॆष नाही कारण व्यापारी संबंधामुळे अशा प्रकारचे लोक भारतात नेहमीच दिसत असणार. अजंठयामध्येहि अन्य चित्रात असा इराणी वेष केलेले लोक दिसतात. उदाहरणार्थ क्र.१७ ह्या लेण्यातील हातात पाण्याचे भांडे धरून उभा असलेला सेवकहि अशीच परदेशी प्रकारची टोपी घातलेला दिसतो. थोडक्यात म्हणजे क्र. १ मधील चित्रातील राजा पुलकेशी नाही आणि त्यामुळे ते लेणे ७व्या शतकातील आहे असेहि मानण्याचे काही कारण नाही.\nअजंठयाच्या पश्चिमेस १८ किलोमीटर अंतरावर घटोत्कच लेणी ह्या नावाने ओळखला जाणारा लेण्यांचा एक समूह आहे. वटवाघळे सोडली तर तेथे सध्या कोणाचाच वावर नसतो. त्या लेण्यांपैकी एकामध्ये वर उल्लेख केलेल्या वराहदेवाचा एक शिलालेख आहे कारण ते लेणेहि वराहदेवाच्या देणगीतूनच खोदले गेले आहे. डॉ. स्पिंक त्या लेण्याला भेट द्यायला गेले तेव्हा शिलालेखाजवळच असलेल्या आणि उत्तम रीतीने कोरलेल्या एका स्तंभशीर्षाकडे (pilaster capital) त्यांची नजर गेली. अशा प्रकारचे काम शिल्पकलेच्या उत्तरकाळचे प्रतीक आहे अशी सार्वत्रिक समजूत होती आणि त्यामुळे हे स्तंभशीर्ष अजंठयामध्ये दिसले असते तर ५व्या ऐवजी ७व्या शतकातील ते काम आहे असाच तर्क काढला गेला असता. येथे मात्र ते काम ५व्या शतकातील आहे हे स्पष्ट दिसत होते. तेथून डॉ. स्पिंकना विचाराची एक नवी दिशा दिसू लागली ती अशी की अजंठयाची सर्व उर्वरित लेणीहि ७व्या शतकातील नसून ५व्या शतकातील आहेत.\nडॉक्टरांनी ह्या दिशेने आता अभ्यास सुरू केला आणि अजंठयाच्या लेण्यांच्या जडणघडणीच्या पद्धतीमधून त्यांना नवनवीन गोष्टी जाणवू लागल्या. ह्या एकूण नव्या विचाराचा सारांश थोडक्यात लिहितो.\nहीनयान लेणी सोडून बाकी सर्व लेणी वाकाटक सम्राट् हरिषेण ह्याच्या १७-१८ वर्षांच्या राज्यात सन ४६१ ते ४७८ ह्या काळात कोरली गेली आहेत. हरिषेण स्वत: बौद्ध नव्ह्ता पण त्याचे साम्राज्य केन्द्रस्थान वत्सगुल्म ह्याच्या चारी बाजूंना पसरले होते. ऋषिक (अजंठयाचा आसपासचा प्रदेश), अश्मक (ऋषिकाच्या दक्षिणेस), कुन्तल (भीमा आणि वेदवती नद्यांमधील प्रदेश - आजचे सातारा आणि सोलापूर जिल्हे, कर्नाटकाचा काही भाग. एका मतानुसार कुन्तल म्हणजे पैठणच्या आसपासचा प्रदेश आणि विदर्भाचा बराचसा भाग), त्रिकूट (उत्तर कोंकण, आणि हरिश्चन्द्रगडापासून माहुलीच्या किल्ल्यांमधील प्रदेश, शेजवलकरांच्या मते माहुलीच्या किल्ल्याच्या तीन सुळक्यामुळेच ह्या प्रदेशाला त्रिकूट असे नाव पडले असावे असे वाचल्याचे आठवते.), लाट (मध्य आणि दक्षिण गुजरात), अवन्ती (पश्चिम माळवा), कोसल (छत्तीसगड आणि ओरिसाचा पश्चिम भाग), कलिंग (ओरिसा आणि गोदावरीच्या मुखाचा प्रदेश) आणि आन्ध्र (गोदावरीच्या दक्षिणेकडील तेलुगु-भाषिक प्रदेश) इतके भूप्रदेश त्याच्या राज्यात असल्याचा उल्लेख वराहदेवाच्या क्र.१६ ह्या लेण्यामधील शिलालेखात सापडतो. एव्हढया विस्तृत राज्यातील प्रजा मोठया संख्येने बौद्ध होती. त्यांना सन्तुष्ट ठेवण्यासाठी मुख्यमन्त्री वराहदेवाच्या मार्गदर्शनाने त्यापूर्वी दोन-अडीचशे वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या अजंठयामध्ये नव्याने लेणी खोदण्याचे काम सुरू झाले. वाकाटकांच्या साम्राज्याच्या जवळजवळ मध्यवर्ती अशी ही जागा होती आणि त्यामुळे साम्राज्याच्या एका भागाकडून दुसर्‍याकडे जाणार्‍या व्यापार्‍यांना, वाटसरूंना आणि भिक्षूंना विश्रान्तिस्थान म्हणून ती अतिशय सोयीची होती.\nवराहदेवाच्या प्रेरणेने हे काम सुरू होत असल्याने असल्याने त्याने स्वत:साठी एकूण लेण्यांच्या मध्यस्थानी असलेली जागा क्र. १६ ची मोक्याची जागा घेतली. अजंठयाचा ऋषिक प्रदेशाचा राजा उपेन्द्रगुप्त ह्याने स्वत:साठी त्याच्याशेजारची क्र. १७ ची आणि अन्य काही जागा निवडल्या. इतर बडया धेंडांनी अन्य जागा बळकावल्या. हे करतांना त्यांनी सर्वसामान्य दात्यांना दाराबाहेर ठेवले. सर्वसामान्य नियम असा होता की लहानमोठे देणगीदार आपल्या कुवतीनुसार लहानमोठया देणग्या देऊन कोणी एक पाण्याचे कुंड, कोणी एक बुद्धाची मूर्ति दान करून पुण्याचे धनी होऊ शकत असत. उदाहरणार्थ पुण्याजवळील विसापूर किल्ल्याच्या मागील उतारावरील भेडसा लेण्यातील हा वरील लेख पहा. त्याचे वाचनः ’नासिकान अनदस सेठिस पुतस पुसणकस दान’. नाशिकमध्ये राहणार्‍या आनंद श्रेष्ठीचा पुत्र पुष्यणक ह्याचे दान.\nतसाच तळेगावजवळच्या शेलारवाडी लेण्यातील हा लेख पहा:\nणिकाय देयधंम लेणं सह पुते\n’शुभ असो. धेणुकाकडात राहणारी सियागुणिका, उशभानक जो कुणबी आणि शेतकरी आहे त्याची पत्नी, हिचा, तिचा पुत्र नंद, गृहस्थ, ह्याच्यासह लेण्याचा धर्मादाय’. कार्ले-भाजे येथेहि अशीच पोढी (पाण्याचे टाके) वगैरेंची दाने लिहिलेली दिसतात. आजहि देवळांमधून एकेकटया व्यक्तीने दान केलेल्या घंटा, फरशा, पायर्‍या दिसतातच. १५०० वर्षांपूर्वीहि हीच पद्धति होती. हा सर्वसामान्य नियम अजिंठयात बाजूला ठेवून एकेका पूर्ण लेण्याचे दान बडया लोकांनी एकेकटयाने केलेले दिसते.\nप्रधान आणि मांडलिक आहेत तेथे राजा कसा मागे राहणार हरिषेणाने स्वत:साठी क्र. १ ची जागा निवडली आणि एकूण २९ पैकी सर्वात भव्य लेणे तेथे खोदायला प्रारंभ केला. हे लेणे म्हणजे एक ’विहार’ (भिक्षूंची राहण्याची जागा) असून राजाचे स्वत:चे असल्याने तेथे सर्वच काम राजेशाही होते. तेथील बुद्धाच्या कथाहि बुद्धाच्या पूर्वजन्मींच्या राजेपणाशी संबंधितच होत्या. लेण्याच्या अगदी आत असलेली बुद्धमूर्तीहि नेहमीप्रमाणे मांडी घालून बसलेली नसून आसनावर पुढे पाय सोडून बसलेली आहे. तिची ही बसण्याची पद्धति आणि तिचा भव्य आकार ह्यावरून तिचे राजत्व सुचविले जाते कारण मूर्ति सम्राटाच्या लेण्य़ामध्ये आहे. त्याचे प्रवेशद्वार अजंठयातील सर्व लेण्यांमध्ये उठून दिसेल असे आहे. अशा आणि अन्य अनेक गोष्टींमुळे हरिषेणाचे स्वत:चे लेणे इतरांपासून वेगळे उठून दिसते. ते लेणे म्हणजे आहे.\nअसे हे अनेक लेण्यांचे काम ४६१ पासून ४६७ पर्यंत निर्वेध चालले होते. नंतर ऋषिक देशाचा राजा उपेन्द्रगुप्त आणि अश्मकादि अन्य भागातील दाते ह्यांच्यात काही वितुष्ट येऊन उपेन्द्रगुप्ताची स्वत:ची चार लेणी, मुख्यमन्त्री वराहदेवाचे क्र. १६ चे लेणे आणि हरिषेणाचे क्र. १ चे लेणे एव्हढी वगळून बाकीच्यांचे काम स्थगित करण्यात आले.\nआठ वर्षे लोटल्यावर अश्मकांनी पुनः उपेन्द्रगुप्तावर मात करून आपल्या लेण्यांचे काम सुरू केले आणि दोनतीन वर्षात ते पूर्णहि केले. उपेन्द्रगुप्त आपले क्र. १७ चे लेणे बुद्धाला अर्पण करण्यापूर्वीच परागंदा झाला आणि लेणे कोरल्यामुळे जे पुण्य त्याला मिळाले असते त्याला मुकला. ४७८च्या सुमारास सम्राट् हरिषेणाचा आकस्मिक मृत्यु झाला. ह्या सर्व इतिहासाचा मूक पुरावा म्हणजे ह्या सर्व लेण्यांमधून जाणवणारे खोदाईचे दोन भिन्न कालखंड. पहिल्या कालखंडामध्ये लेण्यांचे काम काळजीपूर्वक झालेले दिसते, तेथेच दुसर्‍या कालखंडामध्ये घाई आणि नियोजनाचा अभाव जाणवतो.\nअशा रीतीने वॉल्टर स्पिंक ह्यांच्या तर्कानुसार अजंठा लेण्यांच्या निर्मितीचा दुसरा कालखंड इ.स. ४६१ ते ४८० एव्हढया काळात पडतो. ७व्या शतकात तो कालखंड पडतो हे जुने मत त्यांना मान्य नाही. अजंठा लेण्य़ांच्या कालखंडाचा गूगलवर शोध घेतला तर आता दोनहि मते पहावयास मिळतात.\nहे सर्व वर्णन अति-संक्षिप्त आहे कारण ते संपूर्ण येथे देणे अशक्य आहे. जिज्ञासूंनी त्यासाठी डॉ. स्पिंक ह्यांची पुस्तके वाचावी किंवा थोडक्यात समाधान होणार असले तर त्यांचे http://www.walterspink.com/ हे संस्थळ पाहावे.\n१. अजंठा लेण्यांचे विहंगम दृश्य - मी काढलेले छायाचित्र.\n२. अजंठा लेण्यांची रचनाकृति - विकिपीडिया\nसंक्षिप्त माहिती देणे हा उद्देश असेल तर सफल झालेला आहे.\nबाकी, ही अशी लेणी दुर्लक्षित कशी काय राहिली हे एक् कुतूहल आहे. ती केवळ बौद्ध होती म्हणून प्रचाराबाहेर गेली हे पटत नाही. त्यातील सौंदर्य,अद्भुतता ह्याने पुढील पिढ्यांना भुरळ घातली नसणे शक्य वाटत् नाही. ती नंतरही ज्ञातच असली पाहिजेत. मग विस्मृतीत जाण्याचे एकच कारण वाटते; एखाद्या फार मोठ्या उलपथापालथीनंतर एकाएकी आख्खा प्रदेश किमान काही दशके निर्मनुष्य झाला असला पाहिजे.\nउदा:- एखादा मोठा भूकंप, टोकाचा दुष्काळ,महाभयंकर स्वारी(तालीकोटच्या लढाईनंतर विजयनगरच्या राजधानीचे हंपीजवळ भरभराटीच्या अवस्थेतील एक समृद्ध नगर ते थेट फुटके/पडके अवशेष असे रुपाअंतर व्हायला काही महिनेही लागले नाहित; तसेच काहिसे.)\nह्याप्रकारामुळे तिथली तेव्हाची वस्ती पार ननिघून गेली असली पाहिजे, व नंतर तिथे रान माजल्यावर नव्याने वस्ती केलेल्या मानवसमूहास त्याची कल्पना नसणे, हे घडू शकते.\nतिथे अजूनही संशोधनास भरपूर वाव आहे. अजिंठा लेणी आहेत त्या सोयगाव तालुक्यातील् काही आडावळणांवरची प्राचीन् मंदिरे ह्या लेण्यांशी नाते सांगतात, त्यांच्या रचनेवरून व इतर् बाबींवरून् बरीच माहिती मिळू शकते.\nतीच गत दौलताबादच्या किल्ल्याच्या आसपास्च्या भूभागातील. लहान पोरे म्हणून आम्ही हुंदडण्यास तिथे गेलो असताना किल्ल्याबाहेर जवळपास पाच-सात किमी अंतरावर आम्ही खेळत खेळत चक्क एका दगडी/घडीव भुयारात पोचलो होतो.त्याच्या आसपास् पूर्ण झाडी होती; दुर्लक्षित भाग होता. फार धीर न झाल्याने आम्ही आत शिरलो नाही. नंतर हजारदा त्या भुयाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; हाती काहीही लागले नाही. औ.बादच्या पर्यटनपुस्तिकेत वगैरेही त्याचा उल्लेख नाही.स्थानिकांकडे बरीच चौकशी करूनही काही हाती लागले नाही. मोठी मोहिम् हाती घेउन् प्रदेश पिंजून् काढल्यास बरेच काही गवसेल.\nअसो. माझे म्हणणे इतकेच की त्याच धर्तीवर सोयगाव तालुक्यात शोध घेतल्यास अजूनही बरेच काही हाती लागू शकते.\nप्रथम सांगायचे म्हणजे उपक्रमवर चित्रे टाकण्याचा अट्टाहास न करता अनुदिनीची लिंक दिली असती तर चित्रे बघता आली असती असे वाटते. असो .\nया लेखात बरेच संदर्भ व इतिहास देऊन लेखकाने अजंठ्याच्या 29 लेण्यांची तीन कालात विभागणी केली आहे.\n1. क्रमांक ९, १०, १२ आणि १५अ ही लेणी बौद्ध धर्माच्या हीनयान पंथाची आहेत हे त्यांमधील स्तूपांवरून दिसते. हा पंथ इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांपर्यंत जोर धरून होता पण तदनंतर त्याची पीछेहाट होऊन हे विधान माझ्या मताने योग्य आहे यात शंका नाही. बुद्ध प्रतिमा दाखवलेली नसली तर त्या शिल्प किंवा चित्राचा कालखंड दुसर्‍या शतकापर्यंतचाच येतो.\n2. बुद्धमूर्तीची पूजा मानणारा महायान पंथ उदयास येऊन त्याने जोर धरला हे वाक्य योग्य वाटत नाही. महायान पंथ दुसर्‍या शतकानंतर जास्त प्रबल होत गेला हे जरी सत्य असले तरी तो पंथ बुद्धमूर्तीची पूजा करणारा आहे हे पटत नाही. बुद्ध प्रतिमा चित्रात किंवा शिल्पात दर्शविण्यास सुरूवात आणि महायान पंथाचा उदय या दोन गोष्टी साधारण एकाच कालखंडात घडल्याने असा समज बर्‍याच लोकांचा होतो. परंतु त्यात तथ्य वाटत नाही. महायान पंथाच्या कोणत्याही सुक्तात बुद्धपूजा करावी असे सुचवलेले नाही. माझ्या माहिती प्रमाणे सम्राट कनिष्क याच्या कालखंडात मथुरा येथील शिल्पात प्रथम बुद्धमूर्ती साकार झाली. सगुण व निर्गुण यातील फरक येथे आहे.\n3.क्र. १६ आणि १७ ह्यांमध्ये बर्‍या अवस्थेतील दोन विस्तृत शिलालेख आपणांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यांतील व्यक्तिनामांच्या उल्लेखांवरून ती लेणी वत्सगुल्म (वाशीम) येथे राजधानी असलेल्या वाकाटक राजवंशाच्या हरिषेण राजाच्या वराहदेव नामक मुख्यमन्त्र्याने आणि त्याच्या एका उपेन्द्रगुप्त नावाच्या मांडलिकाने आपल्या खर्चाने बनवून घेतली आहेत असे दिसते आणि म्हणून त्यांचा काळ इ.स. ४६० ते ४८० असा निश्चित होतो. क्र.१८ आणि क्र.२६ मधील लेखांची अक्षरवाटिका क्र.१६ आणि १७ मधील लेखांच्या अक्षरवाटिकेशी जुळते आणि म्हणून ही लेणीहि हरिषेणाच्या काळाच्या आगचीमागची असावीत या लेण्यांच्या कालखंडाबद्दल कोणताच विवाद नाही असे लेखक म्हणतो आहे.\n4. उरलेली लेणी तदनंतर सातव्या शतकातील असावीत असा आत्तापर्यंतचा तर्क होता. लेखाचा उर्वरित भाग ही लेणी सातव्या शतकातील नसून त्या आधीची असली पाहिजेत असे मत प्राध्यापक श्लिंगलॉफ यांच्या संशोधनावर आधारून लेखकाने केले आहे. या साठी दिलेली उदाहरणे बघून या तर्कात काही गैर आहे असे वाटत नाही.\nमुळात ही लेणी 7व्या शतकात असावी हा तर्क बर्जेस सारख्या इतिहास संशोधकांच्या एकोणिसाव्या शतकात केलेल्या अभ्यासावर आधारित आहे. व हा केवळ तर्क आहे. बर्जेस, इंद्राजी, व्हिन्सेन्ट स्मिथ वगैरे मंडळींनी केलेले तर्क अनेक ठिकाणी चुकीचे असल्याचे आढळून आले आहे. त्या प्रमाणे येथेही झाले असावे.\n5. या कालातील भारतवर्षाचा इतिहास बघितला तर काही रोचक निरिक्षणे करता येतात. त्यापैकी तीन निरिक्षणे मी खाली देतो आहे.\nअ.) दुसर्‍या शतकात भारतवर्षाच्या वायव्येला असलेल्या गांधार व पंजाब मध्ये आधी राज्य करत असलेल्या शक व पहेलवी राजांची कुषाण राजांनी हकालपट्ती करून सत्ता ताब्यात घेतली होती. हे राजे दक्षिणेला भडोच मधे येऊन त्यांनी गुजरात व माळवा मधे आपली सत्ता प्रस्थापित केली होती. यानंतर सातवाहन राजांचा पराभव करून महाराष्ट्राचा भागही त्यांनी ताब्यात घेतला होता. काही काळासाठी शालीवाहनाने महाराष्ट्र स्वतंत्र केला असला तरी या राजांचा पूर्ण बिमोड झालेला नव्हता. अजंठा व भडोच मधील अंतर लक्षात घेता, अशा परिस्थितीत इराणी किंवा मध्य एशियातील वस्त्रे एखाद्या व्यक्तीने परिधान केलेली दर्शवली जाणे याला फारसे महत्व दिले जाऊ नये.\nब.) सातव्या शतकापर्यंत बौद्ध धर्माची लोकप्रियता उतरणीस लागली होती. चिनी भिख्खू शुएनझांगने याचा अनेक ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे या काळात नवी लेणी खोदण्यासाठी देणग्या दिल्या जाण्याची शक्यता कमीच आहे.\nक.) आंध्र प्रदेशातील अमरावती येथे प्रति ताजमहाल म्हणता येईल असा एक संगमरवरी स्तूप दुसर्‍या शतकात बांधला गेला होता, या अमरावतीला शुएन झांगने सातव्या शतकात भेट दिली होती. त्याच्या अमरवतीच्या वर्णनात तेथील बुद्ध विहार कसे पडीक होत चालले आहेत या बद्दलचे दु:ख्ख व्यक्त केले आहे. पण स्तूपाचा उल्लेखही नाही. म्हणजेच या कालापर्यंत ज्यावर असलेल्या अप्रतिम शिल्पकलेचे नमुने नंतर सापडले तो स्तूप लोकांच्या स्मरणातूनही गेलेला होता. बर्जेसने मात्र खुशाल शुएनझांनने अमरावतीचा स्तूप बघितला होता असे विधान आपल्या लेखनात केलेले आहे.\nया सगळ्या मुद्यांवरून सम्राट हर्षच्या कालात व तदनंतर म्हणजेच सातव्या शतकात, बौद्ध धर्माची एकूण स्थिती, निदान दक्षिण भारतात तरी फार चांगली होती असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. त्यामुळेच प्राध्यापक श्लिंगलॉफ म्हणतात त्यात बरेच तथ्य असावे असे मला तरी वाटते.\nबौद्ध धर्माची लोकप्रियता शंकराचार्यांचा उदय होइपर्यंत टिकून् होती असा सामान्य प्रवाद/समजूत आहे.\nत्यांनी अभिजनांवर घातलेले गारुड,केलेले तर्क खंडन-मंडन ह्यामुळे पूर्वीचे बौद्ध मत मागे सारले जाउ लागले.\nआपले म्हणणे पटावे म्हणून त्यांनी कित्येक् ठिकाणी बौद्ध मतेच उद्धृत केल्याचे जे मानत ते त्यांना \"प्रच्छन्न बौद्ध\" म्हणत.\nआता हर्ष वर्धन् ह्याच्या काळात आलेला चिनी प्रवासी युआन श्वांग आदि शंकराचार्यांच्या किमान शतकभर आधी होउन गेला असे मानले तर तो आला तेव्हाच उतरती कळा लागली होती हे कसे पटावे\nदुरुस्ती जी सर्वमान्य् समजूत् आहे त्यात करावी की सध्या इथे दिलेल्या गृहितकात\nसातव्या शतकातील बुद्ध धर्म\nसातव्या शतकातील बुद्धधर्माच्या परिस्थितीची सर्वात अचूक जाण शुएन झांगच्या वर्णनावरून येत्ते कारण ते त्याच वेळेस लिहिलेले आहे. भारत वर्षातील बौद्ध धर्माच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल शुएन झांगने त्याच्या पुस्तकात अनेक ठिकाणी हळहळ व्यक्त केली आहे. वानगीदाखल या संदर्भावर जाऊन पृष्ठ क्रमांक २२१ ते २२३ वाचावी. येथे शुएन झांग अशा एका ठिकाणच्या विहाराचे वर्णन करतो आहे जेथे १००० च्या वर भिख्खू पूर्वी अध्ययन करत असत. आता (शुएन झांगच्या कालात)तेथे कोणीही नाही असे तो म्हणतो आहे. या परिस्थितीस तिथला पर्वत चित्र विचित्र आकार धारण करत असल्याचे मोठे गमतीदार कारण त्याने दिले आहे पण तो भाग अलाहिदा. सबंध पुस्तक वाचल्यास आणखी अनेक उदाहरणे मिळू शकतील.\nमराठी,हिंदी व इंग्लिश ह्या भाषांत सदर ठिकाणास अजिंठा,अजंठा आणि अजांता/अजांटा असे म्ह्टलेले ऐकलेले आहे.\nशीर्षकात त्यानुरुप उचित नाव ठेवावे.\nलेख आणि चंद्रशेखर यांचा प्रतिसाद दोन्ही आवडले. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1341", "date_download": "2018-04-26T23:09:11Z", "digest": "sha1:MHNKXIQ3HCJ3Y44OX7HLVQWLW2TXJAI3", "length": 7393, "nlines": 65, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधानांनी गुजरातच्या पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले, अहमदाबाद विमानतळवरील उच्चस्तरीय बैठकीत पूर मदत कार्याचा घेतला आढावा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुजरातच्या पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले.\nपंतप्रधानांनी अहमदाबाद विमानतळावर आयोजित उच्चस्तरीय बैठकीत पूर मदत कार्याचा देखील आढावा घेतला. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, इतर वरिष्ठ मंत्री, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, आपत्ती निवारण संस्था आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.\nपुरामुळे झालेल्या नुकसानीचे आणि सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली.\nभारतीय वायू दलासह मदत कार्यात सहभागी असलेल्या सर्व संस्थांना पंतप्रधानांनी सूचना दिल्या की, त्वरित बचाव आणि मदत कार्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्यांनी स्वच्छता आणि आरोग्याच्या महत्त्वावर जोर दिला आणि या मुद्यांना देखील सर्वोच्‍य प्राधान्य दिले पाहिजे असे सांगितले.\nपंतप्रधान म्हणाले की, सर्व विमा कंपन्या तसेच पीक विम्याची प्रकरणे हाताळणाऱ्या कंपन्यांनी, संपत्ती, पीक आदींच्या नुकसानीचे मूल्यमापन लवकरात लवकर करावे आणि विम्याची रक्कम त्वरित मिळण्यासंदर्भात पावले उचलावीत जेणेकरून पूरबाधित लोकांना त्वरित मदत मिळेल.\nपुरामुळे बाधित झालेला पाणी, वीज पुरवठा आणि दूरसंवाद तातडीनं पूर्ववत करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या.\nअहमदाबाद विमानतळावर पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले की, मागील आठवड्यापासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बचाव कार्यासाठी उद्यापासून आणखी 10 हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार असून मदत कार्याची व्याप्ती अधिक वाढवण्यात येणार आहे. ते म्हणाले की, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील नुकसानीचे मूल्यमापन केले जाईल आणि त्यानंतर लघु आणि दीर्घ उपाययोजना केल्या जातील. राज्य सरकार आणि इतर संस्थांनी ज्याप्रकारे आतापर्यंत पूरपरिस्थिती हाताळली आहे त्यासाठी पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.\nपुरात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी 2 लाख तर गंभीर जखमी झालेल्या लोकांसाठी 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली. एसडीआरएफ अंतर्गत तत्काळ अतिरिक्त 500 कोटी रुपयांची मदत देखील मोदींनी यावेळी जाहीर केली. पुराचे हे आव्हान गुजरातमधील लोकं आणि गुजरात सरकार यशस्वीरित्या पेलतील आणि या परिस्थितीमुळे ते अधिक कणखर होतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकार गुजरातमधील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/personal-information-about-guitar-pioneer-pandit-brij-bhushan-kabra-1663238/", "date_download": "2018-04-26T22:53:24Z", "digest": "sha1:MO6YRZ3LAVPZH5N7HX72MNSC7EXURQPX", "length": 16622, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "personal information about guitar pioneer Pandit Brij Bhushan Kabra | ब्रिजभूषण काब्रा | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nकाब्रा यांनी त्यावरही हुकमत मिळवली आणि आपली स्वत:ची शैली निर्माण केली.\nजेव्हा भारतीय संगीत एका नव्या ‘नादा’च्या शोधात होते, तेव्हा गिटार, संतूर आणि तबला या क्षेत्रातील त्या वेळच्या युवक म्हणता येईल, अशा तिघांनी ‘कॉल ऑफ द व्हॅली’ या नावाने जो प्रयोग केला, त्याला तेव्हापासून, म्हणजे १९६७ पासून आजपर्यंत भारतीय संगीताच्या चाहत्यांनी अतिशय मन:पूर्वक दाद दिली. संतूर हे अभिजात संगीताच्या दरबारात नव्याने दाखल झालेले, पण पूर्ण भारतीय असे वाद्य. तबला तर सगळ्याच मैफलींमध्ये अत्यावश्यक ठरलेले वाद्य. या दोन्हीच्या जोडीला गिटार हे पूर्ण पाश्चात्त्य बनावटीचे वाद्य त्यामध्ये सहज मिसळून गेले, याचे कारण ब्रिजभूषण काब्रा यांच्यासारखा प्रतिभावान संगीतकार ते वाजवत होता आणि त्याच्या जोडीला होते पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित शिवकुमार शर्मा.\nब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतीय संगीतात ऑर्गन, हार्मोनिअम, व्हायोलिन ही वाद्ये अलगदपणे येऊन पूर्ण भारतीय झाली. इतकी की, पाश्चात्त्यांना ती त्यांचीच आहेत, याबद्दलही संशय यावा. गिटार हे मात्र बराच काळ भारतीय संगीतात रुजेल, असे कुणालाच वाटत नव्हते. काब्रा यांनी ते काम केले. त्या वाद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून ते वाद्य अभिजात संगीतासाठी परिपूर्ण करण्याबरोबरच, त्याच्या वादनाची एक स्वतंत्र शैली निर्माण करणे, हे त्यांचे फारच मोठे योगदान. रागदारी संगीत वाद्यांवर उमटताना एक नवा स्वरानुभव येतो.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nसारंगी, सतार, सरोद, संतूर या प्रत्येक वाद्याच्या वादनाची रीत आणि त्याची ‘कहन’ही निराळी. परिपूर्णतेचा ध्यास घेणाऱ्या अनेक प्रतिभावंतांनी त्या वाद्यांवर प्रभुत्व मिळवले आणि संगीतच संपन्न केले. काब्रा यांचा ध्यास तोच होता. मुळात संगीत ही त्यांची आवड नाही, पण एका गाफील क्षणी ते या वाद्याच्या प्रेमात पडले आणि एकलव्य पद्धतीने त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यांना सरोदिये उस्ताद अली अकबर खाँ भेटले आणि त्यांची दृष्टी विस्फारली. गिटार या वाद्याच्या नादात एक ‘मेटॅलिक साऊंड’ आहे. त्यामुळे त्याच्या वादनशैलीत स्वरांचे लगावही वेगळ्या पद्धतीने येतात.\nकाब्रा यांनी त्यावरही हुकमत मिळवली आणि आपली स्वत:ची शैली निर्माण केली. अभिजात संगीताच्या दरबारात या वाद्याला त्यामुळेच मानाचे स्थान मिळाले. रागसंगीतातील त्यांचे स्वतंत्र वादन अल्बमच्या रूपात उपलब्ध झाले आणि गिटारकडे पाहण्याची भारतीयांची नजरही बदलली. भूगर्भशास्त्रात पदवी घेतल्यानंतर ते या वाद्याच्या प्रेमात पडले; मग कलावंत म्हणूनच जगायचा निर्णय झाला आणि जगभरातील अनेक कार्यक्रमांतून पं. ब्रिजभूषण काब्रा यांनी आपली कला सादर केली. सामाजिक भान असणाऱ्या या कलावंताने आपल्या गावी, म्हणजे जोधपूर येथे महिलांना शिक्षण मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या महेश शिक्षण संस्थानमार्फत हे काम आजही सुरू आहे. संगीत शिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांचे कामही तेवढेच महत्त्वाचे. भारतीय संगीताला एका वेगळ्या पातळीवर नेणाऱ्या एका कलावंताचे निधन ही म्हणूनच खूप दु:खकारक घटना.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2018-04-26T23:02:51Z", "digest": "sha1:FL25DBNIJONJT3CGRRFEZS5HRKQE52BI", "length": 4525, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नारद पुराण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग\nईश · तैत्तरिय · छांदोग्य\nभगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई\nमनाचे श्लोक · रामचरितमानस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०१४ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1542", "date_download": "2018-04-26T22:51:09Z", "digest": "sha1:236MWVZCUV25FC7FEDD3ES2L7EM2HSXO", "length": 6271, "nlines": 94, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारत-नेपाळ यांच्यादरम्यान स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांची यादी\nनेपाळचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. उभय देशामध्ये आज बांधकाम क्षेत्र तसेच शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. या करारांची यादी पुढीलप्रमाणे -\n50 हजार घरकुलांच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सहाय्य भारताच्या वतीने पुरविण्यासंबंधी करार\nवित्त मंत्रालय, सचिव- शांताराज सुबेदी\nपरराष्ट्र व्यवहार मंत्रालय सचिव-एस. जयशंकर\nभूकंपामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळमधील शिक्षण संस्थांची नव्याने उभारणी करण्यासाठी मदतीचा करार\nवित्त मंत्रालय, सचिव- शांताराज सुबेदी\nपरराष्ट्र व्यवहार मंत्रालय सचिव-एस. जयशंकर\nनेपाळचा सांस्‍कृतिक वारसा जतन करण्यासाठी पुरातन वास्तूंच्या बांधकामाला सहाय्य\nवित्त मंत्रालय, सचिव- शांताराज सुबेदी\nपरराष्ट्र व्यवहार मंत्रालय सचिव-एस. जयशंकर\nभूकंपामुळे नेपाळमधल्या आरोग्य क्षेत्राची झालेली हानी भरून काढण्यासाठी वैद्यकीय संस्थांची उभारणी करण्यासाठी सहाय्य\nवित्त मंत्रालय, सचिव- शांताराज सुबेदी\nपरराष्ट्र व्यवहार मंत्रालय सचिव-एस. जयशंकर\nमेची सेतु आणि उभय देशांतील रस्ते वाहतूक कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या मदतीचा करार\nपायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्रालय सचिव देवेंद्र कार्तिक\nरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सचिव-युधवीर सिंग मलिक\nअंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीचा करार\nगृहमंत्रालय सचिव- लोकदर्शन रेगमी\nमहसूल मंत्रालय सचिव- हसमुख अढीया\nमूल्यांकनामध्ये समानता आणण्यासाठी प्रमाणिकरण क्षेत्रात सहकार्य करण्याचा करार\nप्रमाणीकरण आणि मापन संस्थेचे, महासंचालक नेपाळ विश्वो बाबू पुदासेनी\nभारतीय प्रमाणीकरण संस्थेचे महासंचालक संजय सिंग\nभारत आणि नेपाळमधील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटस् यांच्यामध्ये सामंजस्य करार\nनेपाळ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटचे अध्यक्ष प्रकाश जे. थापा.\nइन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटस् चे अध्यक्ष निलेश एस. विकामसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/05/blog-post_3163.html", "date_download": "2018-04-26T22:57:54Z", "digest": "sha1:VOSX5LTCZMOGV5IHCBET6OVALE4U4VLK", "length": 4797, "nlines": 58, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nआपल्या देशात विविध जाती,धर्म, संप्रदाय, कुळ, वर्ण, विचारधारा, परंपरा, इतिहास, आदर्श असलेले लोक राहतात. या विविधतेचा आपल्याला अभिमानही वाटतो. तथापि या विविधतेमुळे आपले कुठल्याच विषयावर एकमत होत नाही. प्रत्येक गोष्ट म्हणजे कोणतीही घटना, इतिहास पुरुष , विचारधारा, परंपरा, विविध संकल्पना,आपले ध्येय , आपला इतिहास इत्यादी बाबीकडे आपण वर उल्लेखित चष्म्यातूनच बघत असतो. त्यामुळे आपले वरील बाबतींमध्ये तीव्र मतभेद असतात. मानव प्राणी बुद्धिमान आहे. मतभेद स्वाभाविक आहेत. परंतु वरील चश्म्यामुळे आपल्यांमध्ये अगदी साध्या साध्या विषयावरही टोकाचे मतभेद होतात. श्री चाक्रधरांचे एक वचन आहे. \" मनुष्य मात्र होवोनि असावे \" थोडक्यात, सर्व चष्मे टाकून देऊन सर्व माणसाचा फक्त मनुष्य म्हणुन विचार करावा.\nया कृत्रिम मतभेदांमुळे आपल्या कुठल्याच चळवळी किंवा आंदोलने सर्वसमावेशक बनत नाहीत किंवा पुढे तसे चालू राहत नाहीत. याला याला एकाच उपाय --- मनुष्य मात्र होवोनि असावे. ------पण कसे \nनजिकच्या भूतकाळात कोणताही वारसा नसताना शिवाजी महार...\nआज बुद्ध पोर्णिमा अर्थात बुद्ध जयंती साजरी करण्यात...\nअतिरेकी सकारात्मकतेची परिणती कटू वास्तवाकडे दुर्ल...\nजिथे आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळे काय लावताय\n\"ज्या प्रमाणे जिभेवरील मध किंवा विष चाखल्यावाचून र...\nआपल्या देशात विविध जाती,धर्म, संप्रदाय, कुळ, वर्ण,...\nभर्तृहरी हा प्रथितयश कवी व विद्वान होता. त्याच्या ...\nआज आद्य शंकराचार्य यांची जयन्ति. अद्वैत तत्त्वज्ञ...\nडॉ . कमल गोखले यांनी 'शिवपुत्र संभाजी' या संशोधन...\nआज वेदांतावरील शंकराचार्यानंतरचे समर्थ भाष्यकार रा...\nआज महात्मा बसवेश्वर यांची जयंती . बाराव्या शतकात क...\nविज्ञानाचा नितीमत्तेशी काहीही संबंध नसतो. याचा अर्...\nजनतेला खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्यातूनच देशापुढी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1543", "date_download": "2018-04-26T23:06:58Z", "digest": "sha1:EAWUOUGPTNTLX2UETLET5RIU6MHKHKF6", "length": 3196, "nlines": 63, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nब्राझिलमध्ये 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर भारत महोत्सव\nब्राझिलमध्ये 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2017 या कालावधीत भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शास्त्रीय नृत्य, साहित्य तसेच भारतीय व्यंजन (पाककृती) यांचे सादरीकरण होणार आहे. तसेच महात्मा गांधी यांच्यावर एक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. ब्राझिलिया, साओ पौलो आणि रिओ-डी-जेनेरो या शहरांमधून भारत महोत्सव होणार आहे.\nदि. 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2017-देवयानी आणि समुहाचे भरत नाट्यम् नृत्य\nदि. 1 ते 5 सप्टेंबर 2017 - नंदिनी सिंह आणि समुहाचे कथ्थक नृत्य\nदि. 3 ते 9 सप्टेंबर 2017 - भारतीय खाद्य महोत्सव\nदि. 5 ते 9 सप्टेंबर 2017- साहित्य महोत्सव\nदि. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2017 – महात्मा गांधी यांच्यावरील प्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1346", "date_download": "2018-04-26T23:09:53Z", "digest": "sha1:P6V4SKCHVKQ2NZ4LFWAJTYRZ34VSBNPI", "length": 14110, "nlines": 70, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसिलेक्टेड स्पीचेस ऑफ प्रेसिडेंट( चौथा खंड) या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण\nआदरणीय राष्ट्रपती महोदय, श्रीयुत प्रणव मुखर्जी, नवनिर्वाचित राष्ट्रपती महोदय श्री रामनाथ कोविंदजी, आदरणीय उपराष्ट्रपती महोदय, उपस्थित सर्व मान्यवर,\nमिश्र भावनांची सरमिसळ असलेला हा क्षण आहे. प्रणवदांच्या कार्यकाळाचा राष्ट्रपती भवनातील हा अखेरचा दिवस आहे. एका प्रकारे या समारंभात मी उभा असतांना अनेक आठवणींना उजाळा मिळणे स्वाभाविक आहे. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे कर्तृत्व याची ओळख आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारे आहे. मात्र, मनुष्याचा एक नैसर्गिक स्वभाव असतो आणि हे स्वाभाविक देखील आहे की तो आपल्या भूतकाळाची तुलना आपल्या वर्तमानकाळाशी केल्या शिवाय राहू शकत नाही.\nप्रत्येक घटनेची, प्रत्येक निर्णयाची, प्रत्येक पुढाकाराची आपल्या जीवनाच्या कार्यकाळाशी तुलना करणे नैसर्गिक असते.\nमाझ्या तीन वर्षांच्या काळातील त्यांच्या विषयीचा अनुभव अतिशय आश्चर्यकारक होता. इतकी वर्षे ते सरकारांमध्ये राहिले, सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर राहिले, पण त्यांनी वर्तमान सरकारच्या कोणत्याही निर्णयाची तुलना आपल्या भूतकाळातील घडामोडींशी केली नाही किंवा त्यांचे त्या स्वरूपात मूल्यमापन केले नाही. प्रत्येक गोष्टीचे मूल्यांकन त्यांनी वर्तमानाच्या संदर्भात केले. त्याची हीच मोठी ओळख आहे, असे मला वाटते.\nसरकार अनेक गोष्टींसंदर्भात पुढाकार घेत होते आणि माझे सर्वात मोठे भाग्य होते की मला प्रत्येक क्षणी त्यांना भेटण्याची संधी मिळत असे. त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करण्याची संधी मिळत होती आणि ते सुद्धा अतिशय लक्षपूर्वक प्रत्येक गोष्ट ऐकत असत. कुठे काही सुधारणा करायची झाली तर ती सुचवण्याचे काम करत असायचे, जास्त करून प्रोत्साहन द्यायचे. म्हणजेच एका पालकाच्या रुपात, एका पितृतुल्य व्यक्तिमत्वाच्या रूपात राष्ट्रपतींची भूमिका काय असते, तिला कायदे-नियमांच्या चौकटीच्या बाहेर नेऊन आपुलकीने, प्रेमाने या संपूर्ण राष्ट्राच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांचे मार्गदर्शन होत असायचे.\nमाझ्या सारख्या नवख्या व्यक्तीला, ज्याच्याकडे अशा प्रकारचा कोणताही अनुभव नव्हता, मी एका राज्याचा कारभार चालवून आलो होतो. त्यांच्यामुळेच मला अनेक गोष्टी समजून घेण्यात, निर्णय घेण्यात खूप मदत झाली आणि त्यामुळेच गेल्या तीन वर्षात अनेक महत्त्वाची कामे आम्हाला करता आली.\nज्ञानाचे भांडार, वागण्यात सहजपणा, सरळपणा या गोष्टी कोणत्याही व्यक्तीला आकर्षित करतात. मात्र, आमच्या दोघांची जडण-घडण दोन वेगवेगळ्या विचारसरणींमध्ये झाली, वेगळ्या प्रकारच्या कार्य-संस्कृतीमध्ये झाली. आमच्या दोघांच्या अनुभवातही, माझ्यात आणि त्यांच्यात खूप मोठे अंतर आहे. मात्र, त्यांनी कधीही मला याची जाणीव होऊ दिली नाही आणि ते एक गोष्ट सांगतात की बघा मी राष्ट्रपती जेव्हा झालो तेव्हा झालो. आज राष्ट्रपती असलो तरी लोकशाही हे सांगते की देशाच्या जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला आहे. तुमचे हे दायित्व आहे की तुम्ही हे काम चांगल्या प्रकारे करा. राष्ट्रपतीपद, राष्ट्रपतीभवन आणि प्रणव मुखर्जी स्वतः त्यासाठी जे काही करता येईल ते करतील, असे ते सांगायचे. ही खरोखरच एक मोठी गोष्ट आहे, एक अतिशय मोठी बाब आहे आणि म्हणूनच मी राष्ट्रपती महोदयांचा मनापासून आभारी आहे.\nमाझा असा ठाम विश्वास आहे की त्यांनी एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या साच्यामध्ये मला घडवण्यामध्ये जी भूमिका बजावली आहे तिचा उपयोग मला भावी आयुष्यात होणार आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यात मार्गदर्शक ठरणार आहे. मला स्वतःला असे वाटते, अशी जाणीव होत राहते आणि कदाचित ज्यांनी त्यांच्या सोबत काम केले आहे त्या सर्वांना देखील हे भाग्य लाभले असेल. माझ्या साठी हा सर्वात मोठा ठेवा आहे.\nहा ठेवा म्हणजे माझी वैयक्तिक पूंजी आहे आणि त्यासाठी देखील मी त्यांचा अतिशय आभारी आहे.\nआज या ठिकाणी अनेक अहवाल सादर करण्यात आले. राष्ट्रपती भवनाला लोक-भवन बनवणे, हे सर्व यामुळे शक्य झाले कारण प्रणवदा या धरणीशी जोडलेले आहेत. जनतेमधून वर आले आहेत. त्यांच्यातच राहून आपला राजकीय प्रवास केला असल्याने, त्यांना लोकशक्ती काय असते, लोकभावना काय असते याची माहिती पुस्तकातून घेण्याची गरज लागली नाही. याची जाणीव त्यांना असायची आणि तिला लागू करण्याचा प्रयत्नही ते करत राहायचे. याच कारणामुळे भारताचे राष्ट्रपती भवन, लोक-भवन बनवण्यात आले. एका प्रकारे सर्वसामान्य जनतेसाठी याची प्रवेशद्वारे खुली झाली.\nते स्वतः इतिहासाचे विद्यार्थी होते आणि मी पाहिले आहे की इतिहासातील प्रत्येक घटना त्यांच्या बोटावर असते. कधी विषय निघाला तर तारखेसकट तिची माहिती ते देतात. मात्र, या ज्ञानाला, इतिहासाच्या महात्म्याला पुढे कसे नेता येईल. राष्ट्रपती भवनात ज्या प्रकारे ते आहे त्याविषयी आताच अमिताजी संपूर्ण अहवाल सादर करत होत्या. मुखर्जी यांच्या कार्यकाळात इतिहासाचा एक अमूल्य खजिना तयार आहे आणि मी हे सांगू शकतो की इथले वृक्ष असतील, पक्षी असतील, दगड असतील, प्रत्येकासाठी काही ना काही इतिहास आहे, प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य असेल आणि हे सर्व आता पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. हे एक खूप मोठे काम येथे झाले आहे आणि मी यासाठी त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो. मी पुन्हा एकदा प्रणवदांना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो.\nत्यांचा इतका प्रदीर्घ कार्यकाळ, प्रदीर्घ अनुभव, त्यांच्या नव्या इनिंगमध्येही माझ्या सारख्या लोकांना वैयक्तिक रुपात आणि देशाला नैसर्गिक स्वरूपात नेहमीच लाभदायक ठरेल. हा माझा ठाम विश्वास आहे.\nपुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे आभार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-26T22:50:13Z", "digest": "sha1:TDK2VFWRRB2LXIQI2MIBVAJIH2LPLZAK", "length": 4875, "nlines": 113, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "जीवन सुविचार मराठी - जीवन सुंदर आहे हे कधीही विसरु नका - जीवनात शिकलेले धडे", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nजीवन सुविचार मराठी – जीवन सुंदर आहे हे कधीही विसरु नका\nयास आपल्या मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण, आई-वडील व नातलगांपर्यंत पोहचवा:\nमागील पोस्टमागील जीवन सुविचार मराठी – जीवन सुंदर आहे हे कधीही विसरु नका\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%87_%E0%A4%97%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2018-04-26T22:48:41Z", "digest": "sha1:XSVSBB43BLADPD6XLTE5FTV2ECEOTRGL", "length": 3904, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेलिपे गॉन्झालेझ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफक्त चित्र असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१४ रोजी २२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://asminjanmani.blogspot.com/", "date_download": "2018-04-26T22:29:39Z", "digest": "sha1:BEC6MKRXIZC73HMZQXDG4C4RZV2VB4LA", "length": 12301, "nlines": 53, "source_domain": "asminjanmani.blogspot.com", "title": "अस्मिन् जन्मनि", "raw_content": "\nमेरे देश की धरती …\nमेरे देश की धरती ….\nचक्क २ वर्ष झाली ब्लोग सुरु करून, पण सातत्य नाही ठेवू शकलो. परत एकदा Track वर परतण्याचा विचार आहे.\nफक्त २ दिवस आहेत इंडिया ची flight पकडायला . जवळ जवळ ३० महिन्याने इंडिया ची भेट होणार… मन आतुर झाले आहे… कामा वरच लक्षच उडाले आहे. कधी एकदा परत भेटतात माझे मित्र, मेत्रिणी , नातेवाईक आणि आई- पपा … असे झाले आहे.\nकसे स्वागत होईल ते माहिती नाही … पण खूप बदल नक्कीच झाला असेल …… भारतात, परिस्थिथित आणि माणसात सुद्धा … पण भावाचा सल्ला उपयोगात येईल … :)\nएकच आशा ठेवावी … पूर्ण ट्रीप मध्ये पोट नीट राहावे …\nआज खूप दिवसांनी खरडावसे वाटते आहे . का कळत नाही .. मनाचा भुंगा झाला आहे.. आपण ज्या साठी पळतो , ज्या स्वप्ना न साकारण्य साठी जीवाचे रान करतो.. ते नक्की मिळेल का ... आज किती तरी गोष्टींचा त्याग करतो आहे.. फक्त एका ध्येयासाठी.. मग असे का वाटत राहते... जे ध्येय गाठण्यासाठी जो आटापिटा चालू आहे त्या साठी आपण कित्येक गोष्ट का गमावून बसतो आहे.. नाही कळत मनाला... कसे आवरणार मनाला..\nकोणी समजून घेईल का.. कधी कधी खूप वाईट वाटते की आपण स्वताला तरी न्याय देतो आहे का का फक्त घडाळ्याच्या काट्यावर नुसते पळत राहणार... काहीतरी गमावत असल्याची जाणीव सारखी का जाणवत राहते..\nमी नात्याला एक जवाबदारी मानून न्याय देतो आहे का.. मी कोणाचा मुलगा , कोणाचा नवरा , कोणाचा भाऊ लागतो आणि कोणाचा जिवलग मित्र ... मग त्या नात्याशी असणाऱ्या जवाबदारी ची जाणीव आहे का मला ...\nखरे सांगायचे झाले तर मला नाते ( ते कोण ते हि असो ) कधी निभावता आले नाही...अजून हि निभावता येत नाही ... मला तरी असे वाटते..\nनातं निभावणे खूपच कठीण असते का काही गोष्टी आपण गमाल्यावर त्याची किंमत त्यानंतर च आपल्या ला का जाणवते ... का त्या गोष्टीला परिस्थिती कारणीभूत असते .. नाही ठावूक या मनाला. ज्या गोष्टी आपण मुठीत पकडल्या जातो त्या कधीच मुठीत बंद होत नाही.. जसे त्या फुलपाखरा सारखे.. लहानपणी टाचणी , फुलपाखरू पकडन्यासाठी धावायचो पण हातात कधीच यायचे नाही...\nया सर्व प्रश्नाची उत्तरे कदाचित आता मिळणार नाही... जेव्हा मिळतील तेव्हा उशीर झाला असेल .. जेव्हा कधी हि माझ्या आयुष्याचा जमा खर्च काढतो तेव्हा हि जाणीव तीव्र होते.. माझा खर्च हा जमा पेक्षा जास्त आहे.. खूप काही कमवण्यापेक्षा खूप काही गमावले आहे.. तेव्हा मला त्याची जाणीव नव्हती का का अजून हि नाही आहे.\nमी आता पर्यंत एकच बजावतो आलो मनाला.. आपण पाण्यासारखे वाहते असलो पाहिजे , शेवाळ कधी साचता कामा नये.. मध्ये दगडा सारख्या आपत्ती आली तर त्या वर मार्ग काढून मार्गस्थ झाले पाहिजे ... नाहीच जमले तर त्याच्या बाजूने तरी वाट काढावी.\nतुम्ही बोलाल .. हे काय चालले आहे.. काय वेड लागल्या सारखे लिहित आहे... मित्रांनो माझ्या मानला पडलेले प्रश्न आहेत खूप पूर्वी पासून.. .अजून हि उत्तरे शोधतो आहे..\nमित्र हो या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या साक्षी ने सोडवणार आहे.. तुमची साथ असेल तर नक्की जमेल... या ब्लोग मध्ये प्रत्येक नात्याचा, त्यातील हळवेपणाचा, त्या माणसातील मनाचा ठाव घेतला जाईल....\nब्लोग वर लिहायचा हा माझ्या पहिलाच प्रयत्न आहे.. तुम्ही सांभाळून घ्याल हि अपेक्षा..\nखूप दिवसापासून मनात होते पण ते प्रत्यक्षात उतरत नव्हते ... काय ते... लिखाण हो .. ते सुद्धा मराठीतून ... चला आज मुहूर्त मिळाला.. आज माझ्या मनाला मी वाट मोकळी करून देत आहे... बघूया कसे जमते ते ... तुम्ही वाचक सांभाळून घ्याल ही आशा आहे...\nअसो माझी ओळख करून देतो ... तिथ पासून सुरवात...:)\nमी एक संगणक अभियंता.. software Engineer ... (Engineer शब्दाला खरंच value आहे का आज मोठाच प्रश्न ..... ).. असो मी काही Engineer होऊन मोठा पराक्रम केला आहे असे नाही वाटत.. आता पर्यंत सहा वर्षाचा अनुभव गाठीशी.. दर मजल करत इथ पर्यंत पोहचलो खरा ... . लंडनला... ब्रिटीशांच्या देशा मध्ये ... या मागे खूप मोठी कथा आहे...मोठा वाटतो प्रवास .. परंतु अजून बराच पल्ला गाठायचा आहे.. पुढे सगळे सविस्तर लिहिल जाईल ...\nथोडे कुटुंब बदल ... दोनाचे चार हात झाले आहेत पण ते दोन हात इंडिया मध्ये आहेत.. :( माझ्या लग्नाबदल बोलतो आहे मी.... बघा ना स्वप्नाच्या मागे धावतो आपण... आणि काहीतरी गमावण्याची किंमत तर चुकवावीच लागते.. पण Thanks to God.. wife च्या Support शिवाय.. विचारच करवतच नाही.. ) आई वडील .. आणि भाऊ असा मध्यम वर्गीय परिवार..\nआता माझ्या ब्लोग च्या शीर्षक बदल.. विचित्र वाटते ना नाव.. ते सुद्धा संस्कृत मधून ..\nअस्मिन् जन्मनि .. in this life ... या जन्मा मध्ये.. भाषांतर करायला गेले तर हा अर्थ निघेल.. पण यात खूप काही आले.. हा ब्लोग फक्त माझ्या आयुष्यातील घडामोडी बदल तर नसेल.. त्यात तुम्हाला तुमच्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसेल याची आशा आहे.. .. बाकी शेक्सपिअर काहीही म्हणो ..\nयाच आयुष्यातातल्या काही गोष्टी सांगणार आहे.. बघून जमते का.. ही माणसे.. हे एक आयुष्य खूप शिकवून जाते .. मी माझ्या आयुष्यातल्या घडलेलेया वाईट अथवा चांगल्या कडे सुद्धा सकारत्मक बघायला शिकलो .. खरं म्हणाल तर आयुष्य ने ते शिकवले..\nआयुष्य एक circle आहे ... एक वर्तुळ आहे.. काही गोष्टी फिरून परत जीवनात येतात.. देव आपल्याया हरलेला डाव परत जिंकायला देण्याची संधी देतोच ... नाहोतर दुसरी खिडकी उघडून देतो ..... फक्त आपण त्या गोष्टी कडे कसे react होतो ते महात्वाचे ..\nचला आता पुरते इतकेच .. शुद्ध लेखनाच्या चुका सांभाळून घ्या ही विनंती.. Sorry वर्तक madam (शाळेत मराठी शिकवायच्या .. त्याच्या बदल ही पुढील लेखात )..\nमेरे देश की धरती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-246269.html", "date_download": "2018-04-26T23:01:34Z", "digest": "sha1:4BZLIIZ3X4IF3E3WCJPK435H7MPIVXSF", "length": 11504, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनजवळची आग आटोक्यात,म.रे. पूर्वपदावर", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nमस्जिद बंदर रेल्वे स्टेशनजवळची आग आटोक्यात,म.रे. पूर्वपदावर\n23 जानेवारी : मुंबईतील मस्जिद बंदरजवळ दाणाबंदर येथील झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात आलीये. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. 2 मुलं जखमी झाली असून त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र,आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे काही काळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आग आटोक्यात आल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आलीये.\nमस्जिद बंदरजवळ दाणाबंदर येथील एलसी कंपाऊंडला संध्याकाळी भीषण आग लागली होती.ही झोपडपट्टी मध्य रेल्वेच्या ट्रॅकला लागून असल्यामुळे आगीचे लोट ट्रॅकपर्यंत जाणवत होते. खबरदारी म्हणून तातडीने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे ऐन संध्याकाळी वाहतूक ठप्प झाल्यामुळे चाकरमान्याचे काही काळ हाल झाले.\n12 टँकर, 8 अग्निशमन दलाच्या बंबानी घटनास्थळी धाव घेऊन काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवलं.या आगीमध्ये रमजान इम्रान शेख, सलमान इम्रान शेख, जीरारो, रेहमान शेख, विनायक आणि समीर ही सहा मुलं या आगीत भाजली आहेत. यापैकी दोघांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली हे मात्र अजून कळू शकले नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: masjid bandarmumbaiएलसी कंपाऊंडदाणाबंदरमस्जिद\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1944", "date_download": "2018-04-26T22:59:22Z", "digest": "sha1:72G36DWVYTYCSE2V6RYIIYWAZCBVXBIA", "length": 3574, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसामाजिक न्‍याय व सक्षमीकरण\nसर्वांसाठी जेनेरिक औषधे ही काळाची गरज – रामदास आठवले\nसर्वांसाठी जेनेरिक औषधे ही काळाची गरज आहे आणि आपल्या राज्यात त्याचा शुभारंभ करताना अतिशय आनंद होत आहे. आरोग्य सेवेतील हे क्रांतीकारी पाऊल ठरेल असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत जन औषधी वरील कार्यशाळेत बोलत होते. डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून द्यावीत यासाठी डॉक्टरांना विनंती करु असेही ते म्हणाले. यामुळे जनतेचे पैसे वाचतील आणि त्यांना दिलासाही मिळेल असे ते म्हणाले. सामान्य जनतेच्या हिताच्या या योजनेबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.\nसामान्य नागरिकांना, विशेषत: गरीब आणि वंचितांना किफायतशीर दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना सुरु केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/separately-order-keep-pressure-her-husband-22384", "date_download": "2018-04-26T23:04:25Z", "digest": "sha1:ICXRRMK47NSKUOZWUPE5TTYQWM7A57JQ", "length": 12373, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Separately, in order to keep the pressure on her husband वेगळे राहण्यासाठी पतीवर दबाव हा छळच | eSakal", "raw_content": "\nवेगळे राहण्यासाठी पतीवर दबाव हा छळच\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nमुंबई - वेगळे राहण्यासाठी पती व त्याच्या आई-वडिलांशी सतत वाद घालणे हा मानसिक छळच आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने घटस्फोटाविरोधात पत्नीने केलेली याचिका नामंजूर केली.\nआई-वडिलांपासून पतीने वेगळे व्हावे आणि त्यांच्यासोबत राहू नये, यासाठी पती आणि सासू-सासऱ्यांशी सतत वाद घालण्याचा प्रकार नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण करणारा आहे. वाद झाला तरी एकत्र राहून दोघांनीही समजुतीने वागले तर अनेक समस्या टळू शकतात. तसे न करता केवळ पतीवर मानसिक दबाव निर्माण करून त्याला आई-वडिलांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न हा मानसिक छळ असून, त्यामुळे नात्यांत बाधा येते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.\nमुंबई - वेगळे राहण्यासाठी पती व त्याच्या आई-वडिलांशी सतत वाद घालणे हा मानसिक छळच आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने घटस्फोटाविरोधात पत्नीने केलेली याचिका नामंजूर केली.\nआई-वडिलांपासून पतीने वेगळे व्हावे आणि त्यांच्यासोबत राहू नये, यासाठी पती आणि सासू-सासऱ्यांशी सतत वाद घालण्याचा प्रकार नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण करणारा आहे. वाद झाला तरी एकत्र राहून दोघांनीही समजुतीने वागले तर अनेक समस्या टळू शकतात. तसे न करता केवळ पतीवर मानसिक दबाव निर्माण करून त्याला आई-वडिलांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न हा मानसिक छळ असून, त्यामुळे नात्यांत बाधा येते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.\nकल्याण कुटुंब न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निर्णय न्यायालयाने कायम केला आहे. या याचिकेवर न्या. आर. डी. धनुका यांनी निकालपत्र दिले आहे. सासू-सासऱ्यांशी सतत भांडणे करणाऱ्या पत्नीमुळे पतीने आई-वडिलांसोबत स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अधिक नाराज झालेल्या पत्नीने मुलीलाही वडील आणि आजी-आजोबांशी बोलण्यास मनाई केली होती. वडिलांशी बोलल्यास मुलीच्या करिअरवर परिणाम होईल, असा दावा पत्नीने केला होता. न्यायालयाने तो अमान्य केला. पतीने मुलीची सर्व जबाबदारी घेण्याची तयारी न्यायालयात दर्शवली. तिच्या शिक्षणासाठी महिना 15 हजार रुपये देण्याचेही त्याने मान्य केले.\nकामगारदिनी सरकारविरुद्ध इशारा मोर्चा\nमुंबादेवी - कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जागतिक कामगारदिनी हुतात्मा चौक ते आझाद मैदानात इशारा...\nदिनेश जैन मुख्य सचिवपदी निश्‍चित\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना राज्यातील नोकरशाहीत व्यापक बदल होणार आहेत. मलिक...\nपिंपरी - महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू केले आहे. परंतु, लाभधारक ठरवताना पदाधिकाऱ्यांच्या...\nरुंदीकरणानंतर मेट्रो खांब उभारणी\nपिंपरी - महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत बोपोडी येथील पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाच्या कामामध्ये रस्ता दुभाजक आणि...\nबुद्धिबळाच्या पटावरील घरांमधून प्यादी, हत्ती, घोडे, उंट चालवण्याच्या नादाने ते सारे घरच बुद्धिबळाचे नादी बनले आहे. माझे वडील मोहन फडके ऊर्फ अण्णा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2012/08/", "date_download": "2018-04-26T22:56:08Z", "digest": "sha1:LXASSA4JUQWWB3KK7WZYXX3DCYRPHCPZ", "length": 7368, "nlines": 108, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "एफ वाय – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nआम्हाला सलमान आवडतो. आमीर आणि शारुख देखील आवडतो. आम्ही इरफान आणि सानियाच्या विजयावर आनंदीत देखील होतो. अब्दुल कलाम पुन्हा राष्ट्रपती व्हावे असे मनापासून वाटत होते. आम्ही शांतता प्रिय लोक आहोत. मुंबई हल्ल्यानंतर आम्ही शांतता भंग होईल अस कोणतेही कृत्य घडू दिले नाही. आणि सतत होणाऱ्या हल्ल्यांना आम्ही आमच्या कुचकामी सरकारला जबाबदार धरले. Continue reading →\n13 प्रतिक्रिया ऑगस्ट 11, 2012 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/fengsui-article/luckey-bamboo-109021900029_1.html", "date_download": "2018-04-26T23:03:17Z", "digest": "sha1:ATKINO6P3RIXNPIPEI7B4F3GNSX3PWO4", "length": 12396, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लकी बांबू - उन्नतीचे प्रतीक | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलकी बांबू - उन्नतीचे प्रतीक\nघर व कार्यालयाची सजावट करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची शोभेची फुलझाडे उपलब्ध आहेत. त्यात 'लकी' बांबूला महत्त्वाचे स्थान आहे. घराच्या सौंदर्यात भर घालाणारा 'लकी बांबू' उन्नती, सौभाग्याचेही प्रतीक मानला जातो.\nपारदर्शी काचेच्या भांड्यात ठेवण्यात येणारे बांबूचे रोपटे विविध प्रकारच्या आकारात आपल्याला दिसतात. या रोपट्याचा विशेष म्हणजे मातीचा उपयोग न करता केवळ पाण्यावर त्याला जगवता येते. शक्यतो लकी बांबूला काचेच्या भांड्यात पाणी घालून ठेवले जाते.\nलकी बांबूचे रोपटे हे केवळ पाण्यावर स्वस्थ ठेवता येते. पाण्यावरच मोठे होणार्‍या या डेकोरेटीव्ह रोपट्याला छानशी हिरवी पालवी फुटत असते. बांबूच्या बारीक बारीक काड्या एकत्र बांधून बंडल करून त्याला विविध प्रकारचे आकार दिले जातात. त्यामुळे लकी बांबूची किंमत त्याच्या आकारावरून ठरवली जात असते.\nलकी बांबूचे रोपटे हे 'ड्रेसीना' जातीतले आहे. शास्त्रीय भाषेत त्याला 'ड्रेसीना सेंडेरियाना' असे म्हटले जाते.\nभारतात 'ड्रेसीना सेंडेरियाना' नाहीत. त्यामुळे हे रोपटे बॅंकॉक येथून आयात केले जाते. 'लकी बांबू'ची वाढ सुरळीत होण्यासाठी केवळ त्याला सूर्याच्या सरळ येणार्‍या किरणाची गरज भासते. बाथरूममध्येही या रोपट्याला लावता येते. घर व कार्यालयात एका कोपर्‍यात ठेवलेले लकी बांबू सगळ्याना आकर्षित करत असते.\nलकी बांबू रोपट्याची वर्षभरात केवळ तीन ते चार इंचाने वाढ होते. त्यामुळे त्याची फारशी काळजी घेण्याची आवश्यकता नसते. आज बाजारात विविध प्रकारचे बांबू उपलब्ध झालेले आहेत. लहान मुले किंवा प्राणी यांना या रोपट्यापासून कुठल्याच प्रकारची इजा होत नाही.\nलकी बांबू घर किंवा ऑफिसमध्ये वातावरणनिर्मिती तयार करत असते. तसेच त्यांना त्याला उन्नती तसेच विकासाचे प्रतीक मानले आहे. लकी बांबूमुळे काम करत असताना आपल्यात निर्माण होणार तणाव दूर होतो तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.\nत्रिकोणी, पिरामिड, ड्रेगनच्या आकारात बाजाराम लकी बांबू उपलब्ध होतात. रोपटे जितके जुने तेवढी त्याची किंमत अधिक असते. बांबूचे मुळ म्हणजेच त्याच्या गाठीवरून ते रोपटे किती जुने आहे, याची कल्पना येते.\nरुपयापासून तर 50 हजार रुपयापर्यंत लकी बांबूच्या किंमती असतात.\nसप्टेंबर 2017 महिन्यातील राशी भविष्य\nVastu Tips : तुळशीचे 5 पान बनवतील तुम्हाला श्रीमंत, बघा कसे\nवास्तुनुसार बाथरूमची योग्य दिशा कोणती\nवास्तूप्रमाणे डायनिंग रूम (भोजन गृह) कसा असावा\nVastu Tips : मुख्य दारासमोर वेल नसावी\nयावर अधिक वाचा :\nलकी बांबू उन्नतीचे प्रतीक\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nगंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार\nगौतम गंभीरने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. गंभीरऐवजी आता ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/39?page=7", "date_download": "2018-04-26T22:36:13Z", "digest": "sha1:ZZAACPVMEI246PXDWHRAHO5HLL2GKIZ2", "length": 7613, "nlines": 167, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजिमी कार्टर यांना मेडिकल नीतीमत्तेचे आणि इतर नीतीमत्तेचे पुस्तक\nअमेरिकेच्या गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग\n‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स हा वर मी गणराया मागितला आहे.\nमराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे.\nमराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे. अंड च खा कोंबडी कापु नका ..एक कळकळीची विनंती दोघांना करत मराठीच्या हितचिंतकांनी मराठी माणसांनी उध्दव आणि राज या ठाकरे बंधूनी एकत्र यावे.\nसप्टेंबर २०१० चे अंदाज \nसप्टेंबर २०१० मध्ये मराठी संकेतस्थळांवर खालील गोष्टींची चर्चा घडून येईल असे मला वाटते.\n२. ब्लॅकबेरी आणि भारत सरकार.\n४. पाक क्रिकेटपटू आणी बेटिंग\nया मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का\nभगवा दहाषदवाद आज भारतात पसरत आहे असे वक्तव्य करणाऱ्या पी .चिदंबरम यांना, या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का\nमेडिकल प्रवेश सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.\nवैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच मेडिकल प्रवेश परीक्षा सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.\nआता भारतातच एका प्रांतात शिखांना धमकावले जात आहे हे आश्चर्यच आहे.\n खरच आपण अतिरेक्यान विरुद्ध, दहाषदवादा विरुद्ध लढण्यास तय्यार आहोत का\nमी २०६० पर्यंत जगणारच आहे इति ठणठणपाळ उवाच\nमी २०६० पर्यंत जगणारच आहे इति thanthanpal उवाच . यात शंका घेण्या सारखे काय आहे.. बरोबर आहे , याला ओळखणारे शंका येणारच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.google.co.in/intl/mr/inputtools/try/", "date_download": "2018-04-26T22:56:14Z", "digest": "sha1:KJTO74TQTLDOMOJH2KFTCAIOSGJ5LWYD", "length": 3268, "nlines": 33, "source_domain": "www.google.co.in", "title": "Google इनपुट साधने ऑनलाइन वापरून पहा – Google इनपुट साधने", "raw_content": "\nGoogle इनपुट साधने ऑनलाइन वापरून पहा\nGoogle इनपुट साधने वेबवर कुठेही, आपण निवडलेल्‍या भाषेमध्‍ये टाइप करणे सोपे बनवतात. अधिक जाणून घ्‍या\nते वापरून पाहण्‍यासाठी, खालील आपली भाषा आणि इनपुट साधन निवडा आणि टाइप करण्‍यास सुरूवात करा.\nहे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी आपल्याला JavaScript-सक्षम ब्राउझरची आवश्यकता आहे. आपल्‍या ब्राउझरमध्‍ये JavaScript कसे सक्षम करावे यावरील सूचनांसाठी येथे क्‍लिक करा.\nते सुधारण्यात मदत करा\nGoogle इनपुट साधने मिळवा\nChrome विस्‍तार स्‍थापित करा\nकिंवा, हे Google सेवांमध्ये वापरा\nकिंवा, आपल्या फोन किंवा टॅब्लेटसह हा QR कोड स्कॅन करा\nWindows साठी डाउनलोड करा\nइतर भाषांमधील इनपुट पद्धती:\nआपल्याला काय वाटते हे आम्हाला कळवा – अभिप्राय सबमिट करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.prasadsjoshi.in/2017/03/blog-post.html", "date_download": "2018-04-26T22:44:23Z", "digest": "sha1:3VPD52OTMHCL7JA4KTDJLCSJ3XDHKKR6", "length": 24248, "nlines": 82, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "मेरी मर्जी… - दर्पण", "raw_content": "\nफिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश\nHome » JNU » अभिव्यक्तिस्वातंत्र्य » आझादी » कम्युनिस्ट » मेरी मर्जी…\nJNU, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, आझादी, कम्युनिस्ट\nदेशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चर्चा ऐकल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाणे आठवले. अभिनेता गोविंदा याच्यावर चित्रित केलेल्या या गाण्याचे बोल आहेत ‘मेरी मर्जी. मै चाहे ये करू, मै चाहे वो करू, मुझे कोई रोके नही मुझे कोई टोके नही.’ म्हणजे मी वाट्टेल तसे बोलणार, वाट्टेल तसे वागणार मला कुणीही अडवू नये. माझ्या वागण्याचा काहीही दुष्परिणाम होवो मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. साधारणपणे अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे हेच आहे असा समज सर्वत्र पसरला आहे. ज्या देशात तक्षशिला, नालंदासारखी विद्यापीठे होती, तेथील विद्यापीठे ही उच्च शैक्षणिक गुणवत्तायुक्त असावयास हवी. या ठिकाणी जगभरातील चिकित्सकांनी, अभ्यासकांनी येथे येऊन ज्ञान संपादन करावे. मानवी समाजजीवनाला व्यापणार्‍या विविध शास्त्रांतून संशोधन व्हावे. जगाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग व्हावा. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हे केवळ स्वप्नरंजन ठरावे असेच चित्र आहे. भारतातील विद्यापीठे गाजताहेत ती अभिव्यक्तिस्वातंत्र्य, आझादी, बरबादी घोषणाबाजीने. ज्या ठिकाणी शास्त्रार्थ चर्चा, खंडन-मंडन, संवाद व्हावेत त्या ठिकाणी कथित आझादीचा कर्कश आवाज ऐकू येत आहे.आम्हाला कोणी थांबवलेच तर आम्ही आमचे पुरस्कार परत करू. शैक्षणिक परंपरेचे यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असू शकेल\nया प्रकरणावरून शासनावर, सत्ताधारी पक्षावर धरणे, आंदोलन, मोर्चा, लेख, वृत्तवाहिनीवरील चर्चा याद्वारे सडकून टीका होत आहे. अत्यंत जहरी शब्दप्रयोग केला जात आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा यापेक्षा मोठा कोणता पुरावा हवा आहे. जर खरेच अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी झाली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोध शक्य झाला असता का देशाची राजधानीत दिल्लीत ‘काश्मीर : फ्रीडम द ओन्ली वे’सारखा जाहीर कार्यक्रम आयोजित करणे शक्य झाले असते का\nयानिमित्ताने अभिव्यक्तिस्वातंत्र्याची नव्याने व्याख्या करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वत:चे मत, भावना, विचार मुक्तपणाने व्यक्त करण्याची मुभा असणे. मग ते शासन अथवा एखाद्या राजकीय पक्षाच्या, संघटनेच्या विरोधात असले तरीही त्यास कोणताही अटकाव होता कामा नये. सर्वसाधारणपणे अशी व्याखा गृहीत धरली तरी या अभिव्यक्तिस्वातंत्र्यासोबत एक जबाबदारी येते. एखादा व्यक्ती बंद दाराआड कुठल्याही प्रकारे व्यक्त होत असेल तर त्याला निश्‍चितच कोणीही अडवणार नाही. परंतु प्रश्‍न जेव्हा सार्वजनिक जीवनाबद्दल येतो तेव्हा या अभिव्यक्तिस्वातंत्र्याबरोबर जबाबदारी पण येते. ही जबाबदारी समजून वर्तणूक झाली नाही तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होते आणि स्वैराचाराचा पुढचा टप्पा बेकायदेशीर कृत्यामध्ये होतो. याला प्रतिबंध करण्यासाठीच आपल्या देशात इंडियन पीनल कोड आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की, व्यक्तीला स्वातंत्र्यासोबत एक जबाबदारी निश्‍चित होते. वर्तणुकीत शिस्त अपेक्षित आहे. म्हणूनच निवडणूक प्रक्रियेत आदर्श आचारसंहिता लागू केली जाते. मग देशाचा नागरिक म्हणून अशा प्रकारची आचारसंहिता का असू नये\nसार्वजनिक ठिकाणी किंबहुना व्यक्तिगत नातेसंबंधातही बेशिस्तपणा कोणाही सुज्ञ व्यक्तीस आवडणार नाही. मग देशाच्या बाबतीत भारत तेरे टुकडे होंगे, काश्मीर की आझादी तक, भारत की बरबादी तक जंग रहेगी असा बेशिस्तपणा का खपवून घ्यावा आपण ज्या देशात राहतो तेथील सोयी-सुविधांचा लाभ घेतो आणि त्याच देशाच्या बर्बादीचे स्वप्न कसे काय समर्थनीय ठरू शकते आपण ज्या देशात राहतो तेथील सोयी-सुविधांचा लाभ घेतो आणि त्याच देशाच्या बर्बादीचे स्वप्न कसे काय समर्थनीय ठरू शकते आणि अशा प्रकारच्या विचारांना विरोध असलेल्या नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे काय आणि अशा प्रकारच्या विचारांना विरोध असलेल्या नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे काय की ते सर्व बिनडोक. म्हणून असे वाटते की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.\nव्यक्तीच्या भावभावनांचे क्षेत्र व्यापक होण्याच्या प्रक्रियेला रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षण असे म्हटले. त्या दृष्टिकोनातून विद्यापीठातून शिकविण्यात येणारे शिक्षण या क्षमतेचे आहे काय याची चिकित्सा करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचे कारण असे की, ज्या विद्यार्थ्यांनी स्वत:च्या ज्ञानशाखांतून प्रावीण्य मिळवून स्वत:चा व पर्यायाने देशाचा विकास करावा असे अपेक्षित आहे, तेच युवक आझादीच्या मागे लागले आहेत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे अनुकरणीय प्रेरणादायी आदर्श असताना विद्यार्थ्यांनी कायम दूषणे देत तक्रारखोर बनणे निश्‍चितच अपेक्षित नाही. ना डावे-ना उजवे. ना बहुसंख्य-ना अल्पसंख्य.\nकलाम जगले ते फक्त देशासाठी. बाबा आमटे यांनीही प्रश्‍नावर उत्तर शोधले. सध्याही अनेक व्यक्तिमत्त्वे प्रश्‍नावर उत्तरे शोधत आहेत. ते केवळ प्रश्‍न मांडून थांबले नाहीत. अशा आदर्शाची प्रेरणा असेल तर खात्रीने देशाचा विकास होईल.\nमात्र याऐवजी जेएनयूतील विद्यार्थ्यांना आझादी हवी आहे. गरिबी, भूकबळी, भ्रष्टाचार यासारखे प्रश्‍न चुटकीसरशी सोडवण्यास कोणतेही शासन, पक्ष, संघटना समर्थ नाहीत. अगदी ज्या राज्यात कम्युनिस्टांची वर्षानुवर्षे सत्ता होती तेथेही हे प्रश्‍न सुटले नाहीत. त्यात पुन्हा वैचारिक गोंधळ असा की, कम्युनिस्टाना भांडवलदार या शब्दाची अस्पृश्यता. समाजातील गरिबीचे कारण बेरोजगारी आहे आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी औद्योगिकीकरणाशिवाय पर्याय नाही. औद्योगिकीकरण भांडवलदारांशिवाय शक्य नाही. मग रोजगार निर्माण करायचा कसा आणि गरिबी दूर कोणत्या मार्गाने करायची आणि गरिबी दूर कोणत्या मार्गाने करायची कम्युनिस्ट चळवळीत हा वैचारिक गोंधळ आहे. देशाचे, समाजाचे प्रश्‍न सोडवायची योजना नसल्याने फक्त प्रश्‍न मांडत राहणे हाच एककलमी कार्यक्रम उरतो. यामुळे फक्त जनतेत जनक्षोभ निर्माण होतो, पण प्रश्‍न सुटत नाहीत. परंतु यामुळे नक्षलवादासारख्या संविधानास उघड आव्हान देणार्‍या कृत्यास पाठबळ मिळते.\nअशा प्रकारच्या गोंधळात समाजाला दिशा देण्याचे राष्ट्रीय कर्तव्य बौद्धिक म्हणवल्या जाणार्‍या क्षेत्रातील लोकांनी पार पाडले पाहिजे. कुठलाही अभिनिवेश न बाळगता राष्ट्रहिताच्या दृष्टीने समाजास मार्गदर्शन केले पाहिजे. मात्र ज्यांना बुद्धिवंत म्हणून फक्त मिरवायचे असते, जे केवळ मानसन्मानाचे भुकेले असतात व ज्यांना केवळ स्वत:ची प्रतिमा जपायची असते अशी मंडळी बोटचेपी भूमिका घेतात. म्हणजे जी मंडळी गुरुमेहर कौरला धमक्या देण्याचा निषेध ज्या त्वरेने करतात तीच मंडळी तारेक फतेह, तस्लिमा नसरीन यांच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसत नाही. तसेच जे मोर्चे अखलाकच्या हत्येचा पोटतिडकीने निषेध करण्यासाठी आयोजित केले जातात ते केरळमधील संघ स्वयंसेवकांच्या हत्येच्या वेळी कुठेतरी अदृश्य असतात. हा दुटप्पीपणा कशासाठी हिंदू धर्मातील श्रद्धास्थानांचा तेजोभंग केला की धर्मनिरपेक्षता आणखी मजबूत होते अशा प्रकारची सेक्युलर परंपरा देशातील प्रज्ञावंत म्हणवल्या जाणार्‍या वर्गात पाळली जात आहे. हे निश्‍चितच वेदनादायी आहे.\nयानिमित्ताने प्रकर्षाने समोर येत आहे ते विद्यार्थी व एकूणच शैक्षणिक क्षेत्रातील अस्वस्थ वर्तमान. आझादी मागणार्‍या नेत्यांनी लक्षात घ्यावे की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व अल्पदरात असलेले शिक्षण. येथील विद्यार्थ्याला संधी मिळाली तर त्याला लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवा करायला नक्कीच आवडते. चांगला अभियंता होऊन तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन संशोधन करण्याची त्याची इच्छा आहे. भारतीय सैन्यात भरती होऊन प्राणाची आहुती देण्यासही तो मागेपुढे पाहणार नाही.\nपोलिस बनून देशाची आंतरिक सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे त्याला आयुष्याचे ध्येय वाटते. त्यामुळे कृपया विद्यार्थ्यांसाठी काही करता आलेच तर त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काही करा. केवळ आझादीच्या घोषणा देऊन माथी भडकावून त्यांचे आयुष्य बरबाद करू नये.\nया वेब साईटला अवश्य भेट द्या\nएखाद्या विषयाचे,घटनेचे विश्लेषण करत असताना तेथील परिस्थितीचे आपल्या पूर्वग्रहदूषित सिद्धांतानुसार चित्रण करायचे आणि शेवटी आपल्या सोयी...\nव्यक्तिगत जीवनात, समाजात,राष्ट्रात अथवा जगाच्या पाठीवर कोठेही एखादी बरीवाईट घटना घडली की त्याला जबाबदार कोण याविषयीची कारणमीमांसा ...\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे . प्रत्येक नागरिक स्वत:च्या इच्छेनुसार बोलू , लिहू शकतो. भारतीय राज्...\nनिश्चलनीकरण आणि व्यवस्था बदल\nभारतासारख्या १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शासन यंत्रणा , कायदे मंडळ , न्यायव्यवस्था व एकूणच लोकशाही सुरळीतपणे , सक्षमपणे चालावी यासाठ...\nदेशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चर्चा ऐकल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाणे आठवले. अभिनेता गोविंदा याच्यावर चित्रित केलेल्या या ग...\n\"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \"\n\" राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \" हा विषयच आता साहित्यातील प्रवाहातून नाहिसा होताना दिसतोय.कदाचित माझी दृष...\nबलात्काऱ्याना फाशीच हवी; पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे केव्हा बंद होणार \nअसिफा च्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कोणाही संवेदना जाग्या असलेल्या व्यक्तीचा थरकाप उडवणारी ही घटना आहे. म्हणून यात जे कोणी द...\nग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे ‘ नवरा मेला तरी हरकत नाही पण सवत विधवा झाली पाहिजे’. सवतीमत्सर हा सर्वज्ञात आहे. परंतू त्याचा अति...\nदाहक दुष्काळात संवेदनांचा ओलावा\nराज्यातील व विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळाची भीषण अवस्था दररोज वर्तमानपत्रातून वाचायला मिळत आहे. शेतकरी आत्महत्या , पिण्याच्या पाण्याच...\nमराठवाड्याला इसीस चा विळखा\nमराठवाडा ही संतांची भूमी. अजूनही येथील जनता प्रचंड सहनशील आहे. म्हणजे रस्ते , वीज व पाणी यासारख्या मुलभूत गरजाही मिळत नसताना येथी...\nकाळा पैसा भ्रष्टाचार शिक्षक स्वामी रामदेव बाबा अण्णा हजारे अवमूल्यन गोरगरीब जनतेचा पैसा दहशतवाद पक्षबदल महागाई राष्ट्र राष्ट्रनिर्माण राष्ट्रीयत्व लोकपाल लोकशाही शिवसेना शैक्षणिक धोरण सक्षम राष्ट्र सहित्य संमेलन स्वीस बँक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://asminjanmani.blogspot.com/2013/08/blog-post.html", "date_download": "2018-04-26T22:31:08Z", "digest": "sha1:PBQIOP2PAJ2WFZEGFKZD5ZGSP6VK45IH", "length": 1900, "nlines": 26, "source_domain": "asminjanmani.blogspot.com", "title": "अस्मिन् जन्मनि: मेरे देश की धरती …", "raw_content": "\nमेरे देश की धरती …\nमेरे देश की धरती ….\nचक्क २ वर्ष झाली ब्लोग सुरु करून, पण सातत्य नाही ठेवू शकलो. परत एकदा Track वर परतण्याचा विचार आहे.\nफक्त २ दिवस आहेत इंडिया ची flight पकडायला . जवळ जवळ ३० महिन्याने इंडिया ची भेट होणार… मन आतुर झाले आहे… कामा वरच लक्षच उडाले आहे. कधी एकदा परत भेटतात माझे मित्र, मेत्रिणी , नातेवाईक आणि आई- पपा … असे झाले आहे.\nकसे स्वागत होईल ते माहिती नाही … पण खूप बदल नक्कीच झाला असेल …… भारतात, परिस्थिथित आणि माणसात सुद्धा … पण भावाचा सल्ला उपयोगात येईल … :)\nएकच आशा ठेवावी … पूर्ण ट्रीप मध्ये पोट नीट राहावे …\nमेरे देश की धरती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/changed-strategic-equation-15625", "date_download": "2018-04-26T22:59:14Z", "digest": "sha1:BJPU7VAGOUTZYHNG67NFLCRXVQKJVTA2", "length": 21447, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Changed the strategic equation बदललेली सामरिक समीकरणे | eSakal", "raw_content": "\nशशिकांत पित्रे, मेजर जनरल (निवृत्त)\nसोमवार, 7 नोव्हेंबर 2016\nपाकिस्तानकडून सरहद्दीवर मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू असला तरी त्या देशाला आपली यापूर्वीची रणनीती चालू ठेवणे परवडणारे नाही. बदललेली सामरिक समीकरणे लक्षात घ्यावीच लागतील.\nपाकिस्तानकडून सरहद्दीवर मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू असला तरी त्या देशाला आपली यापूर्वीची रणनीती चालू ठेवणे परवडणारे नाही. बदललेली सामरिक समीकरणे लक्षात घ्यावीच लागतील.\nगेल्या सप्टेंबरनंतर भारत-पाकिस्तानचे लष्करी आणि राजनैतिक संबंध दिवसेंदिवस अधिकाधिक ढासळत चालले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानातील सरकार आणि सैन्य यांच्यामधील अंतर्गत तणावामुळे त्यांचे अनुबंधही रसातळाला जात आहेत. दोन शरीफांमध्ये प्रच्छन्न सुंदोपसुंदी चालू आहे. या साऱ्याचे परिणाम दोन्ही देशांमधील सीमारेषेवर दृग्गोचर होताना दिसताहेत. दोन्ही बाजूंनी तोफमारा आणि गोळीबाराचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. भारतीय जवानाचे शरीर छिन्नविछिन्न करण्याच्या दहशतवाद्यांच्या अमानुषतेला भारताने पाकिस्तानी रेंजर्सच्या सीमेवरील चौक्‍या उद्‌ध्वस्त करून सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानी सेनाप्रमुख राहील शरीफ यांच्या निवृत्तीला केवळ एक पंधरवडाच बाकी आहे. त्यांच्या वारसदाराची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडते का नाही, हे एक कोडेच आहे. परिस्थिती स्फोटक आहे हे नाकारता येणार नाही. परंतु, या सगळ्या घटनांकडे पाहताना, त्यांचे विश्‍लेषण करताना बदललेले संदर्भ ध्यानात घ्यावे लागतील.पाकिस्तानला कुठलेही आततायी पाऊल उचलण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागेल. हे घडले ते सर्जिकल स्ट्राइकमुळे.\n१९ सप्टेंबरला पाकिस्तानप्रणीत अझहर मसूद या कुप्रसिद्ध दहशतवाद्याच्या जैशे मोहंमद या संघटनेने उरीच्या लष्करी तळावर केलेला हल्ला, हे पाकिस्तानच्या आयएसआयचे काही पहिले कृष्णकृत्य नव्हते. भारताच्या सरकारचा डळमळीतपणा त्यांच्या अंगवळणी पडला होता. भारतीय राज्यकर्ते ताबारेषा ओलांडण्याचे धाडस कधीच करणार नाहीत, याची त्यांना खात्री होती. त्यामुळे ताबारेषेजवळील ‘लौन्चिंग पॅड’वर दहशतवाद्यांच्या हालचाली निर्वेध चालू राहिल्या. या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे केवळ घुसखोरीच्या निर्धारित दिवशीच देण्याचा आयएसआयचा रिवाज होता. त्यामुळे निःशस्त्र भाडोत्र्यांचा हा ‘जमाव’ कोणतीही तमा न बाळगता ताबारेषेच्या सान्निध्यात नेहमीप्रमाणे वावरत होता. नेमकी हीच हलगर्जी पाकिस्तानी लष्कराच्या अंगलट आली. भारत आपला इशारा खरा करणार याची पाकिस्तानला तसूभरही कल्पना नव्हती. त्यात भर टाकायची म्हणूनच की काय, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ‘भारताने हल्ला केला तर आम्ही अण्वस्त्राचा वापर करू’ अशी पोकळ धमकी दिली. वास्तविक अण्वस्त्रे ही शस्त्रास्त्रे नव्हेत तर केवळ एक प्रतिरोधशक्ती आहे.\nत्यानंतर घडला तो सर्वज्ञात इतिहास. यशस्वी सर्जिकल स्ट्राइकचे सहा प्रमुख घटक : अचूक इंटेलिजन्स, सर्वंकष योजना, विस्मय व शाठ्य या दोन युद्धतत्त्वांचा कल्पक अंतर्भाव, विशेष प्रशिक्षित सैनिकांचा सहभाग, काटेकोर समन्वय आणि कमीत कमी वेळात कारवाई संपवून स्वप्रदेशात परती. या आघातानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सामरिक समीकरणात लक्षणीय स्थित्यंतर घडून आले यात संदेह नाही.\nपहिले म्हणजे १९७२च्या सिमला करारानुसार ताबारेषा न ओलांडण्याचे भारताचे एकतर्फी सौजन्य संपुष्टात आले. पाकिस्तानने १९८९ पासून सीमापार दहशतवादाचा राष्ट्रीय धोरणात समावेश करून भारताला हजार जखमांनी विद्ध करण्याचा सपाटा लावला होता. नैतिकतेच्या तत्त्वावर भारताने आपले दोन्ही हात जणू काय मागे बांधून ठेवल्यामुळे पाकिस्तानला रान मोकळे झाले होते. या पुढे मात्र सहनशीलतेचा अंत झाल्यास ताबारेषा ओलांडून पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये हल्ले चढवण्यास भारतीय लष्कर मागे-पुढे पाहणार नाही.\nदुसरा बदल म्हणजे पाकिस्तानप्रणीत दहशतवाद्यांच्या कोणत्याही खोडसाळपणाला तत्काळ कडवे प्रत्युत्तर दिले जाईल, हा संदेश परिणामकारकरीत्या पोचवण्यात भारतीय लष्कर यशस्वी झाले. २९/ ३० ऑक्‍टोबरला याचे त्यांना पुनश्‍च प्रत्यंतर आले. २८ तारखेला माच्छिल भागात काही दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीदरम्यान ठार झालेल्या एका भारतीय जवानाचे शरीर त्यांनी छिन्नभिन्न केले. या अमानुष कृत्याला योग्य प्रायश्‍चित दिले जाईल, अशी घोषणा लागलीच केली गेली. दुसऱ्याच दिवशी भारतीय लष्कराने जबरदस्त तोफमाऱ्याकरवी पाकिस्तानच्या चार चौक्‍या पूर्णपणे उद्‌ध्वस्त केल्या. कोणत्याही अघोरी कृत्याची प्रमाणाबाहेर किंमत चुकती करावी लागेल, हा संदेश पाठवला गेला आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक खोडसाळपणाला ‘ईट का जवाब पत्थर’ या प्रमाणात असेल याची दखल पाकिस्तानला घेणे आवश्‍यक आहे. तिसरा आणि सर्वांत दूरगामी बदल म्हणजे पाकिस्तानच्या अण्वस्त्रवापराच्या धमकीचा ‘भ्रमाचा भोपळा’ एकदाचा फुटला आहे. भारताच्या आक्रमणामुळे जेव्हा पाकिस्तानचे अस्तित्वच धोक्‍यात येईल किंवा त्याचे तुकडे पडण्याची शक्‍यता निर्माण होईल, त्या वेळीच तो अण्वस्त्रवापराचा विचार करेल. तो आहे पाकिस्तानचा ‘अण्वस्त्र उंबरठा’ (न्यूक्‍लिअर थ्रेशोल्ड). जोपर्यंत ती परिस्थिती येऊन ठेपत नाही, तोपर्यंत हे ‘ब्लॅकमेल’ या पुढे पाकिस्तान उठता-बसता वापरू शकणार नाही.\n१९४७, १९६५ आणि १९७१ मधील तीन पारंपरिक युद्धात पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला होता. त्यानंतर मात्र पाकिस्तानने एका अभिनव रणनीतीचा अवलंब केला. एका बाजूला भारताविरुद्ध परिणामकारक छुपे युद्ध आणि दुसऱ्या बाजूला अण्वस्त्रवापराची धमकी यांच्या कावेबाज मिश्रणाने भारताची काही पटीने वरचढ पारंपरिक शस्त्रशक्ती वापरणे पाकिस्तानने अशक्‍य करून सोडले. या पुढे मात्र भारतीय सैन्यदले पाकिस्तानचा अण्वस्त्र उंबरठा ओलांडला जाणार नाही, याची दक्षता घेऊन पारंपरिक मर्यादित युद्धाचा पर्याय अनुसरू शकतील. त्यामुळे गेल्या तीन दशकांतील पाकिस्तानची सामरिक नीती आता कालबाह्य झाली आहे. भारत-पाकिस्तानमधील सामरिक समीकरणातील हा आहे सर्जिकल स्ट्राइकपश्‍चात झालेला महत्त्वाचा बदल.\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nहौदात पडून बालकाचा मृत्यू\nपांढुर्ली (जि. नाशिक) - खेळता खेळता घराबाहेरील हौदात पडल्याने स्वराज गाडे या एक वर्षाच्या बालकाचा बुडून...\nमाध्यम स्वातंत्र्यात भारत पिछाडीवर..\nजगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या भारतामध्ये माध्यमांचीच सर्वाधिक गळचेपी होताना दिसून येते, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये...\nपंचायत राज निवडणुकीत ममता बॅनर्जी हिंसाचार घडवितात : भाजप\nनवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंचायत राज निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हिंसाचार घडवून आणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-merchants-on-amazon-may-sell-products-to-pakistan-via-dubai-1661439/", "date_download": "2018-04-26T22:55:05Z", "digest": "sha1:QRC6EMYQQ3YGLABLUJYCAHV43KPB4EOI", "length": 13326, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian merchants on Amazon may sell products to Pakistan via Dubai | अॅमेझॉनवरून भारतीय उत्पादने जाणार दुबईमार्गे पाकिस्तानात? | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nअॅमेझॉनवरून भारतीय उत्पादने जाणार दुबईमार्गे पाकिस्तानात\nअॅमेझॉनवरून भारतीय उत्पादने जाणार दुबईमार्गे पाकिस्तानात\nअॅमेझॉनची क्लिकी डॉट पीके या पाकिस्तानातील कंपनीमध्ये गुंतवणूक असून ती वाढवण्याचा विचार अॅमेझॉन करत आहे\nअॅमेझॉनवर ज्या भारतीय व्यापाऱ्यांची नोंदणी आहे ते कदाचित येत्या काळात थेट पाकिस्तानात आपला माल विकू शकतील अशी चिन्हे आहेत. अॅमेझॉनची क्लिकी डॉट पीके या पाकिस्तानातील कंपनीमध्ये गुंतवणूक असून ती वाढवण्याचा विचार अॅमेझॉन करत आहे. जर तसे झाले तर अॅमेझॉनच्या माध्यमातून भारतीय माल दुबईमार्फत पाकिस्तानात पोचण्याची शक्यता असल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे.\nअॅमेझॉननं दुबईस्थित सोक या कंपनीचा ताबा घेतला असून तिच्या माध्यमातून क्लिकीमध्ये 33 टक्के हिस्सा अॅमेझॉनच्या मालकिचा आहे. हा हिस्सा वाढवण्याचा विचार कंपनी करत आहे. तसे झाले तर भारतीय व्यापारी अॅमेझॉनच्या माध्यमातून दुबईतल्या सोक या अॅमेझॉनच्याच कंपनीमार्फत क्लिकी या ऑनलाइन पोर्टलवर पाकिस्तानात माल विकू शकतील. भारत व पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाचा परिणाम दोन्ही देशांमदील व्यापारावर झाला आहे. भारतामधून 1200 वस्तू आयात करण्यावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे. त्यामुळे दुबई अथवा अफगाणिस्तानच्या माध्यमातून पळवाटा काढून अप्रत्यक्षरीत्या भारतीय मालाची रवानगी पाकिस्तानात होते.\nएका अहवालानुसार भारत पाकिस्तानमध्ये असलेला अधिकृत व्यापार 2.3 अब्ज डॉलर्सचा आहे तर अनधिकृत व्यापाराची व्याप्ती 4.7 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. कपडे, दागदागिने, खाद्यपदार्थ अशा अनेक भारतीय उत्पादनांना पाकिस्तानात मागणी आहे. सध्या यातली बहुतेक उत्पादने आधी दुबईला जातात आणि मग पाकिस्तानातील आयातदार ही उत्पादने दुबईतून आयात करतात. पाकिस्तानमधलं ऑनलाइन शॉपिंगची बाजारपेठ 100 दशलक्ष डॉलर्सची असून अॅमेझॉननं तिथं आपले पाय रोवले व क्लिकीमध्ये जास्त गुंतवणूक करून हिस्सा वाढवला तर भारतीय माल या माध्यमातून पाकिस्तानात जाऊ शकेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T23:00:32Z", "digest": "sha1:SSGPOUVWVDKGXHWXQHXTE3H3X6HH3DMM", "length": 34022, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:सफर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा विश्वकोश कोणकोणत्या मार्गाने वाचता/चाळता येतो हे लक्षात यावे यासाठी हा लेख आहे.\nआपल्याला लेखांचे स्वतः संपादन करावयाचे असल्यास सहाय्य:संपादन येथे अधिक मदत उपलब्ध आहे.\nआपली विकिपीडियाला ही पहिलीच भेट असेल तर कदाचित आपल्याला विकिपीडियाची ओळख करून घेणे आवडेल.\nए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोबर या जयंती पासून या वर्षी १५ ऑक्टोबर हा 'वाचन प्रेरणा दिन आणि पुढे २२ ऑक्टोबर पर्यंत वाचन सप्ताह साजरा करण्याचा मानस आहे. आपल्या कल्पना विकिपीडिया चर्चा:सफर पानावर मांडण्याचे आवाहन आहे.\n२.३ पहारा, गस्त आणि साह्य\n२.४ चर्चा आणि विवाद\n२.५ विकिपीडीयाबद्दल इतरांनाही सांगायचेय\n३ लेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग\n४ विकिपीडियाचे वाचन, इतरत्र संदर्भ देताना आणि संशोधन करताना घ्यावयाची काळजी\nविश्वकोशांना स्वतःचा विशिष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षिप्त (मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्यांसह) शक्य तेथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ रितीने आणि तटस्थपणे दिलेली माहिती वाचत असतो. (येथे वाचकांना रूक्षता अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)\nआपण येथे केवळ वाचण्याकरिता किंवा चाळण्याकरिता आला असाल तर अपूर्ण लेखांवर पोह्चून होणारा हिरमोड शक्य तेवढा कमी होण्याच्या दृष्टीने खालील विविध मार्गांनी आपण विकिपीडियाची सफर करू शकता.\nविकिपीडिया वाचण्याचे काही मार्ग असे\nकिमान विशेष दर्जा असलेले लेख वाचावयाचे असतील तर दालन:विशेष लेखनकडे जा.\nमोठे अधिक लांबीचे लेख वाचण्याकरिता विशेष:मोठी_पाने येथे जा.\nयेथे सर्वाधिक बदललेले लेख पाहा.\nजुने लेख येथे चाळा.\nविशिष्ट लेखांच्या शोधासाठी पानात वर उजवीकडे शोध शब्दपेटी आहे. तिथे शब्द लिहून लेख शोधा. संबंधित अक्षर किंवा शब्दापासून उपलब्ध लेखांच्या नावांची यादी शक्यतो आपण अक्षर/शब्द लिहिताच दिसू लागते. त्यातील पसंतीच्या लेखावर टिचकी मारून तो वाचण्यासाठी उघडा.\nलेखात किवा अन्यत्र जागोजाग असलेले दुवे वापरून एका लेखातून दुसरा लेख उघडता येतो.\nविशिष्ट विषयाचा वर्ग (गट) अनुसरूनही वाचन करू शकता. लेखाखाली असलेल्या वर्गीकरणातून किंवा वर्गवारी वापरून लेख वाचा.\nडावीकडील स्तंभात साधनपेटीत दिलेल्या या पृष्ठासंबधीचे बदल येथे टिचकवले असता केवळ त्या पानातीलच नव्हे तर ते पान इतर ज्या कोणत्या पानास जोडलेले आहे त्या सर्व पानातील अलीकडचे बदल पहावयास मिळतात.याचा उपयोग एखाद्या विषय वर्ग पानास त्या वर्गातील सर्व पाने जोडलेली असल्या मुळे विषय गटानुसार नवीन काय वाचावयास मिळते का याचाही शोध घेता येतो.\nहा विश्वकोश नुसता चाळायचा आहे काय वाचायचे ठरलेले नाही काय वाचायचे ठरलेले नाही डावीकडच्या स्तंभात अविशिष्ट लेखवर टिचकी द्या.\nविकिपीडियातील लेखांमध्ये झालेले ताजे बदल पाहण्यासाठी डावीकडच्या स्तंभात (सुचालनामध्ये) अलीकडील बदल पाहा.\nविशेष पृष्ठे पाहण्यासाठी साधनपेटीमध्ये विशेष पृष्ठे यावर टिचकी मारा.\nज्या पृष्ठांकडून ह्या पृष्ठाकडे दुवे आहेत, अशी पाने शोधा. त्यासाठी डावीकडच्या साधनपेटीमध्ये येथे काय जोडले आहे यावर टिचकी मारा. अजून लिहून न झालेल्या पानांवरही ही सुविधा उपलब्ध आहे. (ज्या पृष्ठांना खूप दुवे आहेत ती लिहीण्याची जरूरी आहे हे समजेल.) ज्या पृष्ठांचे अजून संपादन व्हायचे आहे त्या पानांवरही ‍‍ही सुविधा उपलब्ध आहे. येथे काय जोडले आहे हे सुद्धा पाहा.\nफक्त चित्रे पहायची असतील तर येथे चित्र यादी पहा.\nविकिपीडिया कुणीही संपादित करू शकेल असा विश्वकोश आहे. आपणही यात माहितीची भर घालू शकता किंवा उपलब्ध माहिती अधिक सुधारण्यासाठी मदत करू शकता. त्यासाठी प्रथम संबंधित पानावर संपादन या कळीवर टिचकी द्यावी लागेल, त्यानंतर मजकूरात बदल करता येईल. मात्र, आपण विकिपीडियाचे सदस्य म्हणून प्रवेश (लॉग इन) केला नसेल, तर आपण ज्या संगणकावरून संपादन करू पाहात आहात त्याचा अंकपत्ता (आय.पी. अॅड्रेस) त्या पानाच्या संपादन इतिहासात नोंदला जाईल, हे कृपया लक्षात घ्या. आपण विकिपीडियाचे सदस्यत्व घेतले असेल आणि सदस्य म्हणून प्रवेश (लॉग इन) केल्यानंतर संपादन केले तर आपले सदस्यनाम आणि संपादनाचा दिनांक, वेळ आदी माहितीची नोंद त्या पानाच्या इतिहासात होते.\nविकिपीडियावर तुम्हालाही करण्याजोग्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेण्यासाठी करण्याजोग्या गोष्टी येथे टिचकी द्या\nकुणीही विकिपीडियाचे सदस्य होऊ शकतो. सदस्यत्व मोफत आहे. वाचन करताना माहितीची भर घालणे, एखाद्या संबंधित गोष्टींकडे लक्ष वेधणे, लेख सुधारण्यास मदत करणे किंवा अधिक माहितीची भर घालणे अशा विविध कारणांसाठी या सुविधा वापरता येतात. सदस्यांसाठी उपलब्ध सुविधांपैकी काही अशा -\nसोपे सदस्यचौकट साचे स्वतःच्या सदस्य पानावर लावून स्वतः बद्दल अधिक माहिती नोंदवू शकता.\nआपल्या आवडीचे लेख आणि ज्या लेखाच्या बदलांवर लक्ष ठेवायचे असेल ते तुमच्या निरीक्षण सूचीत नोंदवून ठेवा.\nआपण केलेल्या लेखांच्या संपादनांची यादी आपल्याला माझे योगदान याखाली पहायला मिळेल\nएखाद्या लेखाचे वाचन करताना काही मुद्दे तुम्हाला नोंदवायचे असतील तर त्या संबधीत लेखाच्या चर्चा पानावर नोंदवा.\nअधिक संपादकांचे लक्ष्य वेधायचे असल्यास मुद्दा विकिपीडिया:चावडी वर नोंदवा.\nआपण सदस्य खाते ऊघडून प्रवेश केला असेल तर माझ्या पसंती विभागात आपल्याला विकिपीडियाचा दृश्य पेहराव त्वचा (appearance) आपल्या आवडी प्रमाणे निवडता येते.\nनवी लेखांची पाने तयार करणे किंवा असलेल्या पानांत नव्या मजकूराची भर घालणे याखेरीज पुढील काही पद्धतींनीही आपण वाचन करतानाच मजकूर सुधारण्यास हातभार लावू शकता --\nएखाद्या लेखातील एखादे वाक्य/शब्द क्लिष्ट वाटले तर संबंधित शब्दानंतर {{क्लिष्टभाषा}} असे लिहा ते [क्लिष्टभाषा] असे दिसेल.\nएखाद्या मराठी शब्दाचा इंग्रजी पर्यायी शब्द पहावयाचा असेल, तर ऑनलाइन शब्दकोश यादी वरून सुयोग्य शब्दकोश संकेतस्थळ निवडा.\nविकिपीडियात असावी असे वाटणारी माहिती द्यावी याकरिता संबंधित लेखपानाच्या चर्चा पानावर {{हवे}} असे लिहून विनंती करू शकता [लेख/माहिती हवी] अथवा आपली विंनंती करण्याजोग्या गोष्टी येथे सुयोग्य पानावर नोंदवा.\nएखाद्या लेखात काही रोचक किंवा लक्षवेधक माहिती आढळली जी की इतरांना माहिती व्हावी, असे वाटले तर लक्षवेधक माहिती प्रकल्पात सहभाग घ्या.\nसंपूर्ण लेखच आवडला असेल तर मुखपृष्ठ सदराकरिता संबधीत लेखाचे नामनिर्देशन करा.\nएखाद्या लेखाचे मागचे बदल कुणी आणि केव्हा केले आहेत ते त्या लेखाचा इतिहास पाहून लक्षात येते.\nपानाच्या छपाईकरिता तसेच इतरत्र संदर्भ उधृत करण्याकरिता डावीकडील साधनपेटीत सुविधा दुवे उपलब्ध असतात.\nसंपूर्ण लेखाच्या अभिप्राय/मूल्यांकन/समसमीक्षणाची(peer review) चीसुद्धा मराठी विकिपीडियास मोठी आवश्यकता आहे.\nपहारा, गस्त आणि साह्य[संपादन]\nखरेतर विकिपीडियाचे सर्वांत अधिक सदस्य सर्वाधिक वेळ आणि मेहनतीची गुंतवणूक पहारा,गस्त आणि इतर सदस्यांना तातडीचे साह्य या गोष्टींत करतात. अर्थात हा पहारा, गस्त किंवा साह्य पूर्णपणे स्वयंसेवी स्वरूपाचे अबंधनकारक असते. बरेच जण स्वतःस आवडलेल्या पानांना माझी पहार्‍याची सूचीत समाविष्ट करतात व कालपरत्वे त्या पानात इतर सदस्य काय बदल करत आहेत यावर लक्ष ठेवतात. त्याहीपेक्षा अधिक लोक अलीकडील बदल पानावर पहारा देऊन बदलांतील चुका दुरुस्त करून अथवा परतवून वेळेवरच योगदान करतात त्यामुळे नवीन वाचनही होते तसेच विकिपीडियाचा दर्जाही सांभाळला जातो. अलीकडील बदल पानावर मराठी विकिपीडीयाचे सदस्य विक्शनरी,विकिबूक्स,विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पांच्या तसेच इतर भारतीय भाषांतील,विशेषतः संस्कृत आणि हिन्दी विकिपीडियातील अलीकडील बदलाची पाने पाहतात तसेच इतर विविध प्रकल्पांतही गस्त घालत मार्गक्रमण करतात.\nगस्त देताना अनुभवी सदस्य सहसा अलीकडील बदलमध्ये प्रवेश केलेले सदस्य लपवून अनामिक सदस्यांची संपादने आधी तपासणे पसंद करतात.\nतसेच बरेच संपादक विशेष:नवीन_पाने,विशेष:नवीन_चित्रे या ठिकाणी गस्त घालून शीर्षक संकेत, शुद्धलेखन वर्गीकरणे, विकिकरण इत्यादी पद्धतीने गस्त आणि संपादन एकाच वेळी करत पुढे जातात. एकाच लेखाची अथवा पानाची आंतरविकि दुव्यांच्या उपयोग करून ही गस्त दिली जाते.\nअनेक अनुभवी संपादक सांगकाम्यांचा उपयोगकरून (स्वयंचलीत) गस्तसुद्धा देतात.\nविकिपीडीयावर बर्‍याच विषयांवर मतमतांतरे असतात.याच लेखाच्या नावातील \"सफर\" या शब्दावर अथवा सुचवले गेलेल्या पर्यायी शब्दांवर अद्याप कोणतेही एकमत झालेले नाही. अधिक विषय पाहण्यासाठीविवाद्य लेखांना/चर्चेला भेट द्या किंवा मुख्य नामविश्वातील कोणतेही चर्चा विषय हाताळा अथवा मराठी विकिपीडियाचे मध्यवर्ती चर्चापानास भेट द्या.सदस्यांच्या आपापसातील ताज्या चर्चायेथे पहा.\nमराठी विकिपीडिया विकिपीडियाची वैगुण्ये लेखात आपण विकिपीडीयाच्या वैगुण्यांची नोंद करण्याचे स्वागत करते.\nमराठी विकिपीडिया जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही ह्या बद्दल सांगा. तुम्ही विकिपीडिया: इतरांनाही सांगायचेय येथे तुम्हाला मदत करणारी सामग्री उपलब्ध केली आहे.\nलेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग[संपादन]\nदुव्यांचा उपयोग करून खालील यादीचा साचा बनवण्यात सहकार्य करा.\nविकिपीडिया कॅटेगरी हा लेखांपर्यंत पोहचण्याकरिता उपलब्ध अनेक मार्गांपैकी एक मार्ग झाला.विस्तृत माहिती करिता विकिपीडिया:सफर हा लेख वाचा\nविकिपीडिया वर्णमाला आधारित अनुक्रमणिका,\nविकिपीडिया येथे काय जोडले आहे\nआंतरभाषा विकीदुवा-जोड (त्याच विषयावरील लेख इतर भाषीय विकिपीडीयात उपलब्ध असल्यास) ,\nगूगल इत्यादी शोधयंत्राने दिलेले शोध ,\nइतर संकेतस्थळांनी दिलेले दुवे इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.\nविकिपीडियाचे वाचन, इतरत्र संदर्भ देताना आणि संशोधन करताना घ्यावयाची काळजी[संपादन]\nविकिपीडियातील लेख तटस्थ, वस्तूनिष्ठ, समतोल, सर्वसमावेशक दृष्टिकोनातून लिहिणे अपेक्षित असते.त्यामुळे आपल्यला व्यक्तीगत पातळीवर न पटणार्‍या दृष्टीकोनांची मांडणीसुद्धा विकिपीडियावर असू शकते.\nविकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत राहतात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर संपादनास संघर्षाचे स्वरूप न देता ,विवाद्य मजकुराबद्दल दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात व चर्चा पानावर परस्पर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणेसुद्धा अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता विकिपीडियास संत्रस्त करू नये व सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. आपली वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी, स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा असते.\nविकिपीडिया सर्व विषयांवर लिहिण्यास सर्वांना सर्वकाळ मुक्त आहे. साधारणतः येथील लेखन माहितीपूर्ण आणि संदर्भासहित असणे अभिप्रेत असते. माहितीच्या प्रगल्भतेवर विकिपीडियात माहितीचे कोणतेही प्रतिबंधन केले जात नाही, विकिपीडीया सर्व वाचकांच्या आणि संपादकांच्या विवेकावर -निरपवाद- विश्वास ठेवते, काही वेळा प्रगल्भ विषयांवरील लेखन विकिपीडियावर असू शकते.सर्व लेखनाचे समसमीक्षण झालेलेच असेल असे खात्रीने सांगता येत नाही.\nहे लक्षात घ्या की विकिपीडियाच्या आवाक्यास/परिघास काही मर्यादा आहेत. त्याबद्दल विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि .विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार साह्य पानांतून अधिक माहिती घ्या.\nविकिपीडिया समाज काय नाही.\nआचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. येथे कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.\nविकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात\nविकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. एकमत चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.\nविकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.\nविकिपीडिया:सफर/तुम्ही काय करू शकता विभाग\nमराठी विकिपीडिया प्रकल्प पाने\nनवीन लेख कसा लिहावा\nविकिपीडिया हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:\nकॉमन्स – सामायिक भांडार विकिस्रोत – स्रोत कागदपत्रे विक्शनरी – शब्दकोश\nविकिबुक्स – मुक्त ग्रंथसंपदा विकिक्वोट्स – अवतरणे विकिन्यूज (इंग्लिश आवृत्ती) – बातम्या\nविकिस्पेशीज (इंग्लिश आवृत्ती) – प्रजातिकोश विकिविद्यापीठ – शैक्षणिक मंच मेटा-विकि – सुसूत्रीकरण\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१५ रोजी १३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2015/05/blog-post_19.html", "date_download": "2018-04-26T22:59:34Z", "digest": "sha1:LU23MHQ33JDMSJTYYHAPBF4LNAUXLPS3", "length": 6764, "nlines": 52, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nसंतांच्या कामगिरीविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आहे. आजही त्याविषयी चर्चा झडतच आहेत. यावरून संतप्रभाव चांगल्या प्रकारे प्रत्ययास येतो,असे वाटते.\nकोणताही पूर्वग्रह न ठेवता संतांच्या कामगिरीविषयी पुढीलप्रमाणे सांगता येईल, असे मला वाटते. संतांचे मुख्य लक्ष्य हे पारलौकिक हित हेच होते. आणि याच लक्ष्याचा त्यांनी समाजात प्रचार केला.ऐहिक सुख हे त्यांचे मुख्य लक्ष्य कधीच नव्हते. ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ अशी काही वचणे पुढे करून विचारवंतांनी वाचकांची दिशाभूल करू नये. संसार, स्त्री, ऐहिक सुखोपभोग या बाबतीत संतांनी टोकाचे नकारात्मक विचार व्यक्त केले आहेत. आणि तेही अनेकवेळा. त्यामुळे ‘संसार हा असार आहे’ हेच संतविचाराचे सार आहे, हे मान्य करण्यात अडचण येऊ नये.\nवरीलप्रमाणे विचार करताना संतांनी बऱ्याच प्रमाणात परंपरेच्या विरुद्ध विचार आणि कृती केल्या.आध्यात्मिक पातळीवर का होईना समता,बंधुता,भूतदया, औदार्य अशा तत्त्वांचा पुरस्कार केला. त्याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष व्यावहारिक जीवनावरही प्रभाव पडला असणारच. लोक आध्यात्मिक मार्गाद्वारे जागृत झाले. त्यामुळेच या संत मंडळीत अठरापगड जातींचा समावेश होऊ शकला. जनसामान्यांत अशी चेतना निर्माण करणे ही त्या काळाची गरजच होती. आणि संतांनी आपल्या कार्याद्वारे ती पूर्ण केली.\nजरी विठ्ठलप्राप्ती हे संतांचे मुख्य गंतव्य असले तरी त्याकडे जाणारी संतांची वाट ही समता, भूतदया, करुणा,परोपकार,औदार्य या मैदानातूनच जात होती. या मार्गाने विठ्ठलप्रप्ती जरी झाली नाही तरी त्या वाटेने जाताना समाजाचे एकंदर हितच झाले, हे आपण मान्य करायला हरकत नाही.\nऐहिक सुखाचे आपण फार कौतुक करीत असलो तरी या ऐहिक सुखाच्या अभिलाषेने माणूस आपले माणूसपण विसरत चालला आहे. आपल्या या सुखासाठी तो वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यामुळे समाजात अशांती, अविश्वास, संघर्ष, मानसिक तणाव निर्माण होत आहेत. तसेच निसर्गाचे शोषण व पर्यावरणाची हानी झाल्याशिवाय आपल्याला तथाकथित सुख देणारा विकासही होऊ शकत नाही.\nमानवजातीला या संकटातून वाचविण्यासाठी आपल्या गरजा नियंत्रित करणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा संयमित उपयोग करणे, आपापसातील विश्वास व प्रेम वाढविणे या बाबींची गरज आहे. या साठी संत विचार आणि कार्य प्रेरक ठरतील. या अर्थाने संतांची प्रासंगिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. संतांच्या विचार व कार्यावर अपेक्षांचे अवाजवी ओझे टाकणे आणि आधुनिक ओझे त्यांना पेलता येणार नाहीत, अशी टीका करण्याची आपणास काहीही आवश्यकता नाही.\nप्रशासनव्यवस्थेतीलउच्च स्तरावर प्रगल्भ, परिपक्व, ब...\nसंतांच्या कामगिरीविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आ...\nआर्थिकदृष्ट्या विकसितसमाजाला शारीरिक, मानसिक, सामा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/farmers-committed-suicide-beed-dist-24207", "date_download": "2018-04-26T23:13:55Z", "digest": "sha1:MBWBPV6MBJHUWXHFFWOE3QFHBKNCUY2T", "length": 10644, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmers committed suicide in beed dist कर्जबाजारी शेतकऱ्याची सोनीमोहात आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nकर्जबाजारी शेतकऱ्याची सोनीमोहात आत्महत्या\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nकिल्लेधारूर - तालुक्‍यातील सोनीमोहा येथील शेतकरी जगन्नाथ बप्पाजी मुंडे (वय 55) यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी (ता. तीन) पहाटे घरातील छताच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी किल्लेधारूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nकिल्लेधारूर - तालुक्‍यातील सोनीमोहा येथील शेतकरी जगन्नाथ बप्पाजी मुंडे (वय 55) यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी (ता. तीन) पहाटे घरातील छताच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी किल्लेधारूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nजगन्नाथ मुंडे यांची सोनीमोहा येथे अडीच एकर जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून सततच्या नापिकीने कर्जावरील व्याज वाढत होते. सोबतच यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतीच्या उत्पादनात घट झाली आहे. कुटुंबाचा खर्च भागत नव्हता. किल्लेधारूर भारतीय स्टेट बॅंक आणि सेवा सहकारी सोसायटीचे मिळून एकूण ऐंशी हजार रुपयाहून अधिक कर्ज आहे. बॅंकेचे कर्ज आणि कुटुंबाचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. नागनाथ तोंडे यांनी दिलेल्या माहितीवरून किल्लेधारूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंदविण्यात आला.\nनियम पाळा; ‘मनःपूर्वक आभार’ मिळवा\nमुंढवा - बंडगार्डन वाहतूक विभागाच्या शाखेतर्फे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ज्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चालकांनी वाहतुकीचे नियम...\nबसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू\nहिंगोली - खासगी बसमधून उतरताना पडल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. आखाडा बाळापूर- वारंगा...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\nपुणे - तक्रारीची दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही, आक्षेपार्ह वर्तन केले, चुकीच्या पद्धतीने तपास केला, गुन्ह्याचे स्वरूप सौम्य किंवा तीव्र केले...\nसेलू तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या\nसेलू - रवळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी भगवान देविदास गाडेकर (वय 75) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/fir-on-bacchu-kadu-278473.html", "date_download": "2018-04-26T22:49:43Z", "digest": "sha1:INVAIB3GTOYSDZK5X77MPDAYAJ6TBG2Q", "length": 11231, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निवडणुकीत मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी आमदार बच्चू कडूंवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nनिवडणुकीत मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी आमदार बच्चू कडूंवर गुन्हा दाखल\n2014 ची विधानसभा निवडणुक लढविताना मुंबई मधील राजयोग अपार्टमेंट मधील 42 लाख रु किमतीचा फ्लॅट असताना ,या फ्लॅट ची माहिती निवडणूक आयोगाकडे कडू यांनी दिली नव्हती\n30 डिसेंबर: अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशन मध्ये आमदार बच्चु कडू यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या मालमत्तेची माहिती निवडणुक आयोगापासून लपवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n2014 ची विधानसभा निवडणुक लढविताना मुंबई मधील राजयोग अपार्टमेंट मधील 42 लाख रु किमतीचा फ्लॅट असताना ,या फ्लॅट ची माहिती निवडणूक आयोगाकडे कडू यांनी दिली नव्हती. यामुळे आमदार कडू यांनी आपल्या संपत्तीची माहिती लपविल्याची तक्रार चांदुर बाजार येथील नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी आसेगाव पोलिसात दिली.\nतिरमारे यांच्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी पब्लिक रेप्रेझेन्टेटिव्ह ऍक्ट नुसार कलम 125, अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.\nन्यायालयाच्या परवानगीनुसार पोलीस पुढील चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता बच्चू कडू गोत्यात येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/sugarcane-rates-meeting-failed-273458.html", "date_download": "2018-04-26T22:50:00Z", "digest": "sha1:AOSLVCHBE6KAFWHE7OEYTJLBVZP47IYC", "length": 13469, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऊस दराबाबतची बैठक निष्फळ, आंदोलन सुरू", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nऊस दराबाबतची बैठक निष्फळ, आंदोलन सुरू\nऊस दराबाबतची मुंबईतली बैठक निष्फळ ठरलीये. शेतकरी संघटना आणि सहकारमंत्र्यांमध्ये बैठक होती. त्यात शेतकरी संघटना 3 हजार 500 भावावर ठाम राहिल्याने कोणताच तोडगा निघू शकला नाही. ऊस उत्पादकांना साडेतीन हजारांचा भाव दिल्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिलाय. तर राजू शेट्टींनी 3400चे भाव देण्याची मागणी लावून धरलीय.\nमुंबई, 02 नोव्हेंबर : ऊस दराबाबतची मुंबईतली बैठक निष्फळ ठरलीये. शेतकरी संघटना आणि सहकारमंत्र्यांमध्ये बैठक होती. त्यात शेतकरी संघटना 3 हजार 500 भावावर ठाम राहिल्याने कोणताच तोडगा निघू शकला नाही. ऊस उत्पादकांना साडेतीन हजारांचा भाव दिल्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिलाय. तर राजू शेट्टींनी 3400चे भाव देण्याची मागणी लावून धरलीय. दरम्यान, या बैठकीच्या निमित्ताने राजू शेट्टी आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे दोन शेतकरी नेते प्रथमच आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं पण त्यांच्यात कोणताच संवाद झाला नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये येत्या 8 तारखेला पुन्हा बैठक पार पडणार आहे. पण तोपर्यंत कारखाने चालू देण्यावर शेतकरी संघटना ठाम आहेत. मुंबईतली ऊसदराबाबतची बैठक निष्फळ ठरताच तिकडे कोल्हापुरात शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक बंद पाडलीय. तर उसाला साडे तीन हजारांचा दर देण्याची ही मागणी व्यवहार्य नसल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं आहे. एफआरपीचे पैसे सुलभतेनं मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, सिस्टीम ऑनलाईन केली जाईल, वजनकाटे नियंत्रणात ठेवण्यासाठी वजनकाटे समिती गठीत केली जाईल, असंही सहकार मंत्र्यांनी सांगितलं.\nतर रघुनाथदादा पाटील यांनी गुजरात आणि इतर राज्यात एकाच पक्षाचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये उसाला चांगला भाव मिळतो. मात्र, महाराष्ट्रात एफआरपी कमी सांगितली जात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावू नका, असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी यावेळी दिला.\nदरम्यान, सरकार शेतकऱ्यांच्याच बाजूनं काम करत असून त्यांना ऊसाला क्विंटलमागं 3400 ते 3500 रुपयांचा देण्यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-04-26T22:48:23Z", "digest": "sha1:JNG6R6LCGL24DT7VPXAD466D5CPWHSWT", "length": 17904, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोकण रेल्वे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनातूवाडी बोगदा (4 किमी)\nचिपळूण बोगदा (2 किमी)\nसावर्डे बोगदा (3 किमी)\nपरचुरी बोगदा (3 किमी)\nकर्बुडे बोगदा (6 किमी)\nटिके बोगदा (4 किमी)\nबेर्डेवाडी बोगदा (4 किमी)\nपेडणे बोगदा (1 किमी)\nबार्सेम बोगदा (3 किमी)\nकारवार बोगदा (3 किमी)\n555 कुमठा रेल्वे स्थानककुमठा\n625 मूकांबिका रोड बैंदूर\n17 - कोकण रेल्वे\n१,३१९ मी (४,३२७ फूट) लांबीचा गोव्यामधील झुआरी नदीवरील पूल\nकोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील रोहा येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे.\nमुंबई व मंगळूर ह्या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने (पुणे-सोलापूर-बंगळूर) चालू होती. तसेच उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे चालू करण्यात अनेक अडथळे येत होते. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मधू दंडवते, जॉर्ज फर्नान्डिस इत्यादी कोकणी नेत्यांनी केंद्रीय पातळीवर कोकण रेल्वे बांधण्याची मागणी चालू ठेवली. १९६६ साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला. १९९० साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नान्डिसांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमधील सी.बी.डी. बेलापूर येथे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले चेअरमन होते. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला.\n७४० किमी लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी ह्या प्रत्येकी १०० किमी लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन अँड टूब्रो, गॅमन इंडिया ह्या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणाऱ्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक रखडले. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी ह्या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ६ वर्षांचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले.\nएकूण लांबी: ७४० किमी (४६० मैल)\nसर्वाधिक लांबीचा पूल: २,०६५.८ मी (६,७७८ फूट) (होन्नावर येथे शरावती नदीवर)\nहजरत निजामुद्दीन-त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस\nहजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस\nलोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस\nछत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस\nलोकमान्य टिळक टर्मिनस-त्रिवेंद्रम नेत्रावती एक्सप्रेस\nलोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस\nपुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस (पनवेल मार्गे)\nरेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड‎‎\nउत्तर • उत्तर पश्चिम • उत्तर पूर्व • उत्तर पूर्व सीमा • उत्तर मध्य • दक्षिण • दक्षिण पश्चिम • दक्षिण पूर्व • दक्षिण पूर्व मध्य • दक्षिण मध्य • पश्चिम • पश्चिम मध्य • पूर्व • पूर्व तटीय • पूर्व मध्य • मध्य • कोकण\nभारतीय कंटेनर निगम लिमिटेड • डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन • इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड • कोकण रेल्वे कॉर्पोरेशन • मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण • रेल विकास निगम लिमिटेड • रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • राइट्स लिमिटेड\nचित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा • डीझेल रेल्वे इंजिन कारखाना • डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना • इंटिग्रल कोच कारखाना • रेल डबा कारखाना • रेल चाक कारखाना • रेल स्प्रिंग कारखाना\nदिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग • दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग • दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग • दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग • मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग • अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग\nचेन्नई उपनगरी रेल्वे • दार्जिलिंग हिमालय रेल्वे • दिल्ली उपनगरी रेल्वे • हैदराबाद एम.एम.टी.एस. • जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग • कालका-सिमला रेल्वे • कोलकाता उपनगरी रेल्वे • कोलकाता मेट्रो • मुंबई उपनगरी रेल्वे • निलगिरी पर्वत रेल्वे\nडेक्कन ओडिसी • दुरंतो एक्सप्रेस • गरीब रथ एक्सप्रेस • गोल्डन चॅरियट • लाइफलाईन एक्सप्रेस • पॅलेस ऑन व्हील्स • राजधानी एक्सप्रेस • संपर्क क्रांती एक्सप्रेस • शताब्दी एक्सप्रेस • जन शताब्दी एक्सप्रेस • विवेक एक्सप्रेस • राज्यराणी एक्सप्रेस • हमसफर एक्सप्रेस • गतिमान एक्सप्रेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१६ रोजी ११:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2018-04-26T22:59:43Z", "digest": "sha1:VGXZ4CYIPHFRZEXLRN354BJNDFK3NM6U", "length": 5191, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गरुड पुराण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवेदिक संस्कृतील हा महत्वाचा ग्रंथ ज्यात जीवाने मनुष्य योनीत केलेल्या प्रत्येक पापांबद्दल त्याला होणार्‍या शिक्षेचे वर्णन आहे. सर्वसाधारण पणे हा ग्रंथ मनुष्य मृत्यु पावल्यानंतर गीतेच्या १५ व्या अध्यायाचे पारायण वाचून झाल्यानंतर वाचण्यात येतो.\nहिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग\nईश · तैत्तरिय · छांदोग्य\nभगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई\nमनाचे श्लोक · रामचरितमानस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ सप्टेंबर २०१५ रोजी १८:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/articles-in-marathi-on-yashwantrao-chavan-1647267/", "date_download": "2018-04-26T22:35:04Z", "digest": "sha1:XCQI63Y4FMZL65XMTYOLMNWMBDHN33HA", "length": 26523, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Yashwantrao Chavan | कर्तव्यनिष्ठ यशवंतराव | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nवेणूताईंना मूल होण्याची शक्यता नाही\nवेणूताईंना मूल होण्याची शक्यता नाही, ही गोष्ट घरातील वडीलधाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी ‘तू दुसरे लग्न कर. तुला उभे आयुष्य घालवायचे आहे,’ असा ससेमिरा यशवंतरावांमागे सुरू झाला. हा ससेमिरा एकदा कायमचा संपवावा म्हणून यशवंतरावांनी घरातल्या सर्वाना एकत्र बोलावून, ‘मी वेणूबरोबरच आयुष्य काढणार आहे. या घरात पुन्हा माझ्या दुसऱ्या लग्नाचा विषय नको,’ असे त्यांना ठासून सांगितले. तरुण वयाच्या यशवंतरावांचे किती उदात्त विचार आहेत हे वरकरणी जरी हा निर्णय दिसायला छोटा वाटत असला तरी त्यात यशवंतरावांच्या प्रगल्भ विचारांचे पैलू दिसून येतात. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातील विलक्षण माणुसकी वरकरणी जरी हा निर्णय दिसायला छोटा वाटत असला तरी त्यात यशवंतरावांच्या प्रगल्भ विचारांचे पैलू दिसून येतात. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातील विलक्षण माणुसकी ज्या व्यक्तीने अपत्यासाठी छळ सोसला तिला असे वाऱ्यावर सोडणे म्हणजे तिच्यावर आणखीन अन्याय करण्यासारखेच आहे, हे यशवंतरावांनी घरच्यांना समजावून सांगितले.\nविस्तारपूर्वक या घटना सांगण्याचा मुख्य उद्देश हा की, देशात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य फक्त तरुणांतच असते. हे लिहीत असताना व्हॉट्स अ‍ॅपवर एक संदेश हिंदीत वाचनात आला. त्याचा मराठीत सारांश असा : भगतसिंग, सुखदेव, चाफेकर बंधूंसारख्या असंख्य तरुणांना फाशी झाली, किंवा लाठय़ा खाव्या लागल्या. परंतु बोटावर मोजता येतील अशा चार-पाच नेत्यांनी कोणती कवचकुंडले घातली होती, की त्यांना एकही लाठी इंग्रजांकडून खावी लागली नाही. हे नेते म्हणतात, चरख्यामुळे स्वातंत्र्य मिळाले. मग स्वातंत्र्यसंग्रामातील हजारो अज्ञात तरुणांच्या, व्यक्तींच्या बलिदानाचे काय शेळीला बांधावयाची दोरी म्युझियममध्ये ठेवली गेली; मग भगतसिंग, तात्या टोपे आदी स्वातंत्र्यसैनिकांना दिलेल्या फाशीची दोरी कुठे आहे शेळीला बांधावयाची दोरी म्युझियममध्ये ठेवली गेली; मग भगतसिंग, तात्या टोपे आदी स्वातंत्र्यसैनिकांना दिलेल्या फाशीची दोरी कुठे आहे इथे थोडेसे विषयांतर करून आजच्या तरुणांना सुचवावेसे वाटते की, आज स्वतंत्र भारतासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. आणि ते दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालले आहेत. हल्ली प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण सरकारवर टाकतो. ती कोणत्याही सरकारला पेलणे अवघडच आहे. आपल्याकडे बहुतेक शाळा-कॉलेजांमध्ये विचार मंच आहेत. एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करावी असे तरुणांना का वाटत नाही इथे थोडेसे विषयांतर करून आजच्या तरुणांना सुचवावेसे वाटते की, आज स्वतंत्र भारतासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. आणि ते दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालले आहेत. हल्ली प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण सरकारवर टाकतो. ती कोणत्याही सरकारला पेलणे अवघडच आहे. आपल्याकडे बहुतेक शाळा-कॉलेजांमध्ये विचार मंच आहेत. एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करावी असे तरुणांना का वाटत नाही तुमच्या सहकार्याची, हातभार लावण्याची देशाला गरज आहे.\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n१९४६ साली झालेल्या मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीत यशवंतराव कराड मतदारसंघातून निवडून आले. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे कार्य आणि नेतृत्व वाखाणण्यासारखेच होते. त्याची दखल श्रेष्ठींनाही घ्यावी लागली आणि त्यांना गृह खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरीपद देण्यात आले. यामुळे सुखात भर पडण्याऐवजी यशवंतरावांच्या काळजीत भरच पडली. कारण या पदाच्या विहित कामामुळे यशवंतरावांना मुंबईत, तर दोन्ही वडीलभावांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांची मुले सांभाळण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी वेणूताईंना कराडला राहणे भाग होते. सगळे तारुण्य स्वातंत्र्यसंग्रामात खर्ची पडल्यामुळे यशवंतरावांपाशी उपजीविकेचे काहीच साधन नव्हते. त्यामुळे आर्थिक विवंचना इतकी होत होती, की यशवंतरावांना स्वतंत्र बिऱ्हाड न करता मुंबईत मित्राच्या घरी राहावे लागत होते. अधूनमधून वेणूताईंना पत्र लिहून गरज पडल्यास अमुक व्यक्तीकडून तात्पुरते पैसे आणण्यास ते सांगत असत. १९५२ साली मात्र ते कॅबिनेट मंत्री झाल्यावर बंगला घेऊन स्वतंत्र बिऱ्हाड करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. त्यामुळे वेणूताईंना सगळ्यांना घेऊन मुंबईला यावे लागले. त्यावेळी मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते. अधूनमधून घ्याव्या लागणाऱ्या दिल्लीभेटीमुळे तसेच कॉंग्रेस श्रेष्ठींच्या मुंबईभेटीमुळे पक्ष आणि शासन या दोन्ही क्षेत्रांतील यशवंतरावांच्या कुशल, धडाडीच्या कार्याची नोंद दिल्लीदरबारी होत गेली. त्यांची योग्यता लक्षात घेऊन द्विभाषिक राज्याच्या निर्मितीनंतर मुख्यमंत्रिपदाची धुरा यशवंतरावांच्या खांद्यावर देण्याशिवाय श्रेष्ठींना दुसरा उपाय नव्हता.\nस्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशात एक नवीन संस्कृती जन्माला आली. ती म्हणजे मुख्यमंत्रिपद असो वा पंतप्रधानपद; या पदांच्या योग्यतेच्या अन्य व्यक्तीही त्याकरता इच्छुक असतात. पद मिळाले नाही की त्यांची नाराजी सुरू होते आणि मग या पदांवरील व्यक्तीच्या कामांमध्ये अडथळे कसे निर्माण होतील याचीच काळजी () अशा व्यक्ती घेत राहतात. मोरारजी देसाई यांच्या कारकीर्दीत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ दडपण्यासाठी अनेकदा लाठीमार आणि गोळीबार करण्यात आला होता. त्यांत १०५ जणांचे नाहक बळी गेले. परंतु त्यामुळे ही चळवळ तर दडपली गेली नाहीच; उलट तिने उग्र रूप धारण केले. एवढेच नव्हे तर त्यामुळे मोरारजी देसाईंना दिल्लीत जावे लागले. द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी यशवंतरावांची निवड करण्यात आली. परंतु या पदासाठी योग्य आणि इच्छुकही असलेले भाऊसाहेब हिरे यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने यशवंतरावांबाबत घृणास्पद प्रचार केला. यशवंतरावांचा मोठेपणा इथेही दिसून आला. त्यांनी भाऊसाहेबांना भेटून त्यांचा राग दूर करण्याचा खूप प्रयत्न केला. तसेच त्यांना कधीही आपला शत्रू न मानता मित्रत्वाच्या नात्यानेच त्यांनी वागविले. मात्र, खेदाची गोष्ट अशी की, भाऊसाहेबांच्या मनातील यशवंतरावांबद्दलचा राग कधीच गेला नाही. एक मात्र खरे की, त्यांनी त्यानंतर यशवंतरावांच्या कामामध्ये कधी अडथळे निर्माण केल्याचेही दिसले नाही.\n१ नोव्हेंबर १९५६ रोजी यशवंतरावांनी द्विभाषिक मुंबई राज्याची सूत्रे हाती घेतली. १५ मंत्री आणि आठ उपमंत्र्यांसह नवी राजवट सुरू केली. आपली वाटचाल अवघड आहे याची यशवंतरावांना पूर्ण कल्पना होती. प्रत्यक्षात वरकरणी जरी ती चित्तवेधक वाटत असली तरी कितीतरी गुंतागुंतीची, तातडीने सोडवावे लागणारे अनेक प्रश्न असलेली, दोन्ही राज्यांत अनेक विचारसरणींची, संस्कृतीची माणसे असणारी होती. यशवंतरावांना तोवर केवळ पश्चिम महाराष्ट्रच माहीत होता. परंतु आता नवीन राज्यात समाविष्ट झालेला मराठवाडय़ातील काही भाग, विदर्भ, कच्छ हे प्रदेश सर्वच दृष्टीने अपरिचित होते. थोडक्यात सांगायचे तर यशवंतरावांची अवस्था लग्न होऊन नवीन घरात आलेल्या वधूसारखी झाली होती. या सगळ्या गोष्टींची पुरेपूर कल्पना दिल्लीतील श्रेष्ठींनाही असल्याने त्यांनी यशवंतरावांची निवड केली होती. सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत आजवर वास्तव्य राहिलेल्या यशवंतरावांना हिमालयाइतकी मोठी जबाबदारी पार पाडायची होती.\nयशवंतरावांचे विचार आदर्शवादी होते. म्हणूनच इतिहास आणि परंपरा यांच्या संयोगातून मुंबई-महाराष्ट्र हे एक महान आणि समृद्ध असे राज्य जन्माला यावे असे त्यांना वाटत होते. सामाजिक, सांस्कृतिक सोयीसुविधा, तसेच राष्ट्रीय विकासाच्या कामांच्या बाबतीत मुंबई राज्य नेहमीच अग्रेसर राहिले होते. ते तसेच राहावे यासाठी झटणे क्रमप्राप्त होते. परिस्थितीच्या चक्रव्यूहात शिरायचे ते त्याचा भेद करण्यासाठीच- असा त्यांचा खंबीर मन:पिंड बनला होता. स्वातंत्र्यसंग्रामातही त्यांची हीच भूमिका राहिली होती. या त्यांच्या कणखरपणाचा अनुभव मला अनेकदा दिल्लीत आला. नव्या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी ते नेहमीच सज्ज असत.\nत्यांना महत्त्वाच्या दोन गोष्टी पार पाडायच्या होत्या. विदर्भ, मराठवाडा, गुजरात येथून आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची खात्यामध्ये व्यवस्था लावायची होती. १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत तेव्हा नवीनच जन्माला आलेल्या गुजरात व महाराष्ट्रातील जनता, संयुक्त महाराष्ट्र समिती व महागुजरात परिषद या भरभक्कमपणे आणि ठामपणे उभ्या राहिलेल्या शक्तींचा त्यांना पाडाव करायचा होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/GST.asp", "date_download": "2018-04-26T23:00:53Z", "digest": "sha1:U5EEPJVDMYOJPVAVOXHBNK5LFETKYUSY", "length": 13324, "nlines": 119, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Capital Market Application ( ASBA ) Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nआपले बँक खाते केवायसीची पूर्तता करणारे आहे का \nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-26T22:51:37Z", "digest": "sha1:ZE3GFVHNUWD664H4KT5X7BBRYTEYP56G", "length": 4676, "nlines": 113, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "महात्मा गांधी सुविचार मराठी - जीवनात शिकलेले धडे", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nमहात्मा गांधी सुविचार मराठी\nयास आपल्या मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण, आई-वडील व नातलगांपर्यंत पोहचवा:\nमागील पोस्टमागील महात्मा गांधी सुविचार मराठी\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/waste-management-waste-probem-in-india-lokprabha-article-1658544/", "date_download": "2018-04-26T22:36:43Z", "digest": "sha1:FPDBEB3DF74URX3XC6IJUJ7UPJ4GROSO", "length": 36972, "nlines": 279, "source_domain": "www.loksatta.com", "title": "waste management waste probem in india lokprabha article | कचऱ्याच्या समस्येचा डोंगर (भाग – १) | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nकचऱ्याच्या समस्येचा डोंगर (भाग – १)\nकचऱ्याच्या समस्येचा डोंगर (भाग – १)\nकचऱ्याचं स्वरूप आणि त्याच्या व्यवस्थापनाशी निगडित तांत्रिक बाबी समजून घ्यायला हव्यात.\nमहाराष्ट्राची लोकसंख्या ११.२४ कोटी म्हणजे वर्षांला चार हजार १०२ कोटी किलो घनकचरा निर्माण होतो.\nसमस्या कचऱ्याची – लोकजागर\nआपल्याकडे वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढत जाणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापानाकडे सध्या दुर्लक्ष होतंय. म्हणूनच कचऱ्याचं स्वरूप आणि त्याच्या व्यवस्थापनाशी निगडित तांत्रिक बाबी समजून घ्यायला हव्यात.\nअन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. पण उत्क्रांतीबरोबरच सुरू असलेल्या नागरीकरणाच्या प्रक्रियेतून काही अत्यावश्यक, काही मूलभूत सुविधा असणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यापकी एक सर्वात महत्त्वाची आणि त्याचबरोबर सर्वात दुर्लक्षित केलेली बाब म्हणजे कचऱ्याचे व्यवस्थापन. माणूस जसाजसा उत्क्रांत होत गेला तसतशी ही समस्या वाढत गेली. वाडीवस्त्यांची गावे झाली, गावांची शहरे आणि शहरांची महानगरे. मग त्या अफाट लोकसंख्येने निर्माण केलेला कचरादेखील वाढत गेला. औद्योगिकीकरणाने त्यात भर घातली. आजच्या काळात सर्वसाधारणपणे चार ते पाच माणसांचे एक कुटुंब दिवसाला अंदाजे एक किलो घनकचरा निर्माण करते. महाराष्ट्राची लोकसंख्या ११.२४ कोटी म्हणजे वर्षांला चार हजार एकशे दोन कोटी किलो घनकचरा निर्माण होतो. याशिवाय अनेक हॉटेल्स, शाळा-महाविद्यालये, कार्यालये अशा अनेक माध्यमांतून कचऱ्याची निर्मिती होत असते त्याचा विचार यात केलेला नाही. याशिवाय उद्योगधंद्याद्वारे निर्माण होणारा कचरा वेगळाच.\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nया कचऱ्याची विल्हेवाट लावायची असेल तर त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे ठरते. त्यामुळे केवळ कचऱ्याचे संकलन करून त्याचे डोंगर रचण्यातून काहीच साध्य होत नाही. पण प्रभावी यंत्रणा, पुरेसा निधी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कामे करण्याची मानसिकता नसल्यामुळे एकूणच या समस्येकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही. मुळात तो कचराच आहे तर त्यावर वेळ आणि श्रम का खर्च करायचा ही मानसिकता यामागे दडलेली आहे. पण पसे मात्र खर्च करायची तयारी असते. कारण त्यातून मग चरायला कुरण मिळते. या आणि अशा अनेक कारणांमुळेच गेल्या काही महिन्यांत मुंबई, कल्याण आणि औरंगाबाद या शहरांमध्ये कचऱ्याच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केल्यामुळे खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर तात्पुरती उपाययोजना करून आपण पुढे जात आहोत. इतरही अनेक शहरांमध्ये या समस्या आहेत, फक्त त्यांनी आज गंभीर स्वरूप धारण केलेले नाही, त्यामुळे त्याकडे लक्ष वेधले जात नाही. पण मुळापासून हा विषय अभ्यासावा आणि त्यावर दीर्घकालीन उपाय करावेत असे काही फारसे घडताना दिसत नाही. ‘लोकजागर’च्या माध्यमातून आपण या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी कचऱ्याचे नेमके स्वरूप आणि त्याच्या व्यवस्थापनाशी निगडित तांत्रिक बाबींचा ऊहापोह या पहिल्या लेखात करणार आहोत.\nराज्यातल्या ई-कचऱ्याचं प्रमाण इतकं आहे की त्याची आकडेवारी राज्याच्या आíथक पाहणी अहवालातही आढळत नाही.\nमहाराष्ट्र शासनाच्या वार्षिक पाहणी अहवालात राज्यातील सर्वच घडामोडींचा आढावा घेतला जातो. पण २०१७-१८ च्या पाहणी अहवालातदेखील कचऱ्याला दुर्लक्षिले गेले आहे. स्वच्छता या विषयाच्या अंतर्गत केवळ महाराष्ट्र सुजल आणि निर्मल अभियानाता पाणी व मलनि:सारणाचा उल्लेख करून पान उलटण्यात या अहवालाने समाधान मानले आहे. तर पर्यावरण विभागाच्या माहितीमध्ये काही प्रमाणात त्यावर भाष्य केले आहे. यावरूनच शासनाची कचऱ्याबाबतची उदासीनता दिसून येते. सर्व प्रकारच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने २०१६ साली सुधारित नियमावली लागू केली असून त्यानुसार घनकचरा, जैव-वैद्यकीय कचरा, घातक कचरा (हर्झड्स वेस्ट), ई-कचरा असे वर्गीकरण करून या सर्व प्रकारच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियमावली अस्तित्वात आहे. त्यानुसार सर्व स्थानिक प्रशासकीय संस्था तसेच इतर यंत्रणांनी कचरा व्यवस्थापनाचे काम करणे अपेक्षित आहे.\nसॉलिड वेस्ट म्हणजेच घनकचऱ्याचा संबंध सर्वसामान्य माणसांशी थेट निगडित आहे. आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी ही स्थानिक प्रशासकीय संस्थांवर असते. घनकचऱ्यामध्ये स्थानिक पातळीवर म्हणजेच घराघरांतून, तसेच दुकाने, कार्यालये, हॉटेल्स इ. माध्यमांतून निर्माण होणारा कचरा येतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या २०१६-१७च्या अहवालातून या कचऱ्याची व्याप्ती लक्षात येते. या अहवालानुसार २६२ स्थानिक प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राज्यात दिवसाला २३ हजार ४४९ मेट्रिक टन घनकचरा जमा केला जातो. त्यापकी केवळ सात हजार ५४३ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. उरलेला कचरा हा डिम्पग ग्राऊंडचा भाग बनतो. यापकी सर्वाधिक म्हणजेच ८६.७० टक्के कचरा हा केवळ महापालिका क्षेत्रात निर्माण होतो.\nई-कचरा हा नव्या युगाने दिलेला कचरा आहे. वापरून फेकून दिलेली इलेक्ट्रॉनिक उत्पादने किंवा त्याचे सुटे घटक यांना ई-कचरा असे संबोधण्यात येते. नियमावलीनुसार ई-कचरा पुनर्प्रक्रिया/ विघटन तंत्रज्ञान असलेल्या ६४ उद्योगांना राज्यात मान्यता दिली असून त्यांची एकूण प्रतिवर्ष क्षमता ७४.६५० मे. टन आहे. मात्र राज्यात ई-कचरा किती जमा होतो त्याची आकडेवारी राज्याच्या आíथक पाहणी अहवालात आढळत नाही.\nजैववैद्यकीय कचऱ्यात रुग्णावर उपचारादरम्यान इस्पितळात वापरलेले बॅण्डेजेस, सीरिंज, कपडे, तपासणीनंतरचे रक्त, काढून टाकलेले शरीराचे अवयव तसेच मुदत उलटून गेलेली औषधे अशा अनेक गोष्टींचा यांचा समावेश होतो. यातील बहुतांश कचरा एक तर भस्मीकरण करून नष्ट केला जातो, तर काही कचरा हा जमिनीत खोलवर पुरला जातो. राज्यात एकूण ५४ हजार सातशे चार आरोग्य सेवा आस्थापना आहेत. तर जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणारी ३४ केंद्रे आहेत. २०१६-१७ या काळात सरासरी प्रति दिन ७१ हजार ५१२ किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर यातील ३२ केंद्रांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. म्हणजेच वर्षांला सुमारे दोन हजार ६१० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली.\nत्यानंतर येणारा प्रकार म्हणजे घातक कचरा. ज्याच्या गुणधर्मामुळे आरोग्य अथवा पर्यावरणास धोका निर्माण होऊ शकतो असा सर्व कचरा घातक कचरा समजला जातो. जवळपास ३८ वेगवेगळ्या गटांमध्ये याची वर्गवारी करण्यात आली आहे. रासायनिक, किरणोत्सर्गी, ज्वालाग्राही, विस्फोटक असे गुणधर्म असणारे घटक या कचऱ्याशी निगडित आहेत. संपूर्ण राज्यात घातक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामायिक सुविधा असणारी चार केंद्रे आहेत. या कचऱ्याची विल्हेवाटदेखील भस्मीकरण आणि प्रक्रिया करून जमिनीत खोलवर पुरून केली जाते. २०१६-१७ या काळात या दोन्ही प्रक्रियांनी एकूण ३.५१ लाख मेट्रिक टन घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. २०१४-१५ पेक्षा या वर्षांत २० टक्क्यांनी हा कचरा वाढला आहे.\nयाशिवाय बांधकामातून आणि इमारत पाडण्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीदेखील स्वतंत्र नियमावली आहे. स्थानिक प्रशासकीय कार्यालयाच्या माध्यमातून हा कचरा निर्माण करणाऱ्याकडून स्वतंत्रपणे पसे आकारून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम करणे अपेक्षित आहे.\nएकंदरीत पाहिले असता कागदावर तरी सर्व यंत्रणांची निर्मिती, त्याच्या कामाचे वाटप अगदी व्यवस्थित झाले आहे. मग असे असतानादेखील आपणास रोजच्या रोज माध्यमांमधून कचऱ्याच्या समस्येच्या बातम्या का वाचायला लागतात म्हणजेच केवळ नियम करून काम पूर्ण झालेले नाही तर त्याच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत. त्याचबरोबर कचरा म्हणजे निव्वळ टाकाऊ गोष्ट आहे ही आपली पारंपरिक भूमिका. जेव्हा कोणत्याही वस्तूची किंमत टाकाऊ म्हणून (म्हणजेच शून्य) केली जाते तेव्हा त्या वस्तूची विल्हेवाट लावण्यातदेखील कोणाला रस नसतो. विल्हेवाटीतून मिळणारा पसा हादेखील मग केलेल्या कामापेक्षा अधिक कसा असेल याकडे लक्ष दिले जाते हा आपल्या सरकारी कामाचा अगदी ठाशीव साचा आहे. पण तेच जर या कचऱ्याला मोल प्राप्त झाले तर हे चित्र बदलू शकेल. सध्या तसे ते काही प्रमाणातच बदलतंय. पण हे काम मोठय़ा पातळीवर नेले तरच होऊ शकते. पण आपण नियमांना बगल देण्यात खूप हुशार आहोत. कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगानेच एक उदाहरण येथे सांगावे लागेल.\n२०१८च्या जानेवारीपासून संपूर्ण देशात केंद्रीय पथकांच्या मार्फत स्वच्छ भारत पाहणी केली जात आहे. अगदी गल्लीबोळापासून त्याचे फलक लावलेले दिसतात. स्वच्छ भारत संकल्पना हे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपत्य. (म्हणजे पूर्वीच्या निर्मल भारत अभियानाचे नाव बदलून) त्याकरता गेल्या चार वर्षांत कोटय़वधी रुपये खर्च झाले आहेत. (काही कोटी तर फक्त जाहिरातींवरच खर्च झाले असतील). याच सरकारच्या काळात कचरा व्यवस्थापनाच्या आधीच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. पण खेदाची बाब अशी की एप्रिल २०१६ मध्ये नियमावली केल्यानंतरदेखील त्याचे पालन होत नाही म्हटल्यावर काही जागरूक नागरिकांनी राष्ट्रीय हरित लवादाचे दरवाजे ठोठावले. त्या केसच्या निर्णयात लवादाने सरकारी यंत्रणांवर कडक ताशेरे ओढले आहेत. तरीदेखील आपल्या यंत्रणा नेहमीप्रमाणे सुस्तावल्या होत्या. गेल्या वर्षांच्या अखेरीस काही प्रमाणात त्यात सुधारणा व्हायला लागल्या. राज्याचा विचार करता त्याचा परिणाम मुंबईत जाणवू लागला. ओला आणि सुका असे वर्गीकरण न केलेला कचरा स्वीकारला जाणार नाही असा पवित्रा मुंबई महापालिकेने घेतला. तसेच एका दिवसाला १०० किलोच्या वर जर एखादा सोसायटीचा कचरा असेल तर त्यावर प्रक्रिया करायची जबाबदारी त्या सोसायटीवर टाकण्यात आली. पण हे सर्व होत असताना मोदी सरकारने हरित लवादाचे पंख छाटायला सुरुवात केली आहे. आता स्वच्छ भारत हे आपले स्वप्न म्हणायचे आणि दुसरीकडे हरित लवादाचे पंख छाटायचे यातून दुटप्पीपणा दिसून येतो.\nया पाश्र्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळच आपल्या अहवालात सांगते की निधीची आणि तांत्रिक ज्ञानाची कमतरता या स्थानिक प्रशासकीय संस्थांसमोरील समस्या आहेत. म्हणजेच आपण सध्या आपली अवस्था ही मध्येच लटकल्यासारखी झाली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कचऱ्याच्या व्यवस्थापनाची सर्व चर्चा होते ती मुख्यत: घनकचऱ्याभोवतीच फिरते. घातक कचरा, ई-कचरा, जैव-वैद्यकीय कचरा याबाबत फारशी चर्चाच होत नाही. किंबहुना त्याबद्दल फारसा पारदर्शीपणादेखील दिसत नाही. सरकारी आकडेवारीदेखील खूपच त्रोटक आहे.\nएक निश्चित आहे की ही समस्या मुळापासून संपणार नाही. कारण जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत कचरा होत राहणार. तो कमीतकमी कसा होईल आणि त्याची परिणामकारक विल्हेवाट कशी लावली जाईल हेच फक्त आपल्या हातात राहते. त्यातही घनकचऱ्याच्या व्यवस्थापनात सर्वसामान्य माणूसदेखील खूप काही करू शकतो. अशाच काही उपायांबाबत आपण पुढील भागात चर्चा करणार आहोत.\nराज्यातल्या ई-कचऱ्याचं प्रमाण इतकं आहे की त्याची आकडेवारी राज्याच्या आíथक पाहणी अहवालातही आढळत नाही.\nएका वर्षांचा कचऱ्याचा डोंगर\nघनकचरा ८५,१६,९१० मेट्रिक टन\nघातक कचरा ३.५१ लाख मेट्रिक टन\nजैव-वैद्यकीय कचरा – २,६१० टन\nई-कचरा – उपलब्ध नाही\nबांधकाम कचरा – उपलब्ध नाही\nअर्थात ही आकडेवारी शासकीय यंत्रणांतर्फे उचलण्यात आलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या कचऱ्याच्या नोंदीवर आधारित आहे. शासकीय यंत्रणांनी न उचललेला कचरा खूप मोठय़ा प्रमाणात अगदी दऱ्याडोंगरातदेखील पडून आहे. त्याची कसलीच नोंद आपल्याकडे नाही. त्याचबरोबर या आकडेवारीत ई-कचरा आणि बांधकाम कचऱ्याची नोंदच नाही हे पाहता मुळातच आपली समस्या किती मोठी आहे, याची जाणीव आपल्याला नाही हेच अधोरेखित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nा अकोल्याला ओला कचऱ्याचे कंपोस्ट करायचे आहे इथे बास्केट वगैरव साहित्य कुठे मिळेल ते सांगा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/papad-heart-117122700007_1.html", "date_download": "2018-04-26T23:00:46Z", "digest": "sha1:YKIDF2W763G2MP7L5LT5O4HKT7QZVY3X", "length": 7803, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पापडाचे अति सेवन म्हणजे हृदयविकाराला निमंत्रण | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपापडाचे अति सेवन म्हणजे हृदयविकाराला निमंत्रण\nरोजच्या जेवनात पापड असेल तर जेवनाची चव आणखी वाढते. प्रत्येकाला पापड आवडतो, पण हाच पापड अधिक सेवनामुळे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकतो. पापडाचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास त्यामुळे ह्रदयविकार होण्याची दाट शक्‍यता असते.\nपापड खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. यात प्रिजर्वेटिव आणि सोडियम मिठाचा वापर करतात. या पदार्थांमुळे पापडाची चव वाढते, परंतु या पापडाच्या अति सेवनाने आपल्या आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. पापडमुळे शरीराला होणारे नुकसान हे टाळता येऊ शकत नाही.\nपापडाच्या अति सेवनाने हृद्यसंबधीत आजारांचा धोका वाढतो. तसेच किडनीवर वाईट परिणाम होतो. वजन वाढते आणि पापडाच्या अति सेवनाने ऍसिडीटीची ही समस्या वाढीस लागते.\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nहाय 'बी पी'ला ला नियंत्रणात करते वेलची\nकांद्यांची पात खाणे आरोग्यासाठी उत्तम\nनिरोगी राहायचे असेल तर हिवाळ्यात घ्या हा आहार\nउत्तम झोपेसाठी या तीन वस्तू\nयावर अधिक वाचा :\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-12-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-116062100005_1.html", "date_download": "2018-04-26T22:42:22Z", "digest": "sha1:ZH7OCEW4KCTCKXDNWHZ7AFDA4W6MUPUD", "length": 8042, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे\nयोगासनात सूर्यनमस्काराला सर्वश्रेष्ठ आसन मानले जाते. सूर्यनमस्कारामध्ये जवळपास सर्वच आसनांचा समावेश आहे. यापासून व्यक्तीला अधिक लाभ होतो. सूर्यनमस्कार नियमित केल्याने व्यक्तीचे शरीर निरोगी राहून तेजस्वी होते. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. उजव्या पायाने व डाव्या पायाने अशा सूर्यनमस्कार करण्याच्या दोन पद्धती आहेत.\n(1) सुरवातीला सावधान मुद्रेत सरळ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत ठेवून डोक्याच्या दिशेने सरळ करावे. दोन्ही हाताचे पंजे जोडावे व त्याच अवस्थेत त्यांना खाली आणावे. म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो त्या अवस्थेत उभे राहावे.\n(2) जोरात श्वास घेऊन दोन्ही हात कानाला चिकटून राहतील अशा स्थितीत आणून मान व दोन्ही हात मागील बाजूने वाकवावे. असे करत असताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, कानही ताठ राहिले पाहिजेत.\nघरात भरभराटीसाठी वास्तू टिप्स\nझाडूचा सन्मान केल्याने मिळेल समृद्धी, जाणून घ्या 5 खास गोष्टी\nघरात हत्तीचे शोपीस ठेवणे शुभ\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/me-gypsy-news/sanjay-mone-article-on-bollywood-1655308/", "date_download": "2018-04-26T22:40:57Z", "digest": "sha1:VUQ3AYKPOHD7AHB7HQEMR7WO3DKXEXVS", "length": 28364, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sanjay mone article on bollywood | बॉलीवूड पुराण | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nहिंदी चित्रपटांत काही काही गोष्टी किंवा घटना कायम त्याच आणि तशाच घडत असतात.\nहिंदी चित्रपटांत काही काही गोष्टी किंवा घटना कायम त्याच आणि तशाच घडत असतात. आपल्या तारतम्य बुद्धीला छेद देऊन पात्रं वावरत असतात. तरीही आपण चित्रपट पाहतो. म्हणतात ना- दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये आणि आपल्याला ‘झुकानेवाले लोक’ या चित्रपट सृष्टीत गेली शंभर र्वष वावरत आहेत, हे खरं. परंतु या चित्रपटांनी आपल्याला कायम चार क्षण गुंतवून ठेवलं आणि स्वस्तात आपलं स्वप्नरंजन केलं, हे विसरता येणार नाही.\n‘हिंदी चित्रपट’ हा विषय घेऊन लोकांनी प्रबंध सादर केले आहेत. नुसता चित्रपट नव्हे, तर त्यातले एकेक कलाकार, गीतकार, संगीतकारांवरही प्रबंध लिहिले गेलेत. मागील दोन लेखांत मी जे काही मुद्दे मांडले होते त्यावर मला काही लोकांनी अभिप्राय पाठवले. त्यांनी हिंदी चित्रपटांत दाखवल्या जाणाऱ्या कुठल्या गोष्टी विचित्र असतात आणि त्या कशा काय आपण निमुटपणे बघतो, याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलंय. मात्र, त्यामुळे आपण आता चित्रपट बघायचं सोडलं, असं कोणीच लिहिलं नाही. ‘हे असंच असतं- त्याला काय करणार’ असाच सगळ्यांचा सूर होता आणि म्हणूनच हा विषय अजून एका भागात मांडण्याचा मोह मला आवरला नाहीये.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nहिंदी चित्रपटांत काही काही गोष्टी किंवा घटना कायम त्याच आणि तशाच घडत असतात. आपल्या तारतम्य बुद्धीला छेद देऊन पात्रं वावरत असतात. चित्रपटातल्या कॉलेजमध्ये वाणिज्य किंवा शास्त्र या शाखा जवळजवळ नसतातच. असते फक्त कला शाखा आणि नायक किंवा नायिका बी. ए. व्हायच्या खटाटोपात गर्क असतात. एखादा वर्ग दाखवला तर त्यात जे विद्यार्थी म्हणून उंडारत असतात ते सगळे बाप्पे किंवा बाप्प्या (दुसरा शब्द माहीत असल्यास तो वाचकांनी मनातल्या मनात वापरावा)असतात. शाळेच्या प्रत्येक वर्गात दोनदा बसून ते इथपर्यंत आले असावेत, असं सारखं वाटत राहतं. त्यांच्या हातात एका बारीक वहीशिवाय काहीही नसते; बरेचदा तीही नसते. नायिका कायम बापाच्या गाडीतून येते आणि नायक गरीब असल्यामुळे चकचकीत सायकलवरून येत असतो. सुमारे तीसच्या आसपास असलेला हा विद्यार्थिवर्ग एकाच घटनेची वाट बघत असतो. ती म्हणजे- ऑल इंडिया म्युझिक कॉम्पिटीशन)असतात. शाळेच्या प्रत्येक वर्गात दोनदा बसून ते इथपर्यंत आले असावेत, असं सारखं वाटत राहतं. त्यांच्या हातात एका बारीक वहीशिवाय काहीही नसते; बरेचदा तीही नसते. नायिका कायम बापाच्या गाडीतून येते आणि नायक गरीब असल्यामुळे चकचकीत सायकलवरून येत असतो. सुमारे तीसच्या आसपास असलेला हा विद्यार्थिवर्ग एकाच घटनेची वाट बघत असतो. ती म्हणजे- ऑल इंडिया म्युझिक कॉम्पिटीशन तीन-साडेतीन मिनिटांच्या एका गाण्यावर त्या नायक किंवा नायिकेच्या वर्षभराच्या गुणवत्तेचा कस ठरवला जातो. कधी कधी एखादी उप किंवा सह अथवा खलनायिकाही त्याच कॉलेजात आपलं शरीर दाखवायला शिक्षण घेत असते. तिचे कपडे शिंप्याने चुकून हातरुमालाचा ड्रेस शिवल्याइतकेच असतात. एखादा खलनायकही त्या कॉलेजात सिगारेट ओढत बी.ए. व्हायला दाखल झालेला असतो. १९७२ साली ‘जंगल में मंगल’ नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात खलनायक प्राण (तेव्हा वय वर्ष सुमारे बावन्न) कॉलेजकुमार दाखवला होता. आता बोला\nअनेकदा चित्रपटांत गाडीचे ब्रेक नादुरुस्त करून घातपात घडवला जातो. ज्या क्षणाला चालवणाऱ्याला त्याची जाणीव होते त्या क्षणाला तो जोरजोरात स्टीअरिंग गरागर फिरवायला लागतो. इतकी र्वष गाडी चालवत असूनही त्याला कळत नाही, की असं करून काहीही उपयोग होत नसतो. इंधनाचा पुरवठा बंद करायचा विचारही त्याच्या मनात येत नाही. अशा घटनेत चालक हा नायक असेल तर तो झाडावर गाडी आदळून आपली सुटका करतो, नायकाव्यतिरिक्त इतर कोणी असेल तर झाडावर गाडी आदळून तो पुढच्या दृश्यात भिंतीवर टांगलेल्या फोटोत उभा राहिलेला दिसतो. एकाचा जीव वाचवणारी आणि दुसऱ्याचा जीव घेणारी झाडं फक्त हिंदी चित्रपटांतच असू शकतात\nदेव-देवतांचे चमत्कार असलेले काही चित्रपट पूर्वी यायचे- ‘जय संतोषी माँ’, ‘जय महालक्ष्मी माँ’, वगरे. त्यांत एक दृश्य कायम असायचं : शेकडो खरकटी भांडी व लाखो कपडे धुवायला टाकलेले आहेत आणि नायिका ते एकटीने धूत आहे. तिचा छळ करणारी तिची सासू आणि नणंद समोरच बसून काहीतरी गोडधोड ओरपत आहेत. त्यांच्या खाण्याचा पहिला हप्ता संपवून पुढचा सुरू करायला आत जातात. बरं, घरात माणसं आपल्याला दिसतात चार किंवा पाच; मग इतकी भांडी आणि कपडे धुवायला येतात कुठून तर त्या दुष्ट मायलेकी आत जातात, तत्क्षणी संगीताचा झंकार होऊन देवी प्रकटते. दिवसाचा कुठलाही प्रहर असो, ती देवी कमळ किंवा तत्सम फुल, एखादे हत्यार आणि उभारलेला हात अशाच पोझमध्ये असते. शिवाय तिच्या चेहऱ्यावर शॉटच्या आधी खाल्लेल्या पानाने रंगलेले स्मितहास्य असते. नायिका तिला आपण आनंदाने ही कामं करत आहोत, असं विनवून सांगते. पण देवीच ती, ती काय ऐकणार आहे तर त्या दुष्ट मायलेकी आत जातात, तत्क्षणी संगीताचा झंकार होऊन देवी प्रकटते. दिवसाचा कुठलाही प्रहर असो, ती देवी कमळ किंवा तत्सम फुल, एखादे हत्यार आणि उभारलेला हात अशाच पोझमध्ये असते. शिवाय तिच्या चेहऱ्यावर शॉटच्या आधी खाल्लेल्या पानाने रंगलेले स्मितहास्य असते. नायिका तिला आपण आनंदाने ही कामं करत आहोत, असं विनवून सांगते. पण देवीच ती, ती काय ऐकणार आहे ती चुटकीसरशी सगळी कामं करून टाकते, म्हणजे स्वत: करत नाही तर ती आपोआप होतात ती चुटकीसरशी सगळी कामं करून टाकते, म्हणजे स्वत: करत नाही तर ती आपोआप होतात हे असे चित्रपट पाहून त्या काळात अनेक गृहिणी ‘आपली कामं पण अशीच झाली तर बरी हे असे चित्रपट पाहून त्या काळात अनेक गृहिणी ‘आपली कामं पण अशीच झाली तर बरी’ या इच्छेने व्रत करायच्या. मात्र एक गोष्ट कळत नाही- जी देवी ही कामं करून टाकण्यापेक्षा नायिकेच्या घरच्यांना कमी भांडी आणि कपडे धुवायला टाकायची बुद्धी का देत नाही\nमारधाड किंवा साहसयुक्त चित्रपटांत बरेचदा नायक किंवा नायक आणि नायिका दोघेही पोलीस अथवा खलनायकाचे साथीदार यांच्यापासून बचाव व्हावा म्हणून वेषांतर करतात. करतात ते ठीक आहे, पण त्यानंतर ते गायला, नाचायला सुरुवात करतात आणि लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. अगदी पुढेपुढे करून आगाऊपणे त्यांचे नाचगाणे होते. कशाला गपचूप वेषांतर करून जा ना निघून गपचूप वेषांतर करून जा ना निघून याचा कळस आहे ‘अमर अकबर अँथोनी’ या चित्रपटात. तीनही नायक मारे वेषांतर करतात आणि खलनायकाच्या संपूर्ण संघासमोर कुठले गाणे म्हणतात याचा कळस आहे ‘अमर अकबर अँथोनी’ या चित्रपटात. तीनही नायक मारे वेषांतर करतात आणि खलनायकाच्या संपूर्ण संघासमोर कुठले गाणे म्हणतात तर- ‘एक जगाह जब जमा हो तीनो- अमर तर- ‘एक जगाह जब जमा हो तीनो- अमर अकबर’ मग उपयोग काय त्या वेषांतराचा आणि खलनायकांना ते इतकं बोंबलून सांगतात तरी काही केल्या उमगत नाही आणि खलनायकांना ते इतकं बोंबलून सांगतात तरी काही केल्या उमगत नाही असं कसं होऊ शकतं असं कसं होऊ शकतं पण त्या वर्षांतला तो सगळ्यात हिट चित्रपट होता.\nहिंदी चित्रपटातला खलनायक हा माझ्या मते ‘भगवद् गीता’ वाचत असावा. नायिकेची प्राप्ती आपल्याला होणार नाही, हे माहीत असूनसुद्धा तो फळाची आशा न धरता दुष्कृत्यं करत असतो. शिवाय नायक तावडीत सापडला असला तरी तो एक वाक्य हटकून म्हणतो, ‘‘इतनी आसान मौत नही दुंगा.’’ आणि नायकाचा मृत्यू लांबवून तो स्वत:चा सर्वनाश घडवून आणतो. त्याचा एक अड्डा असतो. त्या ठिकाणी असंख्य खोकी पडलेली असतात. कसली असतात ती शिवाय एक साखळी लटकत असते. कशासाठी शिवाय एक साखळी लटकत असते. कशासाठी शेवटच्या प्रसंगात हे आपल्याला दिसते. जागा फार ऐसपस असते. ती विकली तरी उर्वरित आयुष्यात त्याचा उदरनिर्वाह आरामात होऊ शकेल इतकी मोठी. आधीच्या सगळ्या काळात खलनायकाचा त्या खोक्यांशी संबंध यावा असा कुठलाही व्यवसाय करताना तो दिसत नाही. काही काही वेळा त्या अड्डय़ांवर द्रवपदार्थ उकळत असतात. काय असते ते शेवटच्या प्रसंगात हे आपल्याला दिसते. जागा फार ऐसपस असते. ती विकली तरी उर्वरित आयुष्यात त्याचा उदरनिर्वाह आरामात होऊ शकेल इतकी मोठी. आधीच्या सगळ्या काळात खलनायकाचा त्या खोक्यांशी संबंध यावा असा कुठलाही व्यवसाय करताना तो दिसत नाही. काही काही वेळा त्या अड्डय़ांवर द्रवपदार्थ उकळत असतात. काय असते ते शिवाय खिळ्यांची जवळजवळ येणारी यांत्रिक चाकं असतात. नायक-नायिका बी. ए. शिकताना आपण पाहतो, पण खलनायक एखाद्या शास्त्रज्ञासारखा ती अवजारं मांडून बसलेला असतो\nकेवळ गाऊ आणि नाचू शकणारी, कचकडय़ाच्या बाहुलीसारखी नायिका आपल्याला पत्नी म्हणून लाभली तर आपल्या व्यवसायात तिचा कुठलाही हातभार लागणार नाही, हे खलनायकाला कळत कसं नाही शिवाय तो अर्धवट अभ्यासू असावा असाही संशय मला चित्रपट पाहताना अनेक वेळा आलाय. कारण एखाद्या व्यक्तीला ठार मारायच्या आधी तो ‘‘मैं सिर्फ दस तक गिनुंगा’’ असं म्हणतो. याचा अर्थ काय समजायचा शिवाय तो अर्धवट अभ्यासू असावा असाही संशय मला चित्रपट पाहताना अनेक वेळा आलाय. कारण एखाद्या व्यक्तीला ठार मारायच्या आधी तो ‘‘मैं सिर्फ दस तक गिनुंगा’’ असं म्हणतो. याचा अर्थ काय समजायचा आपल्याला दहा आकडे मोजता येतात हे त्याला उरलेल्यांना दाखवून द्यायचं असतं, की आपल्याला फक्त दहापर्यंतच मोजता येतात हे जाणवून तो तितकेच मोजतो आपल्याला दहा आकडे मोजता येतात हे त्याला उरलेल्यांना दाखवून द्यायचं असतं, की आपल्याला फक्त दहापर्यंतच मोजता येतात हे जाणवून तो तितकेच मोजतो तो आकडे मोजू लागतो आणि आठ किंवा नऊ आकडे मोजल्यावर नायक येऊन हाणामारी करू लागतो. अजून एक आकडा मोजून खलनायकाला आपले ज्ञान वाढवू न देता त्याचा अभ्यास अध्र्यावर खंडित करणारा नायक हा शिक्षणाच्या विरोधात आहे असं नाही वाटत तो आकडे मोजू लागतो आणि आठ किंवा नऊ आकडे मोजल्यावर नायक येऊन हाणामारी करू लागतो. अजून एक आकडा मोजून खलनायकाला आपले ज्ञान वाढवू न देता त्याचा अभ्यास अध्र्यावर खंडित करणारा नायक हा शिक्षणाच्या विरोधात आहे असं नाही वाटत आणि असा शिक्षणाचा शत्रू असलेला माणूस आपण नायक म्हणून खपवून घेतो आणि असा शिक्षणाचा शत्रू असलेला माणूस आपण नायक म्हणून खपवून घेतो सगळ्या शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन या विरोधात कधीही आवाज का नाही उठवला\nचित्रपटांतली न्यायालये आणि त्यात वापरली जाणारी भाषा हा संशोधनाचा विषय आहे. एक ‘मक्तूल’ असतो आणि दुसरा ‘मुवक्कील’. यातला मारणारा कोण आणि मारला जाणारा कोण हे आजवर बऱ्याच प्रेक्षकांना कळलेलं नाहीये. तसेच ‘ताजिराते हिंद’ किंवा ‘जेहरे दफा’ म्हणजे काय याचाही उलगडा झालेला नाहीये. तसेच एक वकील दुसऱ्याचा ‘फाजील दोस्त’ असतो, म्हणजे नेमका कोण असतो\nया आणि अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा आपल्याला होत नाही. तरीही आपण चित्रपट पाहतो. म्हणतात ना- दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये आणि आपल्याला ‘झुकानेवाले लोक’ या चित्रपट सृष्टीत गेली शंभर र्वष वावरत आहेत, हे शेवटी सगळ्यात खरं. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांवर लिहिता येईल. परंतु या चित्रपटांनी आपल्याला कायम चार क्षण गुंतवून ठेवलं आणि स्वस्तात आपलं स्वप्नरंजन केलं, हे विसरता येणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/anant-goenka-welcoming-renowned-businessman-baba-kalyani-in-loksatta-tarun-tejankit-2018-1659275/", "date_download": "2018-04-26T22:38:05Z", "digest": "sha1:SW7T7FAUT4AJ6QJOAUOVDEKMP4V56XMH", "length": 30778, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Anant Goenka Welcoming renowned businessman Baba Kalyani in Loksatta Tarun Tejankit 2018 | | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nया पुरस्कारामागची संकल्पना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी विशद केली.\nविख्यात उद्योगपती बाबा कल्याणी यांचे स्वागत करताना द इंडियन एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका.\n‘भविष्यालाही अभिमान वाटेल अशा वर्तमानाचा गौरव’ या आगळ्यावेगळ्या विचाराने, व्यापक उद्दिष्ट ठेवून रंगलेला पहिलावहिला ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळा नवतेजाने, नवउन्मेषाने झळाळून उठला. आपले ज्ञान केवळ आर्थिक आणि करिअर विकासाच्या उद्देशाने विस्तारत न नेता सर्जनशीलतेचे नवे आयाम आपल्याच क्षेत्रात शोधणारे, आपल्याबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जाणारे अनेक तरुण चेहरे समाजात वावरत असतात. अशा निवडक विविध क्षेत्रांतील बारा तेजांकितांना समाजासमोर आणून त्यांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे पहिलेच पर्व शनिवारी संध्याकाळी आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात रंगले. प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी आणि केंद्रीय वाणिज्य व नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू या वेळी उपस्थित होते. राजकारण, साहित्य- संस्कृती- मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी अशा नावाजलेल्या व्यक्तींच्या उपस्थितीत रंगलेला हा गौरव सोहळा अनोखा ठरला. त्याला प्रसिद्ध तरुण फ्युजन संगीतकार अभिजित पोहनकर यांच्या अनवट तरी सळसळत्या ऊर्जेने भरलेल्या सुरांची साथ मिळाली आणि सोहळ्याला रंग चढला. या पुरस्कारामागची संकल्पना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी विशद केली. कार्यक्रमाचा समारोप ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने झाला.\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nचौथी औद्योगिक क्रांती आता येत असून ती डिजिटल क्रांती असणार आहे. तरुणांनी आरोग्य सेवा, पर्यावरण आणि आदरातिथ्य या क्षेत्रांचा एकत्रित विचार करून काम केल्यास उद्याचा काळ भारताचा असेल. जगात जे बदल होत आहेत त्यानुसार आपल्यात बदल करून त्यांचा लाभ घेणे हे आपल्या हातात असते. इंटरनेटचा वाढता प्रसार, मोबाइलसारख्या उपकरणांचा वाढता वापर यातून डिजिटल क्रांतीला मोठय़ा प्रमाणात चालना मिळेल. त्यातून ई-कॉमर्स मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. हे सर्व लक्षात घेऊन तरुणांनी पुढील वाटचाल केली पाहिजे. २०२५ पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट होईल या दृष्टीने आराखडा तयार होत असून त्यातून कोटय़वधी तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील.\n– सुरेश प्रभू, केंद्रीय उद्योगमंत्री\nधैर्य, हिंमत हे कुणी शिकवून येत नाहीत. त्यांची निर्मिती स्वत:हूनच करावी लागते. तरुणांनी ध्येयाची स्वप्ने बघून ती पूर्णत्वास आणण्यासाठी झटणे आवश्यक आहे. माझे बालपण बेळगावात गेले. वडील शेतकरी होते. मोठी शेती होती. वयाच्या २२ व्या वर्षी मी कामाला सुरुवात केली. तेव्हाही एकच स्वप्न होते. कुठल्या तरी क्षेत्रात आपण देशात अव्वल कसे राहू. भारत फोर्ज ही कंपनी मारुतीपासून मर्सिडिज बेंझर्पयच्या सर्व वाहनांसाठी उत्पादन पुरविणारी एकमेव भारतीय कंपनी आहे. मी अमेरिकेतून अभियांत्रिकीतील शिक्षण घेतले आणि या शिक्षणाचा उपयोग आपल्या कार्यासाठी, व्यवसायासाठी कसा करून घेता येईल, यावर भर दिला. तरुणांनी मोठय़ा ध्येयाची स्वप्ने बघावीत.कठोर मेहनत ही तुम्हालाच करायची असते. सोबत शिस्तीचीही जोड असावी. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करताना तरुणांनी आपल्या देशालाही कसे पुढे नेता येईल, हेही पाहणे गरजेचे आहे. स्वत:चा विचार अधिक करण्यापेक्षा देशाचा करावा. भारताचा विकास दर ४०० वर्षांपूर्वी २४ टक्के होता. सध्या तो तुलनेत खूपच कमी आहे. समृद्ध आणि संपन्न देश घडविण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी ही तरुणांचीच आहे.\n– बाबा कल्याणी, ज्येष्ठ उद्योगपती\nजळगावसारख्या छोटय़ा गावामध्ये काम करत असूनही ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाच्या माध्यमातून कामाची दखल घेतली गेली, याचा खूप आनंद होत आहे. बहुतांश वेळा काम केल्यानंतर उतार वयामध्ये कामाची पोचपावती मिळते. मात्र ‘तरुण तेजांकित’या उपक्रमातून काम करत असतानाच पाठ थोपटल्याने काम करण्याचा उत्साह अजूनच वाढला आहे.\n– मानसी महाजन, यजुवेंद्र महाजन यांच्या पत्नी.\nसागर यांना सुरुवातीपासूनच समाजाचे पाठबळ मिळत आले आहे. यामध्ये ‘लोकसत्ता’सारख्या सजग वृत्तपत्राने दिलेल्या ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारामुळे त्याच्या कार्याला अधिक वेग प्राप्त होईल एवढे नक्की. सागर हे अनाथ असल्यामुळे कुटुंब व्यवस्थेबद्दल आणि त्यातील नात्यांबाबत सुरुवातीच्या काळात थोडे अजाण होते. मी त्यांची सहचारिणी झाल्यावर त्याच्या कामात थोडा हातभार लावला.\nपूजा रेड्डी, सागर रेड्डी यांच्या पत्नी\nसुरुवातीच्या काळात वैशाली आपल्याला नेमके काय करायचे आहे, याच्या शोधार्थ होती. विशिष्ट कालावधीनंतर तिला ‘कापड’ हे आपले माध्यम असल्याचे उमगले. आमचे लग्न झाले तेव्हा तिने नुकतीच करिअरला सुरुवात केली होती. मुलगी झाल्यानंतर हे काम कुठे तरी पुन्हा थांबणार असे वाटत असताना मी पुढाकार घेऊन घरची जबाबदारी अंगावर घेतली.े. त्यामुळेच ती उत्तम काम करू शकली. आणि ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराला पात्र ठरली.\nप्रदीप शडांगुळे, वैशाली शडांगुळे यांचे पती\nशंतनु आणि आम्ही सोबत काम करत असल्याने या प्रकल्पाविषयी त्याची धडपड आम्ही रोज बघत असतो. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे त्याच्या संकल्पनेला मिळालेली दाद आहे. ‘लोकसत्ता’ने त्याच्या कामाची दखल योग्य वयात घेतल्याने त्याचे महत्त्व वेगळे आहे. हा पुरस्कार त्याला आणि त्याच्या सोबत काम करत असलेल्या आम्हा सर्वाना प्रोत्साहन देणारा आहे. त्याला पुढेही असेच पुरस्कार मिळावेत, हीच इच्छा आहे.\nचिन्मयी चव्हाण, शंतनू पाठक यांची सहकारी\nआमच्या लग्नानंतर खऱ्या अर्थाने तिच्या क्रीडा प्रवासाला आणि त्यामधील चढउतारांना सुरुवात झाली. मधल्या काळात तिला फारसे यश मिळत नव्हते. त्या वेळेस आमच्या खासगी आयुष्यावर टीका करण्यात आली. त्या वेळी कविताला प्रक्षिकासारखे प्रोत्साहन देण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. नेटाने केलेल्या परिश्रमांमुळे तिने यशाची शिखरे गाठली आहेत. त्यामध्ये ‘लोकसत्ता’चा पुरस्कार अजून भरारी देण्याकरिता प्रोत्साहन देणारा ठरला आहे.\nमहेश तुंगारे, कविता राऊत यांचे पती\nक्रीडाक्षेत्रात करिअर असल्याने ललितावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असतो. हा दबाव कमी करण्यासाठी आम्ही घरात प्रकर्षांने खेळीमिळीचे वातावरण निर्माण करतो. तसेच तिच्या प्रशिक्षणाकडे कुटुंबाचे बारीक लक्ष असून प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडावी लागते. तिच्यावर घरच्या जबाबदाऱ्या आहेतच. त्यातही मी तिला जमेल तसे सहकार्य करतो. तिने देशाचे नाव अजून मोठे करावे हीच इच्छा आहे.\nसंदीप भोसले, ललिता बाबर यांचे पती\nकलाविश्वामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने निपुणला कोणत्याही प्रकारचे पाठबळ नव्हते. त्याने निर्माण केलेल्या पहिल्याच कलाकृतीपासून त्याला यश मिळणे सुरू झाल्याने तो बिघडेल की काय, याची भीती होती. मात्र मुळातच तत्त्वांशी ठाम राहणारा त्याच्या स्वभाव असल्याने त्याचे पाय जमिनीवरच राहिले. त्यामुळे त्याला ‘तरुण तेजांकित’ पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे.\nअमिता धर्माधिकारी, निपुण धर्माधिकारी यांची आई\nमुक्ता मुळातच कष्टाळू आहे. थोडय़ा लाजऱ्याबुजऱ्या स्वभावाची असली तरी स्वतंत्र विचारांची आहे. निवडक- नेमके मात्र दर्जेदार करण्याकडे तिचा कल असल्याने तिच्या पदरी यश आले आहे. तसेच सामान्य लोकांविषयी कळवळा असून अनेक सामाजिक कार्यात तिचा हातभार लागत असतो. त्यामुळे ‘लोकसत्ता’ने ‘तरुण तेजांकित’ पुरस्कार देऊन तिचा सन्मान केल्याने आमच्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे.\nविजया बर्वे, मुक्ता बर्वे यांच्या आई\nनाटय़क्षेत्रात काम करत असताना आपल्या अंगी सकारात्मकता असणे आवश्यक आहे. राहुल यांच्या अंगी ती ऊर्जा आहे. एखादे ध्येय ठरविल्यानंतर ते गाठण्याचा गुण त्यांच्यामध्ये आहे. अपयश आल्यानंतर तेथूनच यश मिळविण्याची ऊर्मी त्यांच्या अंगी आहे. नवख्या तरुणांना संधी देण्याबाबत ते आग्रही आहेत. त्यामुळे नवख्या मुलांच्या माध्यमातूनच त्यांनी आपला विकास साधला आहे.\nपूजा भंडारे, राहुल भंडारे यांच्या पत्नी\nसंशोधनाचे क्षेत्र हे झळाळीपासू नेहमीच दूर राहिले आहे. त्यामुळे अशा रीतीने माझ्या मुलीचा होणारा सत्कार पाहूनच खूपच आनंद होता आहे. मी स्वत: संशोधक असून घरामधील सर्वच जणांनी संशोधन क्षेत्राची वाट निवडली आहे. तेव्हा संशोधन क्षेत्राचा अशा रीतीने केला जाणारा सन्मान अभिमानकारक आहे. हा मानाचा सन्मान तिला मिळाल्याने तिची जबाबदारी वाढली आहेच. पुढेही तिच्याकडून चांगले काम होत राहावे, हीच इच्छा.\nडॉ. सुलेखा हाजरा, अम्रिता हाजरा यांच्या आई\nजव्वादचं काम खरतरं खूप वेगळं असलं तरी ते त्याला प्रसिद्धी मिळावी, असं ते क्षेत्र नाही.तरीही या पुरस्काराने त्याच्या कामाची दखल घेतली, हे खूपच कौतुकास्पद आहे. जव्वादचा प्रकल्प आता लवकरच सीमेवरील ठिकाणीही राबविण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून त्याचे काम अधिकाधिक लोकांपर्यत नक्कीच पोहचेल. ‘लोकसत्ता’ने पुढेही अशाच वेगळ्या क्षेत्रातील लोकांचे काम समोर आणावे\nविनित मालपुरे, जव्वाद पटेल यांचा भाऊ\nसंशोधक म्हणून सौरभ गेल्या काही वर्षांमध्ये घेत असलेली मेहनत या पुरस्काराच्या माध्यमातून सामान्यांपर्यत पोहचली आहे. सौरभने केलेले काम खूपच महत्त्वाचे आहे. बदलापूरसारख्या ठिकाणी तो राहतो. तेव्हाही त्याच्या संसोधनाची दखल प्रथम ‘ लोकसत्ता’नेच घेतली होती. ‘तरुण तेजांकित’ या पुरस्काराची संकल्पना तरुण वर्गाला प्रेरणा देणारी आहे.\nसोनल आयकर- पाटणकर, सौरभ पाटणकर यांच्या पत्नी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/category/uncategorized/", "date_download": "2018-04-26T22:42:44Z", "digest": "sha1:INMZQAESM3QNVWDXGF5DZ5CMKJHWMQL6", "length": 31357, "nlines": 62, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "Uncategorized | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nज्युली, ज्युलिया आणि मी\nअखेर काल संध्याकाळी टीव्हीवर ‘ऑन डिमांड’ चाळत असताना ‘ज्युली अँड ज्युलीया’ हा सिनेमा त्या यादीत दिसला. खाण्यावरती प्रेम असणारया प्रत्येकाने जणू हा सिनेमा पहायलाच हवा अशी काही हवा तो प्रदर्शित झाल्यापासून तयार झाली होती आणि सहाजिकच माझी उत्सुकता चाळवली गेली होती. चित्रपट पहायचा मुहूर्त मात्र अनेक दिवस लागत नव्हता पण काल मनापासून बनविलेल्या रोगन जोशचे ओकनागन व्हॅलीच्या सुरेख पोर्टबरोबर स्वादिष्ट जेवण झाल्यावर मस्त मूड लागला होता. शिवाय भरल्या पोटी पाहिल्याने, असला खाण्यावरचा सिनेमा पाहून फार चिडचिड होण्याची शक्यता नव्हती. नवऱ्याने सिनेमाच्या निवडीवर थोडा मंद विरोध करून पाहिला पण नुकत्याच हादडलेल्या माझ्या रोगन जोशची पुण्याई तो सुदैवाने विसरला नव्हता आणि बेत कायम राहिला. (सिनेमा सुरू झाल्यावर नियमाप्रमाणे विसाव्या मिनिटाला माझ्या खांद्यावर डोके ठेऊन स्वारीचे डोळेही लागले आणि नियमाप्रमाणे वैतागून मी त्याला कोपराने ढोचून उठवलेही.)\nप्रख्यात अमेरिकन पाककलानिपुण लेखिका ज्युलिया चाईल्ड आणि तिच्यानंतर साठ वर्षांनी जन्मलेल्या ज्युली पॉवेल या ब्लॉगलेखिकेच्या समांतर आयुष्यावर भाष्य करणारा हा सिनेमा माझ्यासारख्या लोकांसाठीच बनवला गेला असावा. सिनेमा पाहताना मी त्यात पुरती गुंतून गेले हे खरंच पण हे त्या सिनेमाच्या दर्जाबद्दलचं भाष्य नव्हे; गुंतून गेले ते बऱ्याच स्वयंकेंद्री भूमिकेने. आयुष्याच्या मध्यावर, पाककलेवरच्या प्रेमाने आणि फ्रान्समधल्या वास्तव्याने भारून जाऊन त्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देणारी ज्युलिया, अमेरिकन म्हणून आणि स्त्री म्हणून थोडीफार अवहेलना झालेली ज्युलिया, फ्रान्सच्या आणि पॅरिसच्या प्रेमात पडलेली आणि तरीही नाईलाजाने नवऱ्याबरोबर मायदेशी परतलेली ज्युलिया, स्वत:च्या अपयशांवर आणि निराशेवर फुंकर घालायला स्वयंपाकघरात घुसलेली ज्युली, पुस्तकाच्या रूपाने आपल्या आधीच्या पिढीच्या सुगरणीकडून शिकताना मनातल्या मनात तिच्याशी संवाद साधणारी ज्युली….या सगळ्यांशी मी माझी साम्यस्थळे शोधत असताना सिनेमा पुढे सरकत राहिला.\nसिनेमा संपल्यावरही डोक्यातली चक्रे चालूच राहिली, अजूनही चालूच आहेत. मी एवढी झपाटल्यासारखी खाण्याबद्दलच का बोलते, का वाचते, स्वयंपाकघरात स्वत:ला का डांबून घेते, सुटीच्या दिवशी आराम करण्याऐवजी भाजीबाजाराला जाऊन मग नंतर मोठया स्वयंपाकाचा घाट का घालते, निराश झाले की बाजारात जाऊन स्वयंपाकघरासाठी एक नवीन उपकरण का विकत आणते, फसलेला पदार्थ मला जमेपर्यंत घरादाराला ऊत का आणते या सगळ्याचा आता जरा विचार करायला झाला आहे.\nमाझं खाण्यावर प्रेम आहे, स्वयंपाक करणे हा माझा छंद आहे, माझ्या पदार्थाला कोणी अभिप्राय दिला की मला मनापासून आनंद होतो वगैरेच्या पुढे जाऊन या क्षेत्रातली नवनवीन कौशल्ये मला शिकाविशी वाटतात, नवनवीन कसोट्यांवर स्वतःला आजमावून पहाणे मला आवडते आणि माझ्या छंदाला एकेदिवशी माझा व्यवसाय बनवायचे दिवास्वप्न गेली काही वर्षे मी रोज पहाते इथपर्यंत येऊन मी थबकते. या पुढचा मार्ग ज्युली आणि ज्युलीयासारखाच अपेक्षितच हवा का यशाच्या व्याख्या समाजानेच दिलेल्याच असाव्यात का यशाच्या व्याख्या समाजानेच दिलेल्याच असाव्यात का पुरेसे व्यावसायिक यश न मिळाल्याने किंवा प्रसिद्धी न मिळाल्याने आपल्या छंदावरचे प्रेम कमी होते का असे काही प्रश्न मला अंतर्मुख करतात आणि या प्रश्नांपाशीच मला ज्युली आणि ज्युलीयातले अंतर सापडते. ज्युलीयाने ज्युलीला दूरच का ठेवले याचे उत्तरही सापडते. अनेक वर्षे अनेक प्रकाशकांनी नाकारल्यानंतरही आपल्या पुस्तकावर काम करत रहाणारी ज्युलीया, पुन्हा-पुन्हा सुरवात करायला न घाबरणारी ज्युलिया, खाण्यावर मनापासून प्रेम असणारी ज्युलिया मला मनोमन आवडते. त्याच्या तुलनेत, यशस्वी व्हायचे म्हणून दुसरी ज्युलिया व्हायचा प्रयत्न करणारी ज्युली, ज्युलीयासारखी मोत्याची माळ पोरकटपणे मिरवणारी ज्युली, थोड्याश्या अपयशाने कोलमडून पडणारी आणि त्यापायी स्वयंपाकावरचे प्रेम उडणारी ज्युली सरळसरळ उथळ दिसायला लागते.\nखरंतर पॅरिसमध्ये राहून महाग कुकरी स्कूलमध्ये शिकणे परवडू शिकणारी उच्चवर्गीय, सुखवस्तू ज्युलिया सुरवातीला मला किती दूर भासली होती; तिच्याबद्दल किंचित असूयाही वाटली होती. त्यापेक्षा दिवसभर न आवडणारी नोकरी करून घरी येऊन, आपल्या छोट्या आणि साध्या स्वयंपाकघरात आनंद शोधणाऱ्या ज्यूलीबद्दल मला जास्त जवळीक आणि सहानुभूती वाटली होती. एमी एड्म्सनेही तिच्या गोडगोड व्यक्तिमत्वाने ज्युलीला खरी नायिका बनवायचा प्रयत्नही केला होता पण तीदेखील ज्युलीच्या उथळपणाला, यशस्वी व्हायच्या तिच्या स्पर्धात्मक इच्छेला लपवू शकली नाही. आयुष्य म्हणजे एक स्पर्धा आहे आणि त्यात यशस्वी व्हायचे असेल तर येनकेन प्रकारेण प्रसिद्धी मिळविणे आणि त्याचा वापर करून पुस्तके विकणे हेच तिचे ध्येय असावे आणि त्यातुलनेत तिची तिच्या छंदावरची श्रद्धा पोकळ असावी अशी शंका आल्यावाचून रहात नाही.\nइथे मी थबकते, स्वतःलाच काही प्रश्न विचारते, माझी प्रामाणिकता पडताळून पहाते आणि मनोमन जाणते की खरंच माझे उद्देश प्रामाणिक आहेत, माझे अनुभव, माझे छंद इतरांबरोबर वाटण्यामागे केवळ संवाद साधण्यापलीकडे माझे इतर काही हेतू नाहीत. शिकताना, चुकताना, बनविताना, सादर करताना आणि त्याबद्दल बोलताना, लिहिताना मला मिळणारा निखळ आनंद, फक्त हा आनंदच माझा उद्देश आहे. दिवास्वप्ने मी देखिल पहाते पण ती स्वप्ने अपूर्ण राहिली तरी त्यामुळे माझे त्यांच्यावरचे प्रेम थोडेच कमी होईल अन ती पहाण्याचा आनंद आणि ती खरी होतीलही या शक्यतेने मिळणारा हुरूप कमी थोडाच होईल\nहे सगळे साक्षात्कार हा सिनेमा पहाताना झाले, सिनेमा पाहिल्यावर ज्युलिया चाईल्डचे पुस्तक आणून पदार्थ करून पहाण्याची सुरसुरी आली, माझ्याही नकळत किती सारे फ्रेंच पदार्थ मी वेळोवेळी बनविते हे लक्षात आले आणि सिनेमा पहाताना घातलेला माझा वेळ सत्कारणी लागला. आज सकाळी एग्ज बेनी साठी हॉलंडेज सॉस बनवायची कसरत करत असताना ज्युलीयाची आठवण आली आणि मी पुन्हा दिवास्वप्न पहायला लागले…माझ्या गोष्टीची सुरवात अशी होईल का….\n“त्यादिवशी सगळ्या शंका, विवंचना विसरून ती स्वयंपाकघरात घुसली, शांतपणे सुरयांना व्यवस्थित धार लावली आणि निर्धाराने कामाला लागली…”\nगेल्या काही दिवसांपासून आमच्या घरावर फ्रेडीचं राज्य आहे. दिवसरात्र सारेजण या राजाच्या पुढेमागे करत असतात. फ्रेडीला गाजर द्या, फ्रेडीला गवत द्या, फ्रेडीला बाहेर घेऊन जा, फ्रेडीचं घर साफ करा, फ्रेडीशी खेळा, फ्रेडी कंटाळला असेल, फ्रेडीला बरं नसेल…फ्रेडी हे आणि फ्रेडी ते. खरं तर हा आमचा दोन आठवड्याचा पाहुणा पण आता तो पुरता घरचा बनून गेला आहे. आमचा एक मित्र ख्रिसमससाठी कुटुंबासहित पोलंडला गेला आणि जाताना थोडे दिवसांसाठी त्याच्या सशाला आमच्याकडे सोडून गेला. पांढराशुभ्र रंग, काळे कान आणि डोळ्यांवर आणि गालावर दोन काळे ठिपके असलेला फ्रेडी म्हणजे अगदी मदनाचा पुतळा आणि स्वच्छतेचा भोक्ता आहे. दिवसांतून चार वेळा स्वत:ला चाटून-चाटून साफ करतो आणि आपले सगळे विधी आपल्या पिंजऱ्यातच उरकतो. शिवाय हा गडी इतर सशांसारखा बिलकुल भिडस्त नाही, जवळ येऊ देतो, त्याच्या मऊशार मखमलीवर हात फिरवू देतो, आणि रंगात आला की मस्त पकडापकडीचा खेळ खेळतो. एरवी सुट्ट्यांमध्ये अगदी कंटाळून जाणारी माझी पोर यावेळेस मात्र फ्रेडीच्या मागेमागे धावत सुट्या अगदी मनापासून उपभोगतेयं. हे चालतं-फिरतं, जिवंत खेळणं कोणालाही वेडं करेल मग लहान मुलांची काय बात\nयाच फ्रेडीमुळे मला अजून एक अनपेक्षित प्रेरणा मिळाली. माझी आई विणकामात अगदी निष्णात आहे आणि ‘धागेदोरे’ या ब्लॉगवर ‘रॅव्लरी’ या विणकामाबद्दलच्या स्थळाविषयी वाचल्यापासून मला तिला काही नमुने दाखवायचे होते. म्हणून मी सहज चाळत असताना तिथे हा एग कोझी ससा माझ्या आणि माझ्या मुलीच्या दृष्टीस पडला. तो पहिल्यापासून ही बया माझ्यामागे लागली की आजीला विणायला सांगू आणि तिचा उत्साह पाहून मला वाटले की आपणच हा प्रयत्न करून पाहू. खरंतर मला विणकामाचा बिलकुल छंद नाही; लहानपणापासून आईकडे शिकायला बऱ्याच जणी येत असत आणि आई त्यांना उत्साहाने शिकवत असे पण माझ्यात ही आवड निर्माण करण्यात मात्र आईला काही यश आले नाही. दोन-दोन तास डोकं खाली घालून विणल्यावर समजणार की वीस ओळींपूर्वी चूक झाली होती, मग काढा सगळं उसवून शिवाय आई समोरच असल्याने तिच्या असंख्य सूचना सुरू…धागे फार ओढू नकोस, सैलसरच ठेव, हे नीट नाही झालं, ते असं कर… या सगळ्या प्रकारात लोक छंद म्हणून का विणायला घेतात ते मला कधीच कळले नाही. पण तरी ख्रिसमसची भेट म्हणून पिल्लाला स्वत: विणलेला ससा देण्याचा मोह मला टाळता आला नाही. ज्युलीच्या Little Cotton Rabbits या ब्लॉगवरून नमुना विकत घेतल्यावर तिने अगदी व्यवस्थित लिहिलेला आणि पद्धतशीर माहिती असलेला नमुना पाठविला पण तरी अनेक वर्षं काहीच विणलेलं नसल्याने अनेक शंका आल्या. सुदैवाने http://www.knittinghelp.com/ या उत्तम स्थळावर विणकामासंबंधी अनेक चित्रफिती आहेत ज्याचा मला अतिशय उपयोग झाला. ही भेट मुलीच्या डोळ्याआड पूर्ण करायची असल्याने रात्री ती झोपल्यानंतरच लोकरीला हात लावता यायचा. चुकत-शिकत शेवटी हा ससा तयार झाला आणि तो बनवताना माझ्याही नकळत मला खूप मजा आली. तो दिसतोयही बरा आणि ही भेट मिळाल्यानंतरचा पिल्लाचा फुललेला चेहेरा ही माझ्यासाठीच भेट होती. पण ही पोरटी मला म्हणते कशी “इतका सुंदर ससा आजीने विणून पोस्टाने पाठविला का” शिवाय आई समोरच असल्याने तिच्या असंख्य सूचना सुरू…धागे फार ओढू नकोस, सैलसरच ठेव, हे नीट नाही झालं, ते असं कर… या सगळ्या प्रकारात लोक छंद म्हणून का विणायला घेतात ते मला कधीच कळले नाही. पण तरी ख्रिसमसची भेट म्हणून पिल्लाला स्वत: विणलेला ससा देण्याचा मोह मला टाळता आला नाही. ज्युलीच्या Little Cotton Rabbits या ब्लॉगवरून नमुना विकत घेतल्यावर तिने अगदी व्यवस्थित लिहिलेला आणि पद्धतशीर माहिती असलेला नमुना पाठविला पण तरी अनेक वर्षं काहीच विणलेलं नसल्याने अनेक शंका आल्या. सुदैवाने http://www.knittinghelp.com/ या उत्तम स्थळावर विणकामासंबंधी अनेक चित्रफिती आहेत ज्याचा मला अतिशय उपयोग झाला. ही भेट मुलीच्या डोळ्याआड पूर्ण करायची असल्याने रात्री ती झोपल्यानंतरच लोकरीला हात लावता यायचा. चुकत-शिकत शेवटी हा ससा तयार झाला आणि तो बनवताना माझ्याही नकळत मला खूप मजा आली. तो दिसतोयही बरा आणि ही भेट मिळाल्यानंतरचा पिल्लाचा फुललेला चेहेरा ही माझ्यासाठीच भेट होती. पण ही पोरटी मला म्हणते कशी “इतका सुंदर ससा आजीने विणून पोस्टाने पाठविला का” त्याचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न काही कोणाला पडलाच नाही; खरा फ्रेडी त्याच्या घरी गेला की त्याची आठवण म्हणून हा लोकरी फ्रेडी आमच्यापाशी नेहमी राहील.\nपण खरा फ्रेडी परत गेल्यावर आमचं घर मात्र सुनंसुनं होणार. मग आमच्या केबल्स कोण कुरतडणार, खिडकीत ठेवलेलं माझं हर्ब गार्डन कोण खाणार आणि आपल्या मखमली स्पर्शाने आमच्या पायापायात कोण घुटमळणार\nकधी काही पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ बनवायचा असला आणि त्याबद्दल मला कोणतीही शंका आली की माझी पावले सहजच पुस्तकाच्या कपाटाकडे वळतात आणि मी ‘रुचिरा’ उचलते. गेली बारा-तेरा वर्षं वापरून-वापरून माझ्या पुस्तकाची पाने अगदी निखळायला लागली आहेत, त्यावर हळदीचे, तेलाचे आणि तिखटाचे डाग पडले आहेत पण तरी हे पुस्तक चाळताना अजूनही मला नेहेमी नवीन काहीतरी सापडतं. कमलाबाई ओगलेंनी एक खाद्यपदार्थांचं पुस्तक नव्हे तर जणू माझ्या पिढीजात खाद्यसंस्कृतीचा सारांशच माझ्या हातात ठेवला आहें असं वाटतं. आईकडून मुलीला आणि तिच्याकडून तिच्या मुलीला जसं सहजपणे द्यावं तसं हे देणं आमच्या हातात पडलं आहे. पुस्तकात पाककृती आहेत पण त्यात क्लिष्टता नाही, उपयोगी सूचना आहेत पण वाचणाऱ्याच्या क्षमतेबद्दल थोडा विश्वास आणि थोड्या अपेक्षाही आहेत, पर्यायी जिन्नस आणि इतर माहितीही आहें. पुस्तकाचा आवाका एवढा मोठा आहें कि त्यात रोजच्या स्वयंपाकापासून ते १०० माणसांसाठी पंचपक्वान्नाच्या खास पंगतीपर्यंत सारं काही आहें. आजकालच्या जमान्यात एखाद्या लेखकाने त्यातल्या वेगवेगळ्या प्रकारांचे १० खंड काढून, ते अनेक फोटोवगैरे घालून चकमकीत बनवून अव्वाच्या सव्वा किंमतींना विकले असते पण कमलाबाईंनी केवळ ९० रुपयांत मिळणारया या एकाच साध्या पुस्तकात, हातचे काही न राखता आपल्या आयुष्यभराच्या अनुभवांची आणि ज्ञानाची तिजोरी आपल्यापुढे रिकामी केली आहें.\nमाझी आई अतिशय सुगरण आहें आणि तिची आईही सुगरण होती पण मला आठवतेय तेंव्हापासून कधी काही अडलं तर आईनेही ‘रुचिरा’चाच आधार घेतला आहें. माझ्या आता लक्षात येतंय की आईकडून मुलं जे शिकतात ते बरेचदा पाहून आणि नकळत कानावर पडलेल्या गोष्टी ऐकून, पण मला हे शिकव असं म्हणून, समोर बसून काही लिहून घ्यावं असं फारसं कोणी करत नाही. त्यामुळे अनेकदा आईकडून शिकायचं राहून जातं आणि मग ‘रुचिरा’ मदतीला येते.\nमला माझा स्वयंपाकघरातला पहिला अनुभव आठवतोय. आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती पण आज्जी घरी होती. आई घरी नाही म्हणून मी स्वयंपाक करायचा ठरवला आणि आज्जी सारख्या सूचना करते म्हणून दरवाजाही बंद करून घेतला. मी तेंव्हा फक्त १०-१२ वर्षांची होते आणि त्यापूर्वी मी चहा सोडून काही बनविले नव्हते पण तरी मी साखरभात बनवायचे ठरविले ते रुचिराच्या जोरावर. मला आठवतयं की सगळ्यांनी तो भात कौतुक करून करून (प्रोत्साहन देण्यासाठी असेल) खाल्ला होता आणि मला प्रचंड आत्मविश्वास मिळाला. आजही, इतकी वर्षं स्वयंपाक करत असूनही, पुरणपोळी किंवा उकडीचे मोदक करताना काही विसरत तर नाही ना हे पडताळण्यासाठी रुचीरावर नजर टाकली जातेच.\nपण मला या पुस्तकात सर्वात जास्त काय भावतं तर त्यातलं कमलाबाईंचं मनोगत. दरवेळी ते वाचताना त्यांच्या प्रत्येक शब्दामागचा प्रामाणिकपणा, साधीसोपी शैली आणि विनम्रता मला भारावून टाकते आणि का कोण जाणे पण माझे डोळे कृतज्ञतेने भरून येतात. त्यांनी हे पुस्तक आपल्या सासूबाईंना अर्पण केलयं ज्यांच्याकडून त्या स्वयंपाक करायला शिकल्या पण हे पुस्तक लिहून माझ्यासारख्या अगणित मुलींना शिकवणाऱ्या कमळाबाईंचे हे ऋण आम्ही कसे फेडावे प्रकाशकाने कमलाबाईंचा उल्लेख ‘सव्वा लाख सुनांची आवडती सासू’ असा केला आहें पण मला वाटते की ‘अगणित मुलींची सुगरण आई’ हे नाव जास्त सयुक्तिक आहें.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B6/", "date_download": "2018-04-26T23:02:41Z", "digest": "sha1:GUT6G4ECBN6X2IQ3MCKS737K6WDJU6ZO", "length": 7908, "nlines": 108, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "हुश्श – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nहे मित्र ना, काय करतील देव जाणे. आज दुपारी कॅन्टीनमध्ये चक्क ती ज्या रो मध्ये बसलेली तिथे जागा पकडली. हुश्श हालत खराब झाली होती. आज सकाळी मला ती उदास वाटत होती. म्हणजे, तिचा चेहरा. मी माझ्या मित्राच्या डेस्कजवळ उभा असतांना ती तिच्या मैत्रिणीसोबत पाणी आणायला चाललेली. त्यावेळी तीला मी पहिले. पण.. सोडा. आज दुपारी, जेवायला जातांना पुन्हा मित्रांचे नखरे. तरीही हो नाही करीत आले नवीन कॅन्टीनला. पण मी कॅन्टीनमध्ये गेलेलों, तेव्हा ती नव्हती. मग विचार आला, ती जुन्याच कॅन्टीनमध्ये असेल तर. मित्रांना म्हटलं आता आपण जुन्या कॅन्टीनला जावू. अस म्हटल्यावर सगळेच चिडले. Continue reading →\n१ प्रतिक्रिया सप्टेंबर 23, 2010 सप्टेंबर 23, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/shiv-sena-advices-ravindra-gaikwad-keep-aloof-37855", "date_download": "2018-04-26T23:04:40Z", "digest": "sha1:VW22DMWMGGQCS4ZDQIVCGJKJWL4VW7C4", "length": 12544, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "shiv sena advices ravindra gaikwad to keep aloof कामकाजापासून दूर राहण्याचा गायकवाडना शिवसेनेचा सल्ला | eSakal", "raw_content": "\nकामकाजापासून दूर राहण्याचा गायकवाडना शिवसेनेचा सल्ला\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nशिवसेनेने विमान कंपन्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव लोकसभाध्यक्षांकडे सादर केला आहे; परंतु अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात प्रसार माध्यमांमध्ये एकतर्फी बाजू येत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे\nनवी दिल्ली - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादग्रस्त ठरलेले खासदार रवींद्र गायकवाड यांना हे प्रकरण शांत होईपर्यंत संसदेच्या कामकाजापासून दूर राहण्यास शिवसेनेने सांगितल्याचे कळते.\nविमान कंपन्यांच्या प्रवासबंदीचा फटका बसल्यामुळे गायकवाड यांनी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांना आणि विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना पत्र लिहून आपली बाजू मांडल्याचेही समजते.\nमारहाण प्रकरणानंतर गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह पाच विमान कंपन्यांनी हवाई प्रवासबंदी लागू केल्याने दिल्लीहून मतदारसंघात जाण्यासाठी गायकवाड यांना रेल्वेचा पर्याय निवडावा लागला होता. परतीच्या प्रवासासाठी विमानाचे तिकीट काढण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे ते मोटारीने दिल्लीला येणार, अशी चर्चा रंगली होती; परंतु शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षानेच त्यांना तूर्तास दिल्लीपासून दूर राहण्यास सांगितले आहे.\nया मुद्द्यावर शिवसेनेने विमान कंपन्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव लोकसभाध्यक्षांकडे सादर केला आहे; परंतु अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात प्रसार माध्यमांमध्ये एकतर्फी बाजू येत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे गायकवाड यांना त्यांची बाजू लोकसभाध्यक्षांकडे; तसेच सरकारकडे मांडण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी आपल्याला झालेला त्रास, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्वर्तन याचा उल्लेख असलेले पत्र सुमित्रा महाजन यांना आणि त्याचप्रमाणे अशोक गजपती राजू यांना पाठविल्याचे कळते. यात सर्व विमान कंपन्यांनी लादलेल्या बंदीमुळे \"संचार स्वातंत्र्या'वर गदा येत असल्याचेही गायकवाड यांनी म्हटल्याचे समजते.\nसाखर कारखान्यांचे डोळे केंद्राकडे\nभवानीनगर - देशभरात साखर कारखान्यांची ऊसदर देण्यासाठी थकलेली २० हजार कोटींची देणी व घसरतच चाललेले साखरेचे दर, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सुचविलेले...\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nअकोला - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाने उडी घेतली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=12&t=3482&p=4204&sid=d0141384acbc6a7e28f73784f4e96e85", "date_download": "2018-04-26T22:32:19Z", "digest": "sha1:25WM3IAGKRGIZ55G4H6SDQS6426N4MPG", "length": 18846, "nlines": 134, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "रेशीमगाठी...... ? ( भाग १) - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान लेखकांचा अड्डा कथा, गोष्टी\nकथा, गोष्टी केवळ इथेच\n*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी \"संकलित\" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या\n* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.\n\" संजय डोळे चोळत उठला… अजूनही त्याची झोप उडाली नव्हती.... \" साल्या संज्या..... तुझी सासू बोलतेय... ऊठ... अजून झोपला आहेस... \", त्या आवाजाने संजयची झोप उडाली... \" आयला.... तू होय.... काय एवढया सकाळ- सकाळी call केलास... \",\" गाढवा.... सकाळ- सकाळी कूठल्या जगात आहेस तू... ११ वाजले आहेत सकाळचे.... कधीपासून तुला mobile वर call करते आहे मी... कुठे मेला होतास... ... \" , \" अगं... mobile ... silent वर होता ना …. sorry आणि thanks ... मला उठवण्यासाठी... बरं ... कशाला call केलास कूठल्या जगात आहेस तू... ११ वाजले आहेत सकाळचे.... कधीपासून तुला mobile वर call करते आहे मी... कुठे मेला होतास... ... \" , \" अगं... mobile ... silent वर होता ना …. sorry आणि thanks ... मला उठवण्यासाठी... बरं ... कशाला call केलास ... \" संजय आळस देत म्हणाला... \"अबे..... आज आपलं १३ वीचं admission आहे.... विसरलास ना.... यायचं असेल तर ये…. आणि येताना त्या mobile ची पूजा घालून ये.... म्हणे silent वर होता.... मी घेते आहे admission... \" असं म्हणत तिने call cut केला... त्याचबरोबर संजयची झोप उडाली... admission.... बापरे... विसरलो कसा.... पटापट त्याने तयारी केली... १२वीचा result, काही महत्त्वाची कागदपत्रे कशीबशी गोळा केली आणि धावाधाव करत संजय कॉलेजमध्ये पोहोचला... घामाघूम अगदी...बघतो तर केवढी मोठी रांग admission ला... पण त्याला त्याची पर्वा नव्हती... तो कोणाला तरी शोधत होता... अखेर , कॅम्पसच्या एका कोपऱ्यात, झाडाखाली त्याला ती बसलेली दिसली.\nसंजय तिच्या जवळ गेला. \" किती शोधलं तुला..... आणि तू इकडे येऊन बसली आहेस... \" ती काही बोललीच नाही... संजय तिच्याकडे बघत होता. कोणतीच reaction नाही.संजयला काय बोलावं ते आठवतच नव्हतं. रागावलेली ती त्याच्यावर.... \" admission घेतलंस वाटतं.. \" संजय काहीतरी बोलावं म्हणून बोलला.. तशी तिने त्याच्या डोक्यात टपली मारली. आणि म्हणाली,\" मी एकटीच घेऊ का admission.... तुला नाही घ्यायचं वाटते... \" तसा संजय हसायला लागला... \" साल्या.... लाईन बघितलीस केवढी आहे ती.... आज तुला भेटणारच नाही admission... मग मी कशी घेणार admission... मग वेगवेगळ्या वर्गात जावं लागेल आपल्याला... आणि मग माझा अभ्यास , प्रोजेक्ट कोण पूर्ण करून देणार मला... तुझा काका.. \" संजय काहीतरी बोलावं म्हणून बोलला.. तशी तिने त्याच्या डोक्यात टपली मारली. आणि म्हणाली,\" मी एकटीच घेऊ का admission.... तुला नाही घ्यायचं वाटते... \" तसा संजय हसायला लागला... \" साल्या.... लाईन बघितलीस केवढी आहे ती.... आज तुला भेटणारच नाही admission... मग मी कशी घेणार admission... मग वेगवेगळ्या वर्गात जावं लागेल आपल्याला... आणि मग माझा अभ्यास , प्रोजेक्ट कोण पूर्ण करून देणार मला... तुझा काका.. \" संजय सारखा हसतच होता.. \" काय झालं रे इतकं हसायला तुला.. \" संजय सारखा हसतच होता.. \" काय झालं रे इतकं हसायला तुला.. \" पोटात गुच्चा मारत ती म्हणाली,\" काही नाही गं...\" संजय हसू आवरत म्हणाला,\"तुला जेव्हा राग येतो ना... तेव्हा तुझ नाक... लाल बुंद होते... टोमेटो सारखं.. \" आणि पुन्हा तो हसायला लागला... त्यावर ती अजूनच रागावली.\n\" श्वेता.... श्वेता.. \" लांबून उदय हाका मारत आला. आता हा कशाला आला इथे.... \" श्वेता रागातच बडबडत म्हणाली.... ...........\" श्वेता.... श्वेता.... इकडे काय करते आहेस गं.. \" उदय धावतच आला... \" काही नाही... कांदा भजी तळते आहे.... खाणार का.. \" तसा उदय नाराज झाला आणि आल्या पावली निघून गेला.\" काय गं... तुझ्यासाठी एवढा तो धावत धावत आला आणि त्याला झिडकारून लावलंस... कसं वाटलं असेल तुझ्या Boy-friend ला.. \" ,\" साल्या संजय... तो त्याचं लायकीचा आहे.. आणि Boy-friend वगैरे काय रे…तसला Boy-friend असेल तर जीव नाही देणार मी \" तसा उदय नाराज झाला आणि आल्या पावली निघून गेला.\" काय गं... तुझ्यासाठी एवढा तो धावत धावत आला आणि त्याला झिडकारून लावलंस... कसं वाटलं असेल तुझ्या Boy-friend ला.. \" ,\" साल्या संजय... तो त्याचं लायकीचा आहे.. आणि Boy-friend वगैरे काय रे…तसला Boy-friend असेल तर जीव नाही देणार मी \" ,\" तू आणि जीव देणार... मग बघायलाच नको... \" , \" बस झालं आता संज्या..... आणि उद्या वेळेवर ये admission ला… नाहीतर मी घेते admission आणि तू जा उडत... \" असं म्हणत श्वेता तरातरा निघून गेली. संजय तसाच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा होता.. \" संजय... \" मागून आवाज आला.. मागे नेत्रा उभी होती... \" Hi... खूप दिवसांनी.... होतीस कुठे... \" ,\" तू आणि जीव देणार... मग बघायलाच नको... \" , \" बस झालं आता संज्या..... आणि उद्या वेळेवर ये admission ला… नाहीतर मी घेते admission आणि तू जा उडत... \" असं म्हणत श्वेता तरातरा निघून गेली. संजय तसाच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा होता.. \" संजय... \" मागून आवाज आला.. मागे नेत्रा उभी होती... \" Hi... खूप दिवसांनी.... होतीस कुठे... \" ,\" मी तर इकडेच असते रे... पण तुझं कुठे लक्ष असते आमच्याकडे..\" संजय जरासा बावरला.... \" घेतलंस का admission तू .... संजय \" ,\" मी तर इकडेच असते रे... पण तुझं कुठे लक्ष असते आमच्याकडे..\" संजय जरासा बावरला.... \" घेतलंस का admission तू .... संजय \" नेत्राचा पुढचा प्रश्न... \" नाही गं.... लेट झाला ना मला आणि लाईन केवढी आहे बघ... उद्या घेतो ना admission... \",\" म्हणजे श्वेताने सुद्धा घेतलं नसेल admission... \" त्यावर संजय काही बोलला नाही. \" बरं, आता काय करतो आहेस.. खूप दिवस झाले कुठे फिरायला गेलो नाही आपण... चल ना आज जाऊया... \" म्हणत नेत्राने संजयचा हात पकडला.. \" ठीक आहे.. पण पहिली मी आंघोळ करून येऊ का ... घाई घाईत आंघोळ राहिली माझी.. \" ,\" शी..... \" नेत्राचा पुढचा प्रश्न... \" नाही गं.... लेट झाला ना मला आणि लाईन केवढी आहे बघ... उद्या घेतो ना admission... \",\" म्हणजे श्वेताने सुद्धा घेतलं नसेल admission... \" त्यावर संजय काही बोलला नाही. \" बरं, आता काय करतो आहेस.. खूप दिवस झाले कुठे फिरायला गेलो नाही आपण... चल ना आज जाऊया... \" म्हणत नेत्राने संजयचा हात पकडला.. \" ठीक आहे.. पण पहिली मी आंघोळ करून येऊ का ... घाई घाईत आंघोळ राहिली माझी.. \" ,\" शी..... .. घाणेरडा... Darty boy... अजून आंघोळ नाही केलीस तू.. \"असं म्हणत नेत्राने संजयला दूर लोटलं... \" संजयला माहित होतं कि नेत्राला स्वच्छता खूप आवडते ते ,म्हणून तो पुढे म्हणाला ,\" ठीक आहे मग.. आंघोळ नंतर करतो ... आपण आताच जाऊया फिरायला. चल. \" अस म्हणत संजय नेत्राचा हात पकडायला गेला.. \" शी... तूच जा फिरायला... घाणेरड्या... \"आणि नेत्रा पळतच गेली. \" चला... आता आपण सुद्धा पळूया, नाहीतर दुसरं कोणीतरी येईल.. \" संजय घरी परतला.\nसंजय आणि श्वेता... दोघेही शाळेपासूनचे मित्र... एकाच वर्गातले.. पण एकाच बेंचवर नाही बसायचे. मैत्रीचं कारण.... दोघांची घरे तेव्हा आजूबाजूला होती त्यामुळे शाळेत एकत्र येणं- जाणं असायचं... त्यातूनच त्यांची मैत्री झाली होती. नंतर मात्र श्वेताच्या कुटुंबाने घर बदललं... पण श्वेताने शाळा मात्र बदलली नाही... म्हणून त्यांची मैत्री तशीच टिकून राहिली... शाळा सुटल्यावर वेगळं होण्याची वेळ आली... तरीही दोघांनी एकाच college मध्ये admission घ्यायचं ठरवलं. प्रोब्लेम होता कुठे admission घ्यायचा तो... संजयला science मध्ये इंटरेस्ट होता तर श्वेताला Arts ला जायचं होतं... तरी दोघांना १०वीला ८० % होते, त्यामुळे कोठेही admission मिळालं असतं... शेवटी श्वेताने स्वःतचं मन मारून science ला admission घेतलं, एका अटीवर…. प्रोजेक्ट, अभ्यास पूर्ण करायला मदत करायची... संजयला ते मान्य होतं... आता दोघेही १३वी ला होते.\nचांगले मित्र असले तरीही स्वभाव दोन टोकाचे होते. संजय आपला शांत, संयमी, प्रत्येक गोष्ठीचा विचार करणारा, साधा सरळ स्वभावाचा... त्याच्या सगळ्या गोष्ठी कश्या एकदम perfect असायच्या. सगळी काम शांत डोक्याने करायचा. त्या उलट होती श्वेता... बडबडी, बिनधास्त,नेहमी घाईत असणारी. कोणालाही न घाबरणारी,पण तेवढीच प्रेमळ आणि मायाळू होती. कोणालाही त्रास होताना तिला बघवत नसायचे, त्यामुळे प्रत्येक वेळेस तिला कोणीतरी emotional blackmail करायचं आणि ती लगेच मदत करायला तयार असायची. अगदी प्रत्येक वेळेस नाही कारण संजय तिच्या बरोबर नेहमी असायचा. तो कधी कधी श्वेताला सांभाळून घ्यायचा. त्याने तिला किती वेळा सांगितलं होतं कि तुझी बोलण्याची style बदलं, जरा मुलींसारखं वागायचा प्रयन्त कर... पण नाही... तिला ते पसंतच नव्हतं.. \" मला वागायचं असेल तसं वागेन मी.\" हाच तिचा attitude असायचा. संजयला ते कधीकधी आवडायचं नाही , पण उदयला मात्र ते सगळ आवडायचं . तिची बोलण्याची style, तिचा बिनधास्तपणा.... अगदी ११वीला असल्यापासून उदयला ती आवडायची. परंतू तिच्यासमोर बोलणार कसा... श्वेताला तो मुळीच आवडायचा नाही… एकदा तर रागात उदयच्या थोबाडीतही मारली होती श्वेताने आणि लगेच sorry ही बोलली होती... तरीही उदय काहीतरी कारण काढून तिच्याशी बोलायला यायचा... तो बोलायला आला कि श्वेता तिथून पळून जायची... उदयला माहित होतं कि संजय तिचा Best friend आहे. म्हणून त्याने संजयशी दोस्ती वाढवली होती.\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-251899.html", "date_download": "2018-04-26T23:06:46Z", "digest": "sha1:5O5YO3OS72N3YKSM46ASJ3QF25WCBL65", "length": 22540, "nlines": 344, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईतील विजयी उमेद्वारांची यादी", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nमुंबईतील विजयी उमेद्वारांची यादी\n23 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालात शिवसेना मोठा पक्ष ठरलाय. शिवसेनेनं सर्वाधिक 84 जागा पटकावल्या आहेत. तर त्यापाठोपाठ भाजपने 82 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारलीये. तर काँग्रेसला 31 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 227 जागांच्या महापालिकेतील विजयी उमेदवारांची ही यादी....\nमुंबईतील विजयी उमेद्वारांची यादी\n1) तेजस्वी घोसाळकर , शिवसेना\n2) जगदिश ओझा , भाजप\n3) बाळकृष्ण बिद्र , शिवसेना\n4) सुजाता पाटेकर , शिवसेना\n5) संजय घाडी , शिवसेना\n6) हर्षद कारकर , शिवसेना\n7) शितल म्हात्रे , शिवसेना\n8) श्वेता कोरगावकर , कॉंग्रेस\n10) जितेंद्र पटेल , भाजप\n11) रिद्दीक खुरसुंगे , शिवसेना\n12) गीता सिंघण , शिवसेना\n13) विद्यार्थी सिंग , भाजप\n14) आसावरी पाटील , भाजप\n15) प्रवीण शहा , भाजप\n16) अंजली खेडकर ,भाजप\n17) बीना दोशी , भाजप\n18) संध्या दोशी , शिवसेना\n19) शुभदा घुडेकर , शिवसेना\n20) बाळा ताव़डे , भाजप\n21) शैलजा गिरकर , भाजप\n22) प्रियंका मोरे , भाजप\n23) शिवकुमार झा , भाजप\n24) सुनीता यादव , भाजप\n25) माधुरी भोईर , शिवसेना\n26) प्रीतम पंडागळे , भाजप\n27) सुरेखा पाटील , भाजप\n28) राजपती यादव , कांग्रेस\n29) सागर सिंह , भाजप\n30) लीना देहरकर , भाजप\n31) कमलेश यादव , भाजप\n32) स्टेफी किन्नी , कांग्रेस\n33) बिरेंद्र चौधरी , कॉंग्रेस\n34) कमर जहा सिद्दीकी , कॉंग्रेस\n35) सेजल देसाई , भाजप\n36) दक्षा पटेल , भाजप\n37) प्रतिभा शिंदे , भाजप\n38) आत्माराम चाचे , शिवसेना\n39) विनया सावंत , शिवसेना\n40) सुहास वाडकर , शिवसेना\n41) अर्चना देसाई , भाजप\n42) धनश्री भरडकर , राष्ट्रवादी\n43) विनोद मिश्रा , भाजप\n44) संगीता शर्मा , भाजप\n45) राम बारोट , भाजप\n46) योगिता कोळी , भाजप\n47) जिअ तिवाना , भाजप\n48) सलमा अल्मेल्कर , कॉंग्रेस\n49) संगीता सुतार , शिवसेना\n50) दिपक ठाकूर , भाजप\n51) स्वप्नील टेंबवलकर , शिवसेना\n52) प्रीती साटम , भाजप\n53)रेखा रामवंशी , शिवसेना\n54) साधना माने , शिवसेना\n55) हर्ष पटेल , भाजप\n56) राजूल देसाई , भाजप\n57) श्रीकला पिल्ले , भाजप\n58) संदिप पटेल , भाजप\n59) प्रतिभा खोपडे , शिवसेना\n60) योगराज दाभाडकर , भाजप\n61) राजूल पटेल , शिवसेना\n62) चंगेझ मुलतानी , अपक्ष\n63) रंजना पाटील ,भाजप\n64) शाहिदा खान , शिवसेना\n65) अल्पा जाधव , कॉंग्रेस\n66) मेहर हैदर , कॉंग्रेस\n67) सुधा सिंह , भाजप\n68) रोहन राठोड , भाजप\n69) रेणू हंसराज , भाजप\n70) सुनीता मेहता , भाजप\n71) अनीश मकवाने , भाजप\n72) पंकज यादव , भाजप\n73) प्रवीण शिंदे , शिवसेना\n74) उज्ज्वल मोडक , भाजप\n75) प्रियंका सावंत , शिवसेना\n76) केसरबेन पटेल , भाजप\n77)आनंद नर , शिवसेना\n78) सोफी जब्बार , राष्ट्रवादी\n79) सदानंद परब , शिवसेना\n80) सुनील यादव , भाजप\n81) मुरजी पटेल , भाजप\n82) जगदीश अमीन , कॉंग्रेस\n83) विन्नी डिसूजा , कॉंग्रेस\n84) अभिजित सामंत , भाजप\n85) ज्योती अळवणी , भाजप\n86) सुषमा राय , कॉंग्रेस\n87) विश्वनाथ महाडेश्वर , शिवसेना\n88) सदानंद परब , शिवसेना\n89) दिनेश कुबल , शिवसेना\n90) ट्युलिप मिरांडा , कॉंग्रेस\n91) सगुण नाईक , शिवसेना\n92) गुलजान कुरेशी ,एमआयएम\n93) रोहिणी कांबळे , शिवसेना\n94) प्रज्ञा बुधकर , शिवसेना\n95) शेखर वाईंगणकर , शिवसेना\n96)हाजी खान , शिवसेना\n97) हेतल गाला , भाजप\n98) अलका केरकर , भाजप\n99) संजय अगलदरे , शिवसेना\n100) स्वप्ना म्हात्रे , भाजप\n101)आसिफ झकारिया , कॉंग्रेस\n103) मनोज कोटक , भाजप\n104) प्रकाश गंगाधरे , भाजप\n105) रजनी केणी , भाजप\n106) प्रभाकर शिंदे , भाजप\n107) समिता कांबळे , भाजप\n108) नील सोमैया , भाजप\n109) दिपाली गोसावी , शिवसेना\n110) आशा कोपरकर , कॉंग्रेस\n111) रसिका पवार , भाजप\n112)साक्षी दळवी , भाजप\n113) दिपमाला बढे , शिवसेना\n114) रमेश कोरेगावकर ,शिवसेना\n115) उमेश माने , शिवसेना\n116) प्रमिला पाटील , कांग्रेस\n117) सुवर्णा करंजे , शिवसेना\n118) उपेंद्र सावंत , शिवसेना\n119) मनिषा रहाटे , राष्ट्रवादी\n120) राज रेडकरी , शिवसेना\n121) चंद्रावती मोरे , शिवसेना\n122 ) वैशाली पाटील , भाजप\n123) स्नेहलता मोरे , अपक्ष\n124) ज्योती खान , राष्ट्रवादी\n126)अर्चना भालेराव , मनसे\n127) सुरेश पाटील , शिवसेना\n128) अश्विनी हांडे , शिवसेना\n129) सूर्यकांत गवळी , भाजप\n130) बिंदू त्रिवेदी , भाजप\n131) राखी जाधव , राष्ट्रवादी\n132) पराग शहा , भाजप\n133) परमेश्वर कदम , मनसे\n134) शेरा खान , सपा\n135) समीक्षा सक्रे , शिवसेना\n136) रुकसाना सज्जद , सपा\n137) आयेशा शेख , सपा\n138) आयशा खान , सपा\n139) अब्दुल कुरेशी , सपा\n140) नादिया शेख , राष्ट्रवादी\n141) विठ्ठल लोकरे , कॉंग्रेस\n142) वैशाली शेवाळे , शिवसेना\n143) ऋतुजा तारी , शिवसेना\n144) अमिता पांचाळ , बसपा\n145) शेख हुसेन , एमआयएम\n146) समृद्धी कोते , शिवसेना\n147) अंजली नाईक , शिवसेना\n148) निधी शिंदे , शिवसेना\n149) सुषमा सावंत , भाजप\n150) संगीता हांडोरे ,कॉंग्रेस\n151) फुल्लवरीया राजेश , भाजप\n152) आशा मराठे , भाजप\n153)अमित पाटणकर , शिवसेना\n154) महादेव शिगोळे , भाजप\n155) श्रीकांत शेट्ये , शिवसेना\n156) अश्विनी माटेकर , मनसे\n157)आकांक्षा शेट्ये , शिवसेना\n158) चित्रा सांगळे , शिवसेना\n159)प्रकाश मोरे , भाजप\n160) किरण लांडगे ,अपक्ष\n161)विजयेंद्र शिंदे , शिवसेना\n162) वाजिद कुरेशी , कॉंग्रेस\n163) दिलीप लांडगे , मनसे\n164) हरिश भांदिरगे , भाजप\n165) अश्रफ आझमी , कॉंग्रेस\n166) विनोद अरगिले , मनसे\n168) सईदा खान , राष्ट्रवादी\n169) प्रवीण मोराजकर , शिवसेना\n170) कप्तान मलिक , राष्ट्रवादी\n172) राजश्री शिरवडकर , भाजप\n173) प्रल्हाद ठोंबरे , शिवसेना\n174) कृष्णा वेन्नी , भाजप\n175) मंगेश सातमकर , शिवसेना\n176) रवी राजा , कॉंग्रेस\n177) नेहल शहा , भाजप\n178)अमेय घोले , शिवसेना\n179) निजाय वानू , क़ॉंग्रेस\n180) स्मिता गावकर , शिवसेना\n181) पुष्पा कोळी , कॉंग्रेस\n182) मिलिंद वैद्य , शिवसेना\n183) गंगा माने , कॉंग्रेस\n184) बाबू खान ,कॉंग्रेस\n185) जगदिश थयवलपिल , शिवसेना\n186) वसंत नकाशे , शिवसेना\n187) मरी अल्लम थेवर , शिवसेना\n188) सुमुलता शेट्टी , राष्ट्रवादी\n189) हर्षला मोरे ,मनसे\n190) शितल देसाई , भाजप\n191) विशाखा राऊत , शिवसेना\n192) प्रीती पाटणटकर , शिवसेना\n194) समाधान सरवणकर , शिवसेना\n195) संतोष खरात , शिवसेना\n200) उर्मिला पांचाळ , शिवसेना\n201) सुप्रिया मोरे , कॉंग्रेस\n202) श्रद्धा जाधव , शिवसेना\n203) सिंधू मसूरकर , शिवसेना\n204) अनिल कोकिळ , शिवसेना\n205) दत्ता पोंगडे ,शिवसेना\n206) सचिन पडवळ , शिवसेना\n207) सुरेखा लोखंडे , भाजप\n208) रमाकांत रहाटे , शिवसेना\n209) यशवंत जाधव , शिवसेना\n210) सोनम जामसूतकर , कॉंग्रेस\n212) गीता गवळी ,\n213) जावेद जुनैजा , कॉंग्रेस\n214) सरिता पाटील , भाजप\n215) अरुंधती दुधवडकर , शिवसेना\n216) राजेंद्र नरवणकर , कॉंग्रेस\n217) मीनल पटेल ,भाजप\n218) अनुराधा पोतदार , भाजप\n219) जोत्स्ना मेहता , भाजप\n221) आकाश पुरोहित , भाजप\n222) रिटा मकवाना , भाजप\n223) निकीता निकम , कॉंग्रेस\n224) आफ्रिन शेख , कॉंग्रेस\n225) सुजाता सानप , शिवसेना\n226) हर्षिता नार्वेकर , भाजप\n227) मकरंद नार्वेकर , भाजप\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-42066262", "date_download": "2018-04-26T23:34:35Z", "digest": "sha1:JXONWPJTEBKE2RMCYN3YTAJCY2FC6PRT", "length": 6122, "nlines": 102, "source_domain": "www.bbc.com", "title": "जगातलं सर्वांत कठीण शिखर सर करणारी महिला - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nजगातलं सर्वांत कठीण शिखर सर करणारी महिला\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nहा पराक्रम करण्यासाठी अँजेला इटर यांनी भरपूर सराव केला. हे साहस केल्यामुळे जागतिक गिर्यारोहणाच्या क्षेत्रात त्यांनी मानाचं स्थान पटकावलं आहे.\nराणी पद्मावती खरंच अस्तित्वात होती की कविकल्पना होती\nलातूरचे मोदी म्हणतात - माझ्या सोयाबीनला चांगला भाव द्या\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ कर्नाटकाच्या राजकारणावर मठांचा प्रभाव नेमका कसा असतो\nकर्नाटकाच्या राजकारणावर मठांचा प्रभाव नेमका कसा असतो\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : व्हिएतनामधला हिंदू धर्म संपुष्टात येणार\nपाहा व्हीडिओ : व्हिएतनामधला हिंदू धर्म संपुष्टात येणार\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : 'तुम्ही त्या वाईट मुस्लिमांचं काय करणार आहात\nपाहा व्हीडिओ : 'तुम्ही त्या वाईट मुस्लिमांचं काय करणार आहात\nव्हिडिओ दक्षिण कोरिया उत्तर कोरियाला या भोंग्यांमधून काय ऐकवतं\nदक्षिण कोरिया उत्तर कोरियाला या भोंग्यांमधून काय ऐकवतं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : बंगळुरूकरांचे वर्षांतले 250 तास निव्वळ ट्रॅफिकमध्ये वाया\nपाहा व्हीडिओ : बंगळुरूकरांचे वर्षांतले 250 तास निव्वळ ट्रॅफिकमध्ये वाया\nव्हिडिओ सीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं\nसीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/wadala-mumbai-locals-reacting-on-monorail-fire-477339", "date_download": "2018-04-26T22:47:55Z", "digest": "sha1:LJMPLR7FRUYQ3XF6TZUDMUBK7R5QZQOJ", "length": 15699, "nlines": 138, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : वडाळ्याजवळ मोनोरेलच्या दोन डब्यांना आग, प्रवाशांच्या प्रतिक्रिया", "raw_content": "\nमुंबई : वडाळ्याजवळ मोनोरेलच्या दोन डब्यांना आग, प्रवाशांच्या प्रतिक्रिया\nमोनोरेलला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. मात्र या आगीमुळे मोनोरेलच्या दोन डब्यांचं मोठं नुकसान झालं आहे.\nचेंबुरच्या दिशेने जाणाऱ्या मोनोरेलच्या मागच्या डब्यांना वडाळ्याजवळ म्हैसूर कॉलनी स्टेशन इथे आज (गुरुवार) पहाटे 5.20च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. सुदैवाने ही मोनोरेल रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली.\nआगीची माहिती मिळताच मोनोरेल प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आणि याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई : वडाळ्याजवळ मोनोरेलच्या दोन डब्यांना आग, प्रवाशांच्या प्रतिक्रिया\nमुंबई : वडाळ्याजवळ मोनोरेलच्या दोन डब्यांना आग, प्रवाशांच्या प्रतिक्रिया\nमोनोरेलला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. मात्र या आगीमुळे मोनोरेलच्या दोन डब्यांचं मोठं नुकसान झालं आहे.\nचेंबुरच्या दिशेने जाणाऱ्या मोनोरेलच्या मागच्या डब्यांना वडाळ्याजवळ म्हैसूर कॉलनी स्टेशन इथे आज (गुरुवार) पहाटे 5.20च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. सुदैवाने ही मोनोरेल रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली.\nआगीची माहिती मिळताच मोनोरेल प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आणि याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/fasting-recipe/malpua-114071700009_1.html", "date_download": "2018-04-26T23:05:19Z", "digest": "sha1:OYJGZOMF636SRZUQPI6B32W2KQUF6JIW", "length": 7688, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सफरचंद मालपुवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : चार मध्यम सफरचंद, वाटीभर शिंगाडा पीठ, अर्धा चमचा दालचिनी पूड, तीनशे ग्रॅम साखर, तळण्याकरता रिफाईंड, पिस्ता, बदाम काप, तयार रबडी.\nकृती : सर्वप्रतम साल काढून सफरचंदाच्या गोल जाड चकत्या कराव्यात. शिंगाड्याच्या पिठात दालचिनी पूड घालावी. पाणी घालून सरसरीत भिजवावे. निर्लेप पॅनमध्ये तेल तापवावे. सफरचंदाचे स्लाईस शिंगाड्याच्या पिठात बुडवून गुलाबीसर तळावेत. दुसर्‍या कढईत साखरेत तीनशे ग्रॅम पाणी घालून पाक करावा. तळलेले स्लाईस गरम पाकात टाकावेत. निथळून डिशमध्ये मांडावेत. थंड झाल्यावर त्यावर थोडी थंड रबडी घालावी. बदाम पिस्ते काप टाकावेत. थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंड करून खायला द्यावे. हा टेस्टी मालपुवा गरमही खाऊ शकता.\nमराठी पाककृती : मसाला भेंडी\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/153", "date_download": "2018-04-26T22:44:24Z", "digest": "sha1:2FAD37K7DBXJNLYSJ5UZ7XSFG4FTXBCJ", "length": 41754, "nlines": 198, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ग्रामदैवत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते. अर्थात, या लेखाचा हेतू कुलाचाराबद्दल नाही.\nग्रामदैवत या संज्ञेचा विचार केला असता माझ्या तुटपुंज्या ज्ञानाने मला असे आठवते की गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे अशी पूर्वापार प्रथा आहे. हे दैवत पूर, दुष्काळ, भूकंप यांसारखी नैसर्गिक संकटे, रोगराई इ. पासून गावाचे रक्षण करते असा सर्वसामान्य समज असतो. अशा दैवताला ग्रामदैवताचा मान का मिळाला याबाबतही अनेकदा विविध कथा, आख्यायिका ऐकण्यास मिळतात. उदा.\nरामायणातील सुंदरकांडात हनुमान लंकानगरीत प्रवेश करताना त्याची भेट साक्षात लंकादेवीशी होते. ती हनुमानाचा मार्ग अडवून उभी असल्याने हनुमान तिला आपली ओळख विचारतो. त्यावेळेस ती त्याला पुढील उत्तर देते.\nअहं राक्षसराजस्य् रावणस्य् महात्मन:\nआज्ञाप्रतीक्षा दुर्धर्षा रक्षामि नगरीमिमाम्॥ ५-३-२८\nश्लोकाचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की मी राक्षसराज रावणाच्या आज्ञा पाळते आणि या नगराचे पराजित होण्यापासून संरक्षण करते. यापुढील श्लोकांवरून असे दिसते की मुष्टीप्रहार करून हनुमान लंकादेवीचा पराभव करतो आणि त्यावर दु:खी होऊन लंकादेवी सांगते की ब्रह्मदेवाने मला सांगितले होते की ज्या दिवशी एक वानर तुझा पराभव करेल त्यानंतर लंकानगरी आणि राक्षसांचा पराभव अटळ आहे.\nपौराणिक कथा सोडून इतिहासात पाहायचे झाल्यास ग्रामदैवताची अनेक उदाहरणे मिळतात. जसे, पुणे गाव नव्याने वसवताना जिजाबाईंनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची स्थापना केली. मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी ही मूळ कोळी समाजाची देवता. मुंबादेवीचे मंदिर १७ व्या शतकात बांधले गेल्याचा पुरावा सापडतो.(नक्की काळाबद्दल अनेक मतप्रवाह दिसले. हे मंदिर सुमारे ६०० वर्षांपूर्वी बांधले गेल्याचेही वाचण्यास मिळते.) मुंबा हे महाअंबा या नावाचे भ्रष्ट स्वरूप असल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिराची स्थापना मुंबा नावाच्या स्त्रीने केल्याने त्याला मुंबादेवी असे नाव पडल्याची गोष्टही ऐकवली जाते.\nएका आख्यायिकेनुसार मुंबारक नावाचा राक्षस गावातील नागरिकांना त्रास देत असे. त्याचा धुमाकूळ वाढत चालल्याने त्रस्त नागरिकांनी ब्रह्मदेवाची उपासना केली. प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने आपल्या दिव्यशक्तीने एका आठ भुजांच्या देवीची निर्मिती केली. या देवीने मुंबारकाचा नि:पात केला. पश्चात्तापदग्ध मुंबारकाने देवीला शरण जाऊन आपल्या नावाने तिचे मंदिर उभारण्याचा पण केला, आणि अशा रीतीने मुंबादेवी हे नाव आणि मंदिर अस्तित्वात आले.\nशहरे वगळून जर लहान गावांकडे किंवा खेड्यांकडे वळले, तर ग्रामदैवताची संकल्पना थोडी बदलते. बरेच ठिकाणी अकाली आणि अनैसर्गिक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे, नागाचे किंवा ज्या मूळ पुरुषामुळे गाव अस्तित्वात आले अशा व्यक्तीचे मंदिर स्थापले जाते. बर्‍याचदा अशी मंदिरे एखाद्या झाडाच्या पारावर, दगडांना शेंदूर लावून बनवलेलीही आढळतात.\nप्रकार कसेही असोत, बाह्य आणि अंतर्गत दुष्ट शक्तींपासून त्या गावाचे किंवा नगराचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूच्या किंवा ग्रामस्थांच्या मनात एका प्रकारचे आदरयुक्त भय निर्माण व्हावे या हेतूने ग्रामदैवताची स्थापना केली जात असे. याच पार्श्वभूमीवर इतर संस्कृतींत ही प्रथा होती का याचा शोध घेतला असता, आग्नेय आशियातील बौद्ध संस्कृतीत ती होतीच, असे दिसते. याखेरीज पाश्चिमात्य संस्कृतींतही ती असल्याचे आढळते. या लेखात ग्रीक संस्कृतीतील एका ग्रामदैवताबद्दल थोडीफार माहिती लिहीत आहे.\nअथेना ही बुद्धीचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता ग्रीसची राजधानी अथेन्स या शहराची ग्रामदेवता आहे. या शहराला अथेन्स हे नाव या देवतेवरूनच पडल्याचे सांगितले जाते. प्राचीन अथेन्समध्ये ख्रि.पू.५०० च्या सुमारास पार्थेनॉन या अथेनाच्या देवळाची स्थापना केली गेल्याचे सांगितले जाते.\nग्रीसमधील मूळ पार्थेनॉन मंदिर\nग्रीक कलाकुसरीचा अप्रतिम नमुना आणि अद्याप व्यवस्थित असणारी एक प्राचीन वास्तू म्हणून पार्थेनॉनला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे. पार्थेनॉनची रचना आयताकृती असून ८ स्तंभ x १७ स्तंभ अशा रचनेवर संपूर्ण मंदिर उभे आहे. हे मंदिर पूर्ण करण्यास सुमारे १६ वर्षांचा कालावधी लागल्याचे सांगितले जाते. फिडिअस नावाच्या शिल्पकाराने या मंदिराचे बांधकाम केल्याचे कळते.\nअमेरिकेत टेनसी राज्यातील नॅशविल या शहरात पार्थेनॉनच्या मंदिराची पूर्णाकृती प्रतिकृती १८९७ साली बनवली गेली. या वास्तूला भेट देण्याचा हल्लीच योग आला. टेनसी राज्याच्या शताब्दीप्रीत्यर्थ या इमारतीची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या इमारतीचा कलादालन म्हणून उपयोग केला जातो. अनेक ग्रीक शिल्पांच्या अप्रतिम प्रतिकृतींनी या इमारतीतील दालने सजलेली आहेत. सर्वात भव्य मूर्ती अर्थातच अथेनाची. पाश्चिमात्य जगतातील बंदिस्त आवारातील ही सर्वात मोठी मूर्ती गणली जाते.\nमूळ मंदिरात असणारी अथेनाची मूर्ती फिडिअस या शिल्पकाराने संपूर्णत: सोन्यात आणि हस्तिदंतात बनवली असल्याचे परंतु ग्रीसवरील अनेक परकीय स्वार्‍यांत या मूर्तीची लूट केली गेल्याचे आणि कालांतराने मंदिराला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक अभ्यासावरून १९९० साली नॅशविलच्या प्रतिकृती मंदिरात सुमारे ४२ फुटांची अथेनाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि २००२ साली तिला सुवर्णवर्खाने सजवण्यात आले.\nमूर्तीचे सर्वसाधारण वर्णन करायचे झाल्यास या मूर्तीच्या उजव्या हातात अथेनाची सहकारी ग्रीक देवता नाइकी (Nike) अथेनाच्या डोक्यावर चढवण्यासाठी विजयी मुगुट घेऊन उभी आहे. अथेनाच्या डाव्या हातात प्रचंड आकाराची ढाल असून त्यावर ग्रीक देव आणि दानव यांच्यातील युद्धाची चित्रे कोरलेली आहेत. तिच्या डाव्या खांद्यावर रेललेला भाला आणि पायाशी सर्प आहे. हा सर्प म्हणजे एरिकथोनिअस हा अथेनाचा मानसपुत्र. आपल्या ढालीमागे त्याला दडवून ती एरिकथोनिअसचे रक्षण करते असे सांगितले जाते. अथेनाच्या चिलखतावर मेडुसा या राक्षसीचे मुंडके लावलेले आढळते. ग्रीक पुराणांनुसार पर्सिअस या योद्ध्याला अथेनाने मेडुसाचा नि:पात करण्यात मदत केली होती. विजयी झाल्यावर पर्सिअसने ते मुंडके अथेनाला भेट दिल्याचे सांगितले जाते. अथेनाच्या ढालीवरही मध्यभागी हे मुंडके दाखवले आहे.\nमूर्तीची वस्त्रे आणि आभूषणे सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. भाला, ढाल, सर्प आणि नाइकी देखील सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. अथेनाचा चेहरा त्यामानाने बराच भडक रंगवलेला दिसतो. याचे स्पष्टीकरण जवळच वाचता येते. अनेक पौराणिक कथा आणि पुराव्यांच्या आधारे मूर्तिकाराने मूर्तीला असे स्वरूप दिल्याचे सांगितले जाते.\nअमेरिकेतील रहिवाशांना नॅशविलला जाण्याची संधी मिळाल्यास या अप्रतिम कलादालनाला जरूर भेट द्यावी.\nअवांतर: या कलादालनात एका छायाचित्रकाराने काश्गर, चीन येथे काढलेली काही अप्रतिम प्रकाशचित्रे पाहण्यास मिळाली. पिवळ्या कांतीच्या आणि नाजूक शरीरयष्टीच्या चिनी लोकांपेक्षा बरेच वेगळे दिसणारे हे लोक, त्यांच्या भटक्या जमाती, जत्रा, गाढवांचा बाजार इ. ची अप्रतिम प्रकाश/छायाचित्रे येथे लावली होती. भारतातील कुशाण राजे याच भागातून आले होते. याशिवाय या कलादालनात अतिशय अप्रतिम तैलचित्रांचा समावेश आहे.\nखुलासा: वरील लेख परिपूर्ण असल्याचा दावा नाही. रामायणातील संस्कृत श्लोक जसा मिळाला तसा टंकित केला आहे. जाणकारांना या लेखात त्रुटी आढळल्यास सुधारणा करण्यास मदत करावी. लेखासंदर्भात इतर माहिती प्रतिसादांतून लिहावी अशी विनंती.\nतुमचे लेख नेहमी माहितीपुर्ण आणि महत्वाचे असतात. जगाची भ्रमंती करतांना त्याचा भारतीय संस्कृतीशी झोडलेला संबंध (किंवा हे उलटही म्हणू शकता) मला आवडतो. त्यामुळे मी इतरही संस्कृतीबद्दल वाचतो.\nअश्या माहितीपुर्ण लेखांबद्दल धन्यवाद .\nअथेन्स आणि मेडूसाबद्दल वाचले होते, पण त्यांचा संबंध माहीती नव्हता. (बहुधा कॅम्पबेलच्या पुस्तकत मेडूसाचे चित्र आहे, नक्की आठवत नाही.) नाइकी आत्तपर्यंत फक्त पायात घातले होते, त्याचाही उगम कळाला. :)\nछायाचित्रे आणि लेख दोन्हीही माहितीपूर्ण आहेत.\n>> नाइकी आत्तपर्यंत फक्त पायात घातले होते, त्याचाही उगम कळाला. :)\nओह.. ते देवतेचे नाव आहे होय. मलाही आताच तुमच्या प्रतिसादाने त्याचा उगम कळला :)\n-- (रिबॉक चे बुट वापरणारा) लिखाळ.\nभारतीय आणि ग्रीक संस्कृतींचा ऐतिहासिक वारसा आणि त्यांचा संबंध ह्या दोन्ही गोष्टी लेखात सुंदर रितीने उमटल्या आहेत.\nलेख आवडला. पार्थेनॉनच्या चित्रांमुळे एकदम सुंदर दिसतो आहे. आणि माहिती वाचूनही मजा आली.\nहाऊ पर्सिअस किल्ड् मेड्यूसा..\nमाहितीपूर्ण लेख तर आवडलाच, पण् त्या निमित्ताने नववी की दहावीत असलेला इंग्रजीच्या पुस्तकातला 'हाऊ पर्सिअस किल्ड मेड्यूसा' हा धडाही आठवला...\nआम्हाला हा धडा अभ्यासक्रमात नव्हता पण वरच्या वर्गांना होता असे वाटते. शाळेतील एका खडुस बाईंना ही मुले मेड्युसा म्हणून चिडवायचे त्यावरून वाटते.\nअसो. या बाई आमच्या वर्गाला कधीच नव्हत्या. दगड होण्यापासून वाचलो.\nलेख नेहमी प्रमाणेच उत्तम आणि माहितीपूर्ण आहे.\n>> गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे अशी पूर्वापार प्रथा आहे.\nया वरुनसहज आठवले म्हणून सांगतो. गुहागर येथे देवाचा पाट या समुद्रकिनार्‍याला समांतर रस्त्यावर एक गणपतीचे मंदिर आहे. ते ग्रामदैवत आहे की नाही ते मला माहित नाही पण त्याची कथा अशी ऐकली की तो आधी पूर्वाभिमुख होता. पण किनार्‍यावर समुद्राचे अतिक्रमण होवू लागले. मग लोकांनी त्याची प्रर्थना केली आणि त्याने आपले तोंड समुद्राकडे केले. ते पाहून समुद्र घाबरुन मागे हटला. तो गणपती आता पश्चिमाभिमुखच राहिला आहे.\n>> भारतातील कुशाण राजे याच भागातून आले होते.\nभारतावर स्वार्‍या करणारे अनेक वंशाचे लोक कोठून कोठून आले होते ते एकदा सांगावे. या संबंधी लेख लिहावा अशी विनंती.\nसुवर्ण गुणोत्तर नावाचे (मिलिंद लिमये यांचे) एक सुरेख मराठी पुस्तक आहे, ज्यात या शृखलेविषयी सुरेख माहिती आहे. हेच गुणोत्तर याच संरचनेत नव्हे तर ग्रीक संस्कृतीत इतरही अनेक ठीकाणी वापरले जात असे (जसे मानवी शरीरसौष्टवाचे ग्रीक मापदंड). याच पुस्तकात हे गुणोत्तर/शृंखला निसर्गात कुठे-कुठे आढळते याची ही रोचक माहिती वाचल्याचे मोघम आठवते.\nफायची संज्ञा फिडिअसच्या नावावरूनच घेतलेली आहे. पिरॅमिड्सचीही रचना तशीच आहे असे वाटते. इजिप्तचा मूळ स्थापत्त्यशास्त्रज्ञ इमहॉटेप (इमूतेफ) याच्यापासून अशी बांधणी करण्याची पद्धत होती असे वाटते. त्यामानाने पार्थेनॉन अलिकडील म्हणावे लागेल.\nमाझ्या गावच्या काळम्मा देवीची आठवन आली.\nसुंदर आणि नेटका लेख. ग्रीको-रोमन देवतांबद्दल अधिक माहिती मराठीत वाचायला आवडेल. वैदिक देवसमूह आणि ग्रीक देवसमूह ह्यांत काही समानता आहेत. जसे 'थोर'(टीएचओर) आणि 'रुद्र'. त्याबद्दलही कुणी लिहिल्यास चांगले.\nथॉर/ थोर - फ्रेया\nथॉर हा नॉर्स देव, इंग्रजी दिवस Thursaday ला याच्यावरूनच नाव दिलेले अहे.\nयावरून आठवले की काही वर्षांपूर्वी एका गोर्‍या गृहस्थाला ओळख करून दिल्यावर त्याने मला विचारले की \"तुम्ही हिंदू असूनही तुमचे नाव फ्रेया कसे फारच चकित झालो मी. तुमच्या आई वडिलांचे कौतुक वाटते.\" :)))))\nखरेतर चकित मी झाले होते कारण या माणसाने ऐकण्यात चूक केली तरी तो ज्या आत्मविश्वासाने बोलत होता त्यावरून फ्रेया हे नाव प्रचलित असावे का असे वाटून गेले. त्यानंतर शोधले असता ते नॉर्स देवतेचे नाव असल्याचे कळले. त्यानंतर नॉर्स पुराणांवर वाचन केले होते. पुढे कधीतरी एखादा लेख टाकण्याचा प्रयत्न करेन.\nलेख अभ्यासपुर्ण व मनापासुन लिहीलेला वाटला. खूप नवीन माहिती मिळाली.कौतूक\nविसोबा खेचर [12 Apr 2007 रोजी 18:53 वा.]\nलेख आवडल्याबद्दल सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे आभार.\nबहुधा कॅम्पबेलच्या पुस्तकत मेडूसाचे चित्र आहे, नक्की आठवत नाही\nआहे. आहे. :) मी अजून तेथपर्यंत पोहोचले नाही. दोन चार पाने वाचली की डोळे आपोआप मिटतात पण जबरदस्त माणूस आहे. कोणत्या गोष्टीचा इतर कोणत्या गोष्टींशी संबंध लावेल ते कळणे अवघड. प्रचंड व्यासंग आहे.\nग्रामदेवतेच्या तुमच्या छोट्याशा भरीबद्दल विशेष आभारी आहे.\nभारतावर स्वार्‍या करणारे अनेक वंशाचे लोक कोठून कोठून आले होते ते एकदा सांगावे.\nम्हणजे आर्य कोठून आले पासून सुरुवात केली तर वाद जास्त होतील :) त्यापेक्षा प्राचीन परकीय प्रवाशांवर लिहीता येईल.\nआमच्या कडे लहानपणी एक तार्‍यांचे रशियन पुस्तक होते. (काहीतरी 'दुर्बिणीतून' असे नाव होते.) त्यात मेड्यूसाचा उल्लेख केसांच्या जागी साप असलेली दुष्ट स्त्री असा वाचल्याचा आठवतो.\nलेख आवडला. कधी टेनसीमध्ये जाणे झाले तर ह्या वास्तूला जरूर भेट फदेण्याचे करीन. अथेबनाची, तसेच भारतीय ग्रामदेवतांविषयीची माहिती मिळाली.\nलेखामध्ये पुढील वाक्य आहे -\" मूळ मंदिरात असणारी अथेनाची मूर्ती फिडिअस या शिल्पकाराने संपूर्णत: सोन्यात आणि हस्तिदंतात बनवली असल्याचे परंतु ग्रीसवरील अनेक परकीय स्वार्‍यांत या मूर्तीची लूट केली गेल्याचे आणि कालांतराने मंदिराला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. \"\nशंका - सोन्याची मूर्ती असूनही जळून खाक कशी झाली लूट झाल्याचे समजू शकते.\nलेखामध्ये असेही वाक्य आहे - \"ग्रीक कलाकुसरीचा अप्रतिम नमुना आणि अद्याप व्यवस्थित असणारी एक प्राचीन वास्तू म्हणून पार्थेनॉनला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे. \"\nशंका - मंदिराला कालांतराने आग लागली होती, तरी मंदिराची वास्तू अद्याप व्यवस्थित कशी राहिली\nग्रीसवरील अनेक परकीय स्वार्‍यांत या मूर्तीची लूट केली गेल्याचे आणि कालांतराने मंदिराला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाल्याचे सांगितले जाते.\nजेव्हा तिची लूट केली गेली तेव्हा त्यावरील सर्व सोने लुटले गेले. सांगितले जाते की नंतर ब्राँझ धातूत तिची वस्त्रे आभूषणे तयार केली गेली. परंतु स्वार्‍यांमध्ये मूळ मूर्तीची हानी करण्यात आली होती.\nमंदिराला आग लागली किंवा लावली त्यावेळेस विजयाच्या मदात* मूर्तीची नासधूस केली गेल्याचाही संभव आहेच, तरी मंदिराची मूळ वास्तू पक्क्या दगडांची असल्याने सुरक्षित राहिली असावी. शनिवारवाड्याचे उदाहरण बहुधा असेच आहे असे वाटते. वाड्याला आग लागली तरी लाकडी नगारखाना आणि सज्जे आढळतात आणि दगडी वास्तू ठीकठाक आहे. (शनिवारवाड्याचे उदा. सहजच आठवले म्हणून दिले. संदर्भ तपासलेले नाहीत. चूक असल्यास क्षमस्व\n* हे बहुधा ग्रीकांचे स्पार्टाशी युद्ध झाले तेव्हा घडले असे वाटते. अधिक माहिती विकिच्या दुव्यावर निश्चित मिळेल. मलाही खोलात वाचावी लागेल.\nआपला लेख खुप आवडला,\nआजहि कोकणातल्या प्रत्येक गावात ग्रामदेवतेला प्रथम मान असतो.\nतपशील आणि शैलीही सुंदरच आहे. शीर्षकामुळे घरची आठवण मनात दाटून आली. धन्यवाद\nलेख् थोडा अभ्यास् पुर्ण असता तर् बरे झाले असते\nलेख् थोडा अभ्यास् पुर्ण असता तर् बरे झाले असते.\nभारतिय संस्क्रुतीमध्ये ग्राम देवता मुख्यतः भैरोबा / सटवाई / मरीआई असतो/असते.\nसिंधुदुर्गा मधे वेतोबा आहे. भैरव् हा शिवा चा उपासक् / सेनानी मानला जातो\nया सर्वामध्ये ही ग्राम देवता या आर्य / वैदीक् संस्क्रुती मधल्या काधीच् नव्हत्या. ग्रामदेवता बहुतेक् वेळा शैव् पंथाच्या असतात्. त्या ब्राम्हणेतरांकडुनच् पूजल्या जातात्. देवतांचे मुखवटे ओइतळी असतात्. देवता बहुतांशी मांसाहारी असतात्.\nपुजारी हे गुरव् वगैरे जमातीचे असतात्\nमहाबळेश्वर् मध्ये ग्राम् दैवत् हे अतीबळेश्वर् आहे.जुन्या महाबळेश्वर् मधे त्याचे मंदीर् आहे.\nग्राम दैवाताचे मोठे मंदीर् असण्याचे हे तसे दुर्मीळ् उदाहरण्\nग्राम दैवतांचे आणखी एक् वैशिष्ठ्य् म्हणजे मूर्ती...या मूर्ती कधीच् त्रिभंग् दुभंग् अशा प्रकारत् आढळत् नाहीत्. त्यांचे आभुशण्/वस्त्रे सुद्धा साधी असतात्. शिल्प् कला फारशी नसते. बहुतेक् वेळा तर् छोटासा दगड् असतो.\nखुलासा: वरील लेख परिपूर्ण असल्याचा दावा नाही. रामायणातील संस्कृत श्लोक जसा मिळाला तसा टंकित केला आहे. जाणकारांना या लेखात त्रुटी आढळल्यास सुधारणा करण्यास मदत करावी. लेखासंदर्भात इतर माहिती प्रतिसादांतून लिहावी अशी विनंती.\nलेखाच्या शेवटी येणारे डिस्क्लेमर कृपया वाचत जावे. लेख परिपूर्ण असल्याचा दावा नाही. आपल्याकडे अतिरिक्त माहिती असल्यास देत जावी. तिचे स्वागतच होईल.\nअसो, पुरवलेल्या माहितीबद्दल अनेक धन्यवाद.\nप्रतिसादात इतक्या शुद्धलेखनाच्या चुका नसत्या तरी बरे झाले असते\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2013/02/01/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B5/", "date_download": "2018-04-26T22:51:22Z", "digest": "sha1:WOPCM4VUI7BFNJD7MDWA24BTINV22MYM", "length": 12377, "nlines": 161, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "भगवंताची उणीव – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 2 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nजीवनरूपी महासागरात, त्या भगवंताची उणीव का जाणवते त्याचा अंश असलेल्या व्यक्ती पाहिल्यावर, त्याची ओढ अधिकच का जाणवू लागते. परीस्पर्श झालेला असतांना देखील ती ओढ अधिकच व्याकूळ करते. कर्तव्य की साधना याचीच गल्लत होते. धर्म कर्तव्य पालनाची आज्ञा देतो. आणि भक्ती भगवंताच्या साधनेची.\nसाधनेत भगवंत भेटीचा आनंद मिळतो. तरीही भगवंत भेटीची ओढ कायम राहते. हा जीव त्या भगवंतासाठी आसुसलेला आहे. कर्तव्याचे पालन करतांना नामस्मरण चालूच असते. भक्तीमध्ये लीन होवून या भवसागरातून तरून जाण्याचा खटाटोप.\nफेब्रुवारी 1, 2013 फेब्रुवारी 1, 2013 हेमंत आठल्ये\nप्रश्न – राजा मनमोहनचे नाव बैल राजा कसे पडले\n5 thoughts on “भगवंताची उणीव”\nफेब्रुवारी 2, 2013 येथे 2:45 pm\nती उणीव दूर करायची पद्धत एकदम सोपी आहे, पहिल्यांदा भगवंत आपल्यात आहेत हे मनाला दृढतमरित्या पटवून द्यायचे, आणि नंतर साधना सुरु करायची जोपर्तंय आपल्यातले भगवंत प्रकट स्वरूपात काहितरी पुरावा, खात्रीवजा मुद्देमाल दाखवत नाहीत तोपर्यंत साधना चालू ठेवायची. एकदा की ती खूणगाठ पटली की ती भगवंतांची शेपूट सोडणे नाही… बास, एकदम झकास सोपे काम आहे की नाही\nथोडक्यात काय भगवंत म्हणजे वाघ, आणि आपण शेळी किंवा बोकड की ज्या देहात तो वाघ लपलेला आहे… शेपूट सोडले तर वाघ खाऊन टाकतो हे विसरायचे नाही, वाघ स्वतःची शेपूट कधीच खात नाही…\nकहाँ गया हमरा पूँछ सेक्टर जरा बहुद गोलीबारी होती है\nदोन भाग्यवंत म्हणतो आहे:\nनोव्हेंबर 2, 2013 येथे 2:12 pm\nकाय हो, तुम्ही भगवंतांना पाहिले आहे का… सहसा असे होत नाही, पण सध्या ते पृथ्वीतलावावर नक्की कुठे आहेत ते कळतंच नाहीये, कोणालाही ते दिव्यदर्शन लाभतच नाहीये… असो, पुरे आमचे रडगाणे, काही आतापता मिळाला तर नक्की कळवा सगळ्यांना म्हणजे इतरांना ते कुठे कुठे नाहीयेत ते कळेल…\nबाकी काय विषेश असणार… नेहमीचेच, हमीपत्राद्वारे गुन्हा नोदवणी आणि उलट तपासणी, न जाता पाचगणीस…\nस्वारस्य विहीन... म्हणतो आहे:\nनोव्हेंबर 6, 2013 येथे 11:31 pm\nह्या लेखाचा शीर्षकात एक अनुस्वार कमी दिला आहे, तेवढा योग्य ठिकाणी यथावकाश ठेवलात तर महदुपकार होतील सर्व वाचक जन समुदायावर…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/70-lakh-gold-seized-airport-40998", "date_download": "2018-04-26T23:09:08Z", "digest": "sha1:CIFKSSCAFK4EPT7KEDEMIPET6ZMQJPDE", "length": 9489, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "70 lakh gold seized on airport विमानतळावर 70 लाखांचे सोने जप्त | eSakal", "raw_content": "\nविमानतळावर 70 लाखांचे सोने जप्त\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nमुंबई - छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वच्छतागृहातून 70 लाख रुपयांचे सोने हस्तगत करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) बुधवारी पहाटे ही कारवाई केली. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात येत आहे. त्याच्यामार्फत काही संशयितांची ओळख पटवली असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. दागिन्यांच्या स्वरूपात 1.3 किलो, तर एक किलो वजनाचे बारही सापडले आहेत. या सर्व सोन्याची किंमत 70 लाख 65 हजार रुपये आहे. कन्वेअर बेल्ट पाचच्या समोरील पुरुषांच्या स्वच्छतागृहातील कचराकुंडीतून काळ्या पुड्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यात हे सोने होते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.\nनियम पाळा; ‘मनःपूर्वक आभार’ मिळवा\nमुंढवा - बंडगार्डन वाहतूक विभागाच्या शाखेतर्फे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ज्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चालकांनी वाहतुकीचे नियम...\nकामगारदिनी सरकारविरुद्ध इशारा मोर्चा\nमुंबादेवी - कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जागतिक कामगारदिनी हुतात्मा चौक ते आझाद मैदानात इशारा...\nदिनेश जैन मुख्य सचिवपदी निश्‍चित\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना राज्यातील नोकरशाहीत व्यापक बदल होणार आहेत. मलिक...\nरुंदीकरणानंतर मेट्रो खांब उभारणी\nपिंपरी - महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत बोपोडी येथील पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाच्या कामामध्ये रस्ता दुभाजक आणि...\nकथुआ प्रकरण ; आरोपींची याचिकेवर सुनावणी होणार\nनवी दिल्ली : कथुआ बलात्कार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे द्यावा, अशी या प्रकरणातील दोन आरोपींनी केलेली विनंती याचिका सुनावणीस घेण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1356", "date_download": "2018-04-26T23:09:45Z", "digest": "sha1:4ROUW575NW7GK5T3ALZKE4ZVX25SI7UM", "length": 3166, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसोवर्जीन सुवर्ण रोखे योजनेच्या मार्गदर्शक सूचनांच्या फेरआढाव्याला मंत्रिमंडळाची मंजूरी\nसामाजिक-आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेच्या खर्चाच्या फेरआढाव्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने मंजूरी दिली आहे.\nया जन गणनेच्या नियोजित 3,543.29 कोटी रुपये खर्चात सुधारणा करून तो 4893.60 कोटी करण्यात आला आहे.नियोजित काळ आणि खर्चात वाढ करण्यात आली आहे.\nसमाजातल्या गरीब आणि वंचितांसाठी, ग्रामीण आणि शहरी भागात, दारिद्रय निर्मूलन आणि कल्याणकारी योजनांवर सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे.या जनगणनेमुळे गरिबांपर्यंत अचूकपणे या योजना पोहोचवण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.\nसप्रे -नि चि -अनघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1554", "date_download": "2018-04-26T23:05:37Z", "digest": "sha1:4YRVCPFA7SQKOVNOLFWEATMWXKGKMZX6", "length": 5400, "nlines": 63, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधानांचे आज अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांसह तिसरे संभाषण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सरकारच्या 80 अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांशी संभाषण केले. हे ठरविलेल्या 5 संभाषणांपैकी तिसरे असून, याद्वारे संबंधित अधिकाऱ्यांचे मत, अभिप्राय, अनुभव पंतप्रधान जाणून घेत असतात.\nआजच्या संभाषणात कृषी, पेयजल, नागरी मध्यवर्ती प्रशासन, सरकारमध्ये एकत्रित कामाच्या प्रक्रियेला प्रोत्साहन, प्रकल्प अंमलबजावणी, शिक्षण निर्मिती, अंतर्गत सुरक्षा आणि सौरऊर्जा या विषयांवर पंतप्रधानांनी उपस्थित सचिवांची मते जाणून घेतली.\nया वेळी बोलतांना पंतप्रधानांनी प्रकल्प समन्वयनासाठी ‘प्रगती’ला प्राथमिकता देत असल्याचा उल्लेख केला. निर्मितीसंदर्भात बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतातील इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीतील इको सिस्टीमद्वारे आता वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीवर प्रकाश टाकण्यात यायला हवा.\nपंतप्रधानांनी सरकारमध्ये सकारात्मक कार्यपद्धतीचे वातावरण असायला हवे, यावर भर देतांना सांगितले की, कार्यस्थळ हा संघटनात्मक उद्योग आहे. ते पुढे म्हणाले की, एकदा नवीन कायदे अस्तित्वात आल्यानंतर जुन्या कायद्यांचे परिक्षण करुन, नको असलेले कायदे काढुन टाकण्यात येतील.\nसध्या भारताला जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगतांना पंतप्रधानांनी सचिवांना वर्ष 2022 पर्यंतच्या नवीन भारताच्या निर्मितीमध्ये विशिष्ट उद्देश ठेऊन कार्य करण्याचे आवाहन केले.\nत्यांनी अधिकाऱ्यांना भारतातील सर्वाधिक मागासलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे ते जिल्हे विविध विकासात्मक मापदंडाद्वारे राष्ट्रीय सरासरी पातळीपर्यंत पोहोचू शकतील, असे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T22:58:20Z", "digest": "sha1:SQLCONENYBWKRSMAABCR4V54SCZHYUAW", "length": 3594, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हस्तकला - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► शिवणकाम‎ (३ प)\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nराष्ट्रीय हस्तशिल्प आणि हथकरघा संग्रहालय\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २००५ रोजी १४:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1753", "date_download": "2018-04-26T22:52:38Z", "digest": "sha1:YD5UPKWGW5QTLXMVCCIZKPVG42K73IEZ", "length": 3414, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nनवी दिल्लीत ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमात मुख्तार अब्बास नक्वी सहभागी\nदेशभरात स्थापन होत असलेल्या गरीब नवाझ कौशल्य विकास केंद्रात सॅनिटरी सुपरवायझर म्हणजे स्वच्छता विषयक पर्यवेक्षक यासाठीचा अभ्यासक्रम सुरू केला जाईल असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं. ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाअंतर्गत मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशन परिसरात श्रमदान करताना ते आज बोलत होते.\nतीन ते सहा महिन्यांच्या या अभ्यासक्रमामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या गरीब वर्गासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तर दुसरीकडे यामुळे स्वच्छ भारत अभियानाला बळकटी मिळेल असं नक्वी म्हणाले. अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रांच्या सहाय्यानं स्वच्छता आणि कचऱ्यापासून खत तयार करण्याचाही या अभ्यासक्रमात समावेश राहील.\nबीजी -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/aditi-tatkare-zp-president-36094", "date_download": "2018-04-26T23:04:11Z", "digest": "sha1:TEMDGAUSXYXDJNNYW4XXUVMCYTLCJVWW", "length": 14755, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "aditi tatkare zp president जि. प. अध्यक्षपदासाठी आदितीच! | eSakal", "raw_content": "\nजि. प. अध्यक्षपदासाठी आदितीच\nमंगळवार, 21 मार्च 2017\nअलिबाग - रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीतून पेणच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्या ॲड. नीलिमा पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे व उपाध्यक्षपदासाठी शेकापचे आस्वाद पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.\nशेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस ॲड. परेश देशमुख यांनी तसे पत्रकच सोमवारी (ता.२०) प्रसिद्ध केले आहे. मंगळवारी (ता. २१) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.\nअलिबाग - रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीतून पेणच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्या ॲड. नीलिमा पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे व उपाध्यक्षपदासाठी शेकापचे आस्वाद पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.\nशेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस ॲड. परेश देशमुख यांनी तसे पत्रकच सोमवारी (ता.२०) प्रसिद्ध केले आहे. मंगळवारी (ता. २१) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी शेकापकडे २३; तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२ सदस्य आहेत. आघाडीचे एकूण ३५ सदस्य आहेत. यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आघाडीचे उमेदवार जिंकणार हे स्पष्ट आहे. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडे १८; तर काँग्रेस व भाजपचे तीन सदस्य आहेत. तरीही शिवसेनेने अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा चंग बांधल्याने चुरस कायम आहे.\nजिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्यालाच मिळावे, अशी मागणी शेकाप व राष्ट्रवादीकडून होत होती. राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे; तर शेकापकडून ॲड. नीलिमा पाटील व चित्रा पाटील यांची नावे चर्चेत होती. मागील काही दिवसांपासून शेकाप व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आदिती तटकरे यांचे नाव निश्‍चित केल्याची चर्चा होती. त्यानंतर पेणच्या शेकाप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. पेण तालुक्‍यातील पाचही जागा शेकापने जिंकल्या असल्याने नीलिमा पाटील यांनाच अध्यक्ष बनवावे, अशी मागणी करण्यात येत होती. सोशल नेटवर्किंग साईटवरही तसे संदेश झळकत होते.\nसोमवारी शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग कार्यालयातून अध्यक्षपदासाठी आदिती तटकरे; तर उपाध्यक्ष पदासाठी आस्वाद पाटील यांची उमेदवार म्हणून निवड केल्याचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे मागील काही दिवसांपासून असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.\nअध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या ॲड. नीलिमा पाटील यांना अध्यक्षपदाची उमेदवारी नाकारली असली, तरी त्यांना जिल्हा परिषदेतील महत्त्वपूर्ण असलेले अर्थ व बांधकाम सभापतिपद दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे; तर शेकापकडून आणखी एक अध्यक्षपदाच्या दावेदार असलेल्या चित्रा पाटील यांना मात्र कोणतेही सभापतिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. उपाध्यक्षपदाचे उमेदवार आस्वाद पाटील हे चित्रा पाटील यांचे पती आहेत.\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nअकोला - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाने उडी घेतली आहे....\nलग्नाच्या हजेरीसाठी पुढाऱ्यांची दमछाक\nतळेगाव स्टेशन - घटलेल्या लग्नतिथीमुळे यंदा उन्हाळ्यात विवाह मुहूर्त कमी असल्याने वैशाख वणव्याच्या कडक उन्हात एकाच दिवशी विविध ठिकाणच्या विवाह...\nलग्नातील अनावश्‍यक खर्च टाळून शाळेस एक लाखाची देणगी\nनसरापूर - दापोडे (ता. वेल्हे) येथील राजगड ज्ञानपीठाच्या तानाजी मालुसरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी बाळासाहेब मारुती शेंडकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/shani-grah-totke-117040700014_1.html", "date_download": "2018-04-26T22:51:37Z", "digest": "sha1:NKUT2CAJCADMC5KZVBSOPZPF5TAKPHU7", "length": 11034, "nlines": 157, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शनी ग्रहाच्या वाईट प्रभावाने मुक्तीसाठी सोपे टोटके | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशनी ग्रहाच्या वाईट प्रभावाने मुक्तीसाठी सोपे टोटके\nअनेक लोकांना वाटतं की त्यांच्या कुंडलीत शनी ग्रहाचा वाईट परिणाम पडत आहे, ढय्या किंवा साडेसाती सुरू असेल तर त्यासाठी केवळ 3 उपाय आहे.\nहे 3 उपाय करण्यापूर्वी दारू सोडावी लागणार तरच या उपायाचा उपयोग होईल.\n43 दिवसापर्यंत दररोज कावळ्याला पोळी खाऊ घाला. संभव नसल्यास काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला.\nShanivar totke : शनिवारी जोडे- चपला चोरी जाणे उत्तम असते\nतुमच्या पत्रिकेत शनी दोष आहे काय\nमंगळ दोष असल्यास अमलात आणा हे 5 टोटके\nशुभाक्षर करे भाग्य सुंदर\nयावर अधिक वाचा :\nकपाळावर कुंकू का लावतात\nविवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल पण यामागील कारण काय\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nमनोविनोदनात वेळ खर्च होईल. आर्थिक स्थिती मिश्रित राहील. कौटुंबिक वेळ साधारण राहील.\nवरिष्ठ लोकांचा महत्वपूर्ण कामात सहकार्य मिळेल. आपले अधिकारी देखील आपणास सहयोग देतील. आपले विरोधक पराभूत होतील.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवडिलधार्‍यांचा सहयोग प्राप्त होईल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखिमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका.\nआपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. पत्नीला आरोग्याचा त्रास होऊ शकतो. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nनोकरीपेशा व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्य पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील.\nमनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील.\nलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल.\nप्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील. आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना कामात आशानुरूप स्थिती मिळेल.\nदिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्य होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ मिळेल.\nमानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल.\nनोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/shukrawar-peth-fire-43248", "date_download": "2018-04-26T23:12:52Z", "digest": "sha1:RX6KNXGPJPVNQSIZ7RBVQBJKL2QWTVHH", "length": 17390, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shukrawar peth fire शुक्रवार पेठेत भीषण आग; एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार पेठेत भीषण आग; एकाचा मृत्यू\nगुरुवार, 4 मे 2017\nपुणे - शुक्रवार पेठेतील जुन्या तीनमजली इमारतीला बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण इमारत खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविताना धग लागून शेजारच्या इमारतींची भिंत कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला; तर अग्निशामक दलाचे चार जवान जखमी झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे.\nप्रवीण द्वारकादास बन्सल (वय 42, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे मृताचे नाव आहे; तर अग्निशामक दलाचे जवान सचिन बाबू जवंजाळे (वय 36), नीलेश विठ्ठल कर्णे (वय 33), जितेंद्र रमेश सपाटे (वय 30) आणि महेश तुकाराम गारगोटे (वय 42) हे चार जण जखमी झाले आहेत.\nपुणे - शुक्रवार पेठेतील जुन्या तीनमजली इमारतीला बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण इमारत खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविताना धग लागून शेजारच्या इमारतींची भिंत कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला; तर अग्निशामक दलाचे चार जवान जखमी झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे.\nप्रवीण द्वारकादास बन्सल (वय 42, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे मृताचे नाव आहे; तर अग्निशामक दलाचे जवान सचिन बाबू जवंजाळे (वय 36), नीलेश विठ्ठल कर्णे (वय 33), जितेंद्र रमेश सपाटे (वय 30) आणि महेश तुकाराम गारगोटे (वय 42) हे चार जण जखमी झाले आहेत.\nशुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळ हरिहर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची तीनमजली लाकडी इमारत आहे. यामध्ये कोणी राहत नव्हते. तेथे सुरेंद्रकुमार जगन्नाथ बन्सल (रा. बिबवेवाडी) यांचे अग्रवाल अँड कंपनी आणि राकेश श्रद्धानंद अग्रवाल (रा. भवानी पेठ) यांचे आर. बी. अग्रवाल अशी हाउसकिपिंगची साहित्य पुरवठा करणारी दुकाने आहेत. बुधवारी पहाटे या दुकानांना आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी ही बाब अग्निशामक केंद्राला कळविली. त्यानंतर मध्यवर्ती अग्निशामक केंद्राच्या जवानांनी आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे मध्यवर्ती केंद्रासह नायडू, कसबा, एरंडवणा, कोंढवा खुर्द, औंध, येरवडा, कोथरूड, कात्रज आणि पुणे कॅंटोन्मेंट अग्निशामक केंद्राचे 13 बंब आणि 50 जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक केंद्राचे विभागीय अधिकारी सुनील गिलबिले, सहायक अधिकारी दत्तात्रेय नागलकर, रमेश गांगड, गजानन पाथरूडकर, संजय रामटेके यांच्यासह जवानांनी प्रयत्न करून दोन तासांत आग आटोक्‍यात आणली.\nया आगीत फिनेल, काथ्या, सुतळी, कापूस, पायपुसणी आदी साहित्य खाक झाले. पहाटे पाचच्या सुमारास तेथील साहित्य काढण्याचे काम सुरू होते. त्या वेळी आगीची धग लागून शेजारच्या इमारतीची भिंत कोसळली. त्यात अग्निशामक दलाचे जवान सचिन जवंजाळे, नीलेश कर्णे, जितेंद्र सपाटे, महेश गारगोटे आणि दुकानाचे मालक सुरेंद्रकुमार बन्सल यांचा पुतण्या प्रवीण जखमी झाले. त्यांना केईएम आणि सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; परंतु प्रवीण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.\nभीती, धावपळ अन्‌ गोंधळ\nशुक्रवार पेठ परिसरात दुकाने आणि दाट नागरी वस्ती आहे. या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर बाजूच्या इमारतींमध्येही आग पसरण्याची शक्‍यता होती. त्यामुळे रहिवाशांनी मुलांसह सुरक्षितस्थळी धाव घेतली. अग्रवाल अँड सन्स दुकानात फटाके ठेवण्यात येत असल्याचे समजते. त्याच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीती, धावपळ आणि गोंधळाचे वातावरण होते. मात्र, या दुकानात फिनेलसाठी लागणाऱ्या ऍसिडच्या बाटल्याही होत्या. त्याचा फटाक्‍यांसारखा आवाज येत असल्याचे सांगण्यात आले.\nआगीचे वृत्त समजताच प्रवीण बन्सल यांनी येरवडा येथून घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी आग आटोक्‍यात आली होती. अग्निशामक दलाचे जवान दुकानातून जळालेले साहित्य बाहेर काढत होते. त्या वेळी प्रवीण यांना नागरिकांनी आतमध्ये न जाण्याचा सल्ला दिला; परंतु दोन मिनिटांत येतो, असे सांगून ते आत गेले. त्यानंतर काही क्षणातच शेजारच्या इमारतीची भिंत कोसळली. तिच्या ढिगाऱ्याखाली अडकून जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.\nजळीत इमारतीजवळील इमारतींच्या भिंतींना आगीची झळ बसल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. तेथे कधीही दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून या इमारती पाडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nनियम पाळा; ‘मनःपूर्वक आभार’ मिळवा\nमुंढवा - बंडगार्डन वाहतूक विभागाच्या शाखेतर्फे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ज्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चालकांनी वाहतुकीचे नियम...\nबसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू\nहिंगोली - खासगी बसमधून उतरताना पडल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. आखाडा बाळापूर- वारंगा...\nमुलांच्या सवयी आणि आरोग्य\nपालकांच्या मुलांविषयी भरपूर तक्रारी असतात. पण केवळ तक्रारी करीत राहता कामा नये. त्या तक्रारींमागे काही सवयी कार्यरत असतात. या सवयी बदलायला हव्यात...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\nपुणे - तक्रारीची दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही, आक्षेपार्ह वर्तन केले, चुकीच्या पद्धतीने तपास केला, गुन्ह्याचे स्वरूप सौम्य किंवा तीव्र केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hi.picsearch.com/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-pictures.html", "date_download": "2018-04-26T22:28:26Z", "digest": "sha1:TCC7DSPLQGHUCF4JHSP2KRIKG4M47SUF", "length": 5340, "nlines": 33, "source_domain": "hi.picsearch.com", "title": "औरंगाबाद तस्वीरें", "raw_content": "\nभारत अ - वा\nऔरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेवर सलग सहाव्यांदा शिवसेना भगवा फडकवण्याच्या तयारीत आहे. सुरूवातीला... औरंगाबाद : एरव्ही पोलीस एकीकडे त्यांची गाडी असे चित्र सऱ्हास पाहायला मिळते. अनेक ठिकाणी पोलीस वेळेवर... Follow @zee24taasnews औरंगाबाद : औरंगाबाद अहमदनगर रोडवर झालेला अपघात ७ जण जागीच ठार झालेत. तवेरा... नवी मुंबई/औरंगाबाद : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज... महापौरांच्याच प्रभागात पाणी पेटले त्रस्त महिलांचे शोले स्टाईल आंदोलन औरंगाबाद, २६... Image source: Wikipedia Share this on your social network Facebook Twitter Google+ Comments The year... औरंगाबाद : बिहार के औरंगाबाद जिले में नयी दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय राजमार्ग 2 पर एक तेज रफ्तार... CISF DG and IG leave for Aurangabad (Bihar), where a CISF jawan shot 4 other jawans. — ANI... CISF DG and IG leave for Aurangabad (Bihar), where a CISF jawan shot 4 other jawans. — ANI... Follow @zee24taasnews औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सकाळी फटाका मार्केटला लागलेल्या आगीनंतर संध्याकाळी या... Follow @zee24taasnews औरंगाबाद : औरंगाबाद फटाका आगप्रकरणी महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी... औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत भाजपच्या सदस्य नोंदणीची पोलखोल झाल्याचं समोर आलंय. निम्म्या... Follow @zee24taasnews ठाणे : दिल्लीतल्या औरंगजेब रस्त्याचं नाव बदलून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असे... फोटो सौजन्‍य: @TheRahulMahajan ज़ी मीडिया ब्यूरो Follow @ZeeNewsHindi नई दिल्ली : अश्लीलता फैलाने के... Follow @zee24taasnews औरंगाबाद : राज्यात कुणाची सत्ता आहे, हे अजूनही मला समजलेले नाही, तुम्हाला... Follow @zee24taasnews औरंगाबाद : औरंगाबादेत आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती, तेव्हा विनाअनुदानित... ज़ी मीडिया ब्‍यूरो औरंगाबाद : बिहार के औरंगाबाद जिले के ढिबरा थानांतर्गत गोपाल डेरा गांव के समीप... Follow @zee24taasnews औरंगाबाद : पत्नीचा खून करुन पळ काढणा-या पतीचा भीषण कार अपघातात मृत्यू...\nकेवल काला और सफेद\nआपको सामग्री के मालिक से Picsearch के किसी भी चित्र को जोड़ने के लिए उसका प्रयोग करने के लिए सही आज्ञा हासिल करनी चाहिए\nPicsearch के बारे मे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/mumbai-teacher-trying-to-open-demat-account-loses-rs1-57-lacs-1664151/", "date_download": "2018-04-26T22:58:35Z", "digest": "sha1:SEPXQJRZRG7TOFDA2E7NETPZERBFFB45", "length": 15838, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai teacher trying to open demat account loses Rs1.57 Lacs | शिक्षिका डी-मॅट अकाऊंट उघडायला गेली, दीड लाख गमावून बसली | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nशिक्षिका डी-मॅट अकाऊंट उघडायला गेली, दीड लाख गमावून बसली\nशिक्षिका डी-मॅट अकाऊंट उघडायला गेली, दीड लाख गमावून बसली\nशेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी डी मॅट अकाऊंट ओपन करतानाच शिक्षिकेला दीड लाख रुपये गमवावे लागले. शीतल केतन ठक्कर असे या शिक्षिकेचे नाव आहे.\nशेअर्समध्ये पैसे गुंतवून पैसे कमवण्याचा मार्ग अनेकांना आवडतो. मुंबईतल्या शिक्षिकेलाही हा मोह आवरला नाही. मात्र शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी डी मॅट अकाऊंट ओपन करतानाच या शिक्षिकेला दीड लाख रुपये गमावण्याची वेळ आली आहे. शीतल केतन ठक्कर असे या शिक्षिकेचे नाव आहे. डी मॅट अकाऊंट उघडतानाच या शिक्षिकेला डेबिट आणि क्रेडिट कार्डचे तपशील दिल्याने १ लाख ५६ हजार गमवावे लागले आहेत.\nशीतल केतन ठक्कर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी डी मॅट अकाऊंट उघडायचे होते. त्यांनी इंटरनेटवर राष्ट्रीयकृत बँकांच्या वेबसाइट्स पाहिल्या. त्यामधील एका राष्ट्रीयकृत बँकेचा कस्टमर केअर क्रमांक त्यांना मिळाला. त्यावर फोन केला असता त्यांना त्यांच्या डेबिट कार्डचा १६ अंकी क्रमांक सांगण्याची विनंती करण्यात आली. तसेच तीन अंकी सीसीव्ही क्रमांकही सांगण्याची विनंती करण्यात आली. यानंतर शीतल यांच्या मोबाइलवर ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्ड आला तोही फोनवरील इसमाने त्यांना सांगण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून पैसे डेबिट झाले. त्यांनी फोनवरील कस्टमर केअर एक्झ्युकिटिव्हने विचारणा केली. तेव्हा तुम्हाला फोनवर एक पिन येईल आणि तुमचे पैसे पुन्हा जमा होतील असे त्याने सांगितले.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nएवढेच नाही तर फ्रॉड करणाऱ्या माणसाने शीतल यांना तुमच्याकडे आणखी काही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आहेत याची विचारणा केली. ज्यानंतर शीतल यांनी आपल्याकडे आणखी दोन क्रेडिट कार्ड असल्याचे सांगितले. फ्रॉडरने या कार्डचे डिटेल्स विचारले तसेच सीसीव्ही आणि ओटीपीही विचारले. आपण त्याला सातत्याने पैसे डेबिट होत असल्याचे सांगत होतो तरीही त्याने आपल्याला पैसे परत येतील काळजी करू नका असे सांगितले. पाच दिवस उलटूनही पैसे परत न आल्याने शीतल ठक्कर यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nपाच दिवसांनी शीतल ठक्कर बँकेत गेल्या तेव्हा बँकेने आमचा कोणताही कस्टमर क्रमांक आणि अशा प्रकारची वेबसाइट नसल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवसापासून शीतल ठक्कर त्या क्रमांकावर फोन करत होत्या पण तो बंदच लागत होता. काही फ्रॉडर्सनी आमच्या नावे बनावट वेबसाइट तयार केली असावी असे बँकेने म्हटले आहे. या संदर्भात कलम ४१९ आणि कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/manmad-woman-files-rape-complaint-against-son-in-law-in-nandgaon-1664155/", "date_download": "2018-04-26T23:06:54Z", "digest": "sha1:GYWASPX7M4FJUGAE233TDMPGVJFQ4XON", "length": 12724, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "manmad Woman files rape complaint against son in law in nandgaon | नांदगावमध्ये जावयाने केला सासूवर बलात्कार | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nनांदगावमध्ये जावयाने केला सासूवर बलात्कार\nनांदगावमध्ये जावयाने केला सासूवर बलात्कार\nनांदगावमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या महिलेची मुलगी आठ दिवसांपूर्वी माहेरी आली होती. तिला सासरी सोडण्यासाठी पीडित महिला बोयेगाव येथे गेली.\nसासूला घरी सोडण्याच्या बहाण्याने सासूरवाडीला गेलेल्या जावयाने सासूवरच बलात्कार केल्याची संतापजनक घटना नांदगाव तालुक्यात घडली. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम जावयास पोलिसांनी अटक केली आहे.\nनांदगावमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या महिलेची मुलगी आठ दिवसांपूर्वी माहेरी आली होती. तिला सासरी सोडण्यासाठी पीडित महिला बोयेगाव येथे गेली. दिवसभर मुलीकडे थांबून पीडित महिला संध्याकाळी घरी परतण्यासाठी निघाली. त्यावेळी जावयाने घरी सोडतो असे सांगितले. आपल्या दुचाकीवरून जावयाने संध्याकाळी सासूला जोंधळेवाडी फाट्याजवळ सोडले. घरी आल्यावर पीडित महिला तिच्या वृद्ध वडिलांना जेवण देऊन झोपण्यासाठी निघून गेली. रात्री १० च्या सुमारास दरवाजा लोटण्याचा आवाज आला. महिलेने दरवाज्याकडे धाव घेतली असता तिला जावई घरात येताना दिसला. यानंतर जावयाने सासूवरच बलात्कार केला, तसेच तिला मारहाण देखील केली. मारहाणीनंतर जावई मोटारसायकलने निघाला. जावई आपल्या मुलीला मारहाण करेल या भीतीने सासू त्याच्या मागे पळत गेली असता शास्त्रीनगरजवळील वन विभागाच्या क्षेत्रात जावयाने सासूला पुन्हा मारहाण केली. स्थानिक नागरिक तेथून जात असताना मारहाणीचा प्रकार पाहून त्यांनी सोडवणूक केली. घडलेला प्रकार पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिराने जावयाविरुध्द तक्रार देण्यात आली. शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-116102100010_1.html", "date_download": "2018-04-26T22:50:42Z", "digest": "sha1:35JPI4N4AJC4G6TYZJ7SU2LLTLY7NB4E", "length": 10660, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जंगल सफारी विदर्भातील | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविदर्भात ताडोबा, पेंच, उमरेड करांडलासारखी अभायारण्ये आहेत. य अभयारण्यांना\nभेट देण्यासाठी देश-विदेशातून हजारो पर्यटक नागपूरला येतात. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय\nप्राणिसंग्रहालय लवकर झाले तर विदर्भाच्या विकासात मोठी भर पडणार आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखविली तर हा प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होईल.\nगोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी निविदा काढली होती. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर प्राणिसंग्रहालाचा विकास करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्र वनविकास महामंडळ आणि खासगी गुंतवणूकदारांच्या भागीदारीतून कंपनीची स्थापना केली जाणार आहे. परंतु एकही निविदा प्राप्त न झाल्याने राज्य सरकारच्या 2019 पर्यंत प्राणिसंग्रहालय विकासाला खीळ बसणार आहे. प्राणिसंग्रहालाच्या विकासासाठी अद्याप निविदा आल्या नाहीत.\nनागपूर येथील अशफाक अहमद कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला पूर्वीच 1 कोटी 90 लाख रुपये दिले आहेत. कंपनीने या संपूर्ण प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारी बांधकामाचा आराखडा आणि डिझाइन तयार केले असून त्यात काही त्रुटी आहेत.\nप्राणिसंग्रहालयाची वैशिष्टय़े अशी आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग पर्यटनास चालना देणे. वन्यजीवन संवर्धनासाठी संशोधन आणि शिक्षण, जखमी झालेल्या आजारी प्राण्यांच्या तसेच परवानगी नसलेल्या आणि जप्त प्राण्यांचे पुनर्वसन, मानव आणि वन्य प्राणी यांचतील संघर्षाच्या घटना कमी करणे, अद्यावत प्रशिक्षित केंद्र विकसित करणे, रोजगार आणि स्वंरोजगार उपलब्ध करणे, प्रकल्पातील सुविधा, गोंडवाना बायोपार्क, इंडियन सफारी आफ्रिकन सफारी, रिझर्व्ह राइड, गोरेवाडा रिझर्व्ह, वन्यप्राणी नागरिकांना बघण्यासाठी ठेवणारा बचाव केंद्र आणि प्रजनन केंद्र, पर्यटकांसाठी सुविधा, शिक्षण आणि संशोधन यांचा समावेश राहणार आहे.\nसध्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालातील जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. सकाळ, दुपार, संधकाळ अशा तीन वेळात पर्यटक सफारीचा आनंद लुटत आहेत. आतापर्यंत वन्यप्राणी बचाव केंद्रे उभारली. निसर्ग वाट आणि जंगल सफारी सुरू झाली असून शासनाने परिपत्रक काढले आहे. वन्याप्राणी दत्तक घ्या, त्यांचे मित्र व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nभारतातही लाल कानांचा हत्ती\nताडोबा व्याघ्र प्रकल्प पुढील साडेतीन महिन्यांसाठी बंद\nयावर अधिक वाचा :\nजगातील जातीभेद न होणारे जगातील एकमेव ठिकाण ते म्हणजे,, वाईन शाॅप, बिचारे सर्व जाती ...\nवीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/congress-success-sangli-district-election-18929", "date_download": "2018-04-26T23:14:40Z", "digest": "sha1:GDFRD64KIGTOMGSS2UFC2AFUV6XGWBPV", "length": 18279, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress success in sangli district in election काँग्रेसच्या मुसंडीने विरोधक घायाळ | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेसच्या मुसंडीने विरोधक घायाळ\nसोमवार, 5 डिसेंबर 2016\nसांगली - जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने लक्षणीय यश मिळवले. त्यातही पलूस, विटा नगरपालिका आणि कडेगावची नगरपंचायतीत त्यांची सत्ता आली; तर इस्लामपूर आणि खानापुरात ते सत्तेत वाटेकरी झाले आहेत. यामध्ये कदम गटाने मारलेली मुसंडी आश्‍चर्यचकित करणारी आहे. आधी विधान परिषद, नंतर बाजार समिती आणि आता पालिका निवडणुकीत पतंगराव कदम, विश्‍वजित कदम यांनी चुणूक दाखवत सत्ता हस्तगत केली. पण या सर्वात लक्ष वेधले ते विश्‍वजित कदम यांच्या कामगिरीने. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वांत त्यांचा दबदबा तयार झाला.\nसांगली - जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने लक्षणीय यश मिळवले. त्यातही पलूस, विटा नगरपालिका आणि कडेगावची नगरपंचायतीत त्यांची सत्ता आली; तर इस्लामपूर आणि खानापुरात ते सत्तेत वाटेकरी झाले आहेत. यामध्ये कदम गटाने मारलेली मुसंडी आश्‍चर्यचकित करणारी आहे. आधी विधान परिषद, नंतर बाजार समिती आणि आता पालिका निवडणुकीत पतंगराव कदम, विश्‍वजित कदम यांनी चुणूक दाखवत सत्ता हस्तगत केली. पण या सर्वात लक्ष वेधले ते विश्‍वजित कदम यांच्या कामगिरीने. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वांत त्यांचा दबदबा तयार झाला.\nमहिन्याभरापूर्वी विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा होती. त्यावेळी ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांना उमेदवार जाहीर केले. त्यानंतर नगरसेवक शेखर माने यांनी\nबंडखोरी केली. वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या गटाचे ते प्रमुख होते. त्यांच्या बंडखोरीमागे विशाल पाटील असल्याचे स्पष्ट होते. त्यातच काँग्रेसचे दोन्ही जिल्ह्यात बळ कमी. त्यामुळे मोहनराव कदम यांना काँग्रेस पर्यायाने पतंगराव आणि विश्‍वजित हे कदम पिता-पुत्र कसे निवडून आणतात, याकडे सर्वांचे लक्ष होते.\nराष्ट्रवादीचे नेते अजित पवार, रामराजे निंबाळकर यांचे उमेदवार असलेले शेखर गोरे यांचा पराभव करण्यासाठी पतंगराव कदम आणि विश्‍वजित कदम यांनी सगळे कौशल्य पणाला लावले. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशाने विशाल पाटील यांनी मोहनराव कदम यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महापालिकेतील उपमहापौर गट कदम यांच्या पाठीशी राहिला. या राजकीय घडामोडीत वेधून घेतले ते विश्‍वजित कदम यांच्या कामगिरीने. त्यांनी आपल्या चुलत्यास निवडून आणण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात प्रयत्न केले. आपली ताकद कमी आहे हे लक्षात घेऊन सर्व कौशल्य पणाला लावले. यात एक जिद्द होती ती दादांना (मोहनराव कदम) एकदा आमदार करायचेच याची. गेली ४५ वर्षे दादांनी पक्षासाठी काम केले. कार्यकर्त्यांसाठी निःस्पृह वृत्तीने काम केले. आपल्या पित्याच्या आजवरच्या वाटचालीत त्यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांना आमदार करण्याच्या आलेल्या संधीचे विश्‍वजित यांनी जिद्दीने सोने करत यश मिळवले. प्रत्येक घडामोडीत आघाडीवर राहत त्यांनी जिल्ह्यातील मते तर मिळवलीच, पण सातारा जिल्ह्यातही राष्ट्रवादीला खिंडार पाडले. त्यामुळे मोहनराव कदमांचा एकतर्फी विजय झाला.\nविधान परिषदेपाठोपाठ दोनच दिवसांनी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही त्यांनी विशाल पाटील, अजितराव घोरपडे गटाला चारीमुंड्या चित करीत प्रशांत शेजाळ यांना सभापती केले. त्यातही त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसली. हे सर्व करत असताना नगरपालिका निवडणुकीतही त्यांनी प्रचाराचा धडाका लावला. पलूस पालिका आणि कडेगाव नगरपंचायतीतही त्यांनी मतदारांशी संपर्क ठेवत दोन्ही ठिकाणी सत्ता स्थापण्यात मोठा वाटा उचलला.\nया सर्व घडामोडीत एक गोष्ट प्रकर्षाने दिसली ती म्हणजे विश्‍वजित कदम यांनी राजकारण गांभीर्याने घेतल्याचे. पतंगराव कदम यांचा मुलगा म्हणून सर्व वारशाने मिळावे असे दिवस आता नाहीत हे लक्षात घेऊन त्यांनी वेगवेगळ्या स्तरावरच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात उतरून नेतृत्व केले. वारसा असला तरी घरबसल्या सगळे मिळावे अशी समीकरणे आता राजकारणात चालत नाहीत, हे जळजळीत वास्तव त्यांनी जाणले आहे.\nजि. प., पं. स. मध्ये संधी\nकाँग्रेसमध्ये आज पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, सदाशिवराव पाटील असे नेते आहेत. मात्र जिल्हा नेतृत्वाचा वारसा सोपवावा असे नव्या दमाचे नेतृत्व दिसत नाही. सत्यजित देशमुख, प्रतीक पाटील, विशाल पाटील, विश्‍वजित कदम अशी नावे असली तरी त्यातही या निवडणुकीत विश्‍वजित यांनी बाजी मारल्याचे दिसते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्षाने जबाबदारी टाकायचे ठरवल्यास विश्‍वजित कदम यांना संधी मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये.\nसाखर कारखान्यांचे डोळे केंद्राकडे\nभवानीनगर - देशभरात साखर कारखान्यांची ऊसदर देण्यासाठी थकलेली २० हजार कोटींची देणी व घसरतच चाललेले साखरेचे दर, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सुचविलेले...\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nअकोला - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाने उडी घेतली आहे....\nलग्नाच्या हजेरीसाठी पुढाऱ्यांची दमछाक\nतळेगाव स्टेशन - घटलेल्या लग्नतिथीमुळे यंदा उन्हाळ्यात विवाह मुहूर्त कमी असल्याने वैशाख वणव्याच्या कडक उन्हात एकाच दिवशी विविध ठिकाणच्या विवाह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/know_your_bank.asp", "date_download": "2018-04-26T22:55:04Z", "digest": "sha1:ASUCB4XPJVLJB3FMWTITUUKXHUVSNFOG", "length": 13181, "nlines": 121, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "About Us - bank,india,western,large,loan,deposit,savings Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nइतिहास महत्वाचे टप्पे ध्येयधोरणे सामाजिक बांधिलकी\nबँकेची वाटचाल ज्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या नेतृत्वाखाली झाली आहे, त्यांची नावे पुढीलप्रमाणे :\nप्रा. व्ही. जी. काळे (1936 ते 1943 )\nश्री डी के साठे (1943 ते 1953)\nश्री व्ही पी वर्दे (1954 ते 1966)\nश्री एस एल किर्लोस्कर (1966 ते 1967)\nश्री सी व्ही जोग (1967 ते 1973)\nश्री व्ही एम भिडे (1973 ते 1977)\nडॉ. एम व्ही पटवर्धन (1977 ते 1983)\nश्री पी एस देशपांडे (1983 ते 1989)\nश्री टी के के भागवत (1989 ते 1993)\nश्री पी बी कुलकर्णी (1993 ते 1995)\nश्री एस ए कामथ (1995 ते 1997)\nश्री टी एस राघवन (1997 ते 1998)\nश्री एम एम वैश (1998 ते 2000)\nश्री एस सी बसू (2000 ते 2005)\nश्री एम डी मल्ल्या (2006 ते 2008)\nश्री अलेन सी ए पेरेरा (2008 ते 2010)\nश्री ए. एस. भट्टाचार्य (2010 ते 2012)\nश्री. नरेंद्र सिंह (2010 ते 2013)\nअंतिम अद्ययावतीकरण तारीख -17-10-12\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nआपले बँक खाते केवायसीची पूर्तता करणारे आहे का \nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B9", "date_download": "2018-04-26T22:53:06Z", "digest": "sha1:SPYZSOFWPXRXPVUF2SOQV4LOTC7I2V3U", "length": 5623, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अली अब्दुल्ला सालेह - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअली अब्दुल्ला सालेह अरबी: علي عبدالله صالح (मार्च २१, इ.स. १९४२[१][२][३] - ) हा १९९० ते २०१२ पर्यंत येमेनचा राष्ट्राध्यक्ष होता. याआधी सालेह १९७८ ते १९९० पर्यंत उत्तर येमेनचा राष्ट्राध्यक्ष होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n↑ येमेन - अली अब्दुल्ला सालेह अल-अहमर. एपीस रिव्ह्यू डाउनस्ट्रीम ट्रेंड्स. २००६-०६-२६. २०११-०४-०७ रोजी पाहिले.\n↑ द हचिन्सन एनसायक्लोपीडिया ऑफ मॉडर्न पॉलिटिकल बायोग्राफी. हेलिकॉन. १९९९. pp. २७८. आय.एस.बी.एन. 978-1-85986-273-5. २०११-०३-१४ रोजी पाहिले.\n↑ एनसायक्लेपीडिया ऑफ वर्ल्ड बायोग्राफी. थॉमसन गेल. २००५-६. २०११-०४-०७ रोजी पाहिले.\nइ.स. १९४२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी ०८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-st-strike-is-illegal-hc-470390", "date_download": "2018-04-26T23:02:57Z", "digest": "sha1:XOP2B44CIFC3N6HWEIZDTWWCXQ2MQH4B", "length": 14122, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, अखेर लालपरी रस्त्यावर", "raw_content": "\nमुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, अखेर लालपरी रस्त्यावर\nमुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदा ठरवल्यानंतर, एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून आगारात उभी असलेली लालपरी आज रस्त्यावर धावत आहे. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी हा संप मागे घेत असल्याचं परिपत्रक एसटी संघटनेने प्रसिद्ध केलं.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, अखेर लालपरी रस्त्यावर\nमुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, अखेर लालपरी रस्त्यावर\nमुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदा ठरवल्यानंतर, एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून आगारात उभी असलेली लालपरी आज रस्त्यावर धावत आहे. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी हा संप मागे घेत असल्याचं परिपत्रक एसटी संघटनेने प्रसिद्ध केलं.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kids-stories/ice-cream-kid-stroy-116111900017_1.html", "date_download": "2018-04-26T22:35:09Z", "digest": "sha1:XYFS7MXQBYOCCNQOGK4HPCEZFE7JA7W4", "length": 7592, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आइसक्रीम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएकदा एका 10 वर्षाचा मुलाला आइसक्रीम खाण्याची इच्छा झाली. तो एका दुकानात गेला आणि टेबलाजवळ बसून वेटरला आपल्या आवडत्या आइसक्रीमची किंमत विचारली. तेव्हा वेटर म्हणाला 30 रुपये. ते ऐकून मुलगा आपल्या हातात असलेल्या नोटा मोजू लागला. नंतर त्याने एक 25 रुपय्यांची आइसक्रीम खरेदी केली. वेटर ने ती त्याला आणून दिला आणि मुलाने स्वाद घेत आइसक्रीम खाल्लं. बिल भरून तो तिथून निघून गेला.\nनंतर वेटर ती टेबल स्वच्छ करायला तर तो थक्कच झाला. त्याचे मन हेलावून गेले कारण टेबलावर तो मुलगा 5 रुपये टीप म्हणून ठेवून गेला होता. आइसक्रीमची ऑर्डर करतानाच त्याने वेटरचा विचार केला होता. आणि आपल्या लहान मनाने तो मन जिंकून गेला. कारण त्याने केवळ स्वत:चा विचार न करता दुसर्‍यांसाठी विचार केला.\nपेला होण्यापेक्षा तळं व्हावे\nयावर अधिक वाचा :\nकधीतरी करावा दुसर्‍यांचाही विचार\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/jammu-kashmir-five-terrorists-killed-in-uri-sector-262550.html", "date_download": "2018-04-26T23:05:59Z", "digest": "sha1:3GGKPFOUPMJKGHENSLOY3TXOSMEJYNY4", "length": 11256, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nजम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव भारतीय लष्कराने उधळवून लावला. घुसखोरी करणाऱ्या 5 दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केलाय.\n09 जून : जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव भारतीय लष्कराने उधळवून लावला. घुसखोरी करणाऱ्या 5 दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केलाय. अजूनही हे आॅपरेशन सुरू आहे.\nउरी सेक्टरमध्ये सीमारेषेवर आज दुपारी दहशतवाद्यांनी पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला. पण तिथे तैनात असलेल्या लष्कराने जोरदार हल्ला चढवत दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.\nगेल्या 24 तासांपासून या भागात घुसखोरीचा प्रयत्न सुरू होता. याआधीही मागील गुरुवारी नौगामा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं होतं. पण, या चकमकीत भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला.\nभारतीय लष्कराने बुधवारी माछिल सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या\n4 दहशतवाद्यांना ठार मारलं होतं. जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ गेल्या वर्षभरात आतापर्यंत 23 वेळा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि 40 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Jammu kashmirजम्मू काश्मीरदहशतवादी\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2015/04/ics.html", "date_download": "2018-04-26T23:10:38Z", "digest": "sha1:2OQQJHVTLFSNIT3RVIC6VJWMCVNEAIVO", "length": 38644, "nlines": 63, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nप्रशासनव्यवस्थेतील उच्च स्तरावर प्रगल्भ, परिपक्व, बुद्धिमान व एकनिष्ठ प्रशासकांची नेमणूक करण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी भारतात ‘भारतीय नागरी सेवा’ (ICS) या सन्माननीय सेवेची स्थापना केली. या सेवेत प्रामुख्याने उच्चशिक्षित ब्रिटीशांचीच भरती केली जात असे. ब्रिटीशांना भारतीयांवर म्हणजेच परक्या लोकांवर राज्य करावयाचे असल्याने या सेवेत ब्रिटीश सत्तेशी एकनिष्ठ अशाच लोकांचा भरणा करणे स्वाभाविक होते. असे एकनिष्ठ प्रशासक ब्रिटीशांमधूनच मिळणार, हेही स्वाभाविकच म्हटले पाहिजे.\nनेमणुकीच्या या धोरणामुळे उच्च स्तरावर ब्रिटीश प्रशासक व खालच्या स्तरावर भारतीय अधिकारी – कर्मचारी अशी प्रशासनव्यवस्था अस्तित्वात आली. वंशश्रेष्ठत्व, बुद्धिश्रेष्ठत्व व राज्यकर्तेपणाची भावना यामुळे या उच्च स्तरावरील प्रशासकांमध्ये श्रेष्ठत्वाची आणि म्हणूनच वेगळेपणाची भावना निर्माण झाली. या भावनेच्या परिणामी हे उच्च प्रशासक खालच्या स्तरावरील व्यवस्थेशी कधीच समरस होऊ शकले नाहीत. खालच्या स्तरावरील प्रशासनव्यवस्था ही सर्वसामान्य जनसमुदायाशी प्रत्यक्षपणे जोडलेली असते. तिला सर्वसामान्यांची संस्कृती, चालीरीती, मानसिकता, समस्या व त्यांच्या गरजा यांची जाण असू शकते. यांच्या माध्यमातूनच उच्च स्तरावरील प्रशासकवर्गाला जनसमुदायाची नाडी कळू शकते.त्याचप्रमाणे त्यांना सर्वसामान्यांच्या जीवनाशी व त्यांच्या समस्यांशी सातत्याने संबंधित राहणे शक्य होऊ शकते. तथापि उच्च स्तरावरील प्रशासकवर्ग व खालच्या स्तरावरील व्यवस्था यात तयार झालेली दरी असे संबंध निर्माण होऊ देत नाही. त्यामुळे हा उच्च प्रशासकवर्ग जमिनीवरील वास्तवापासून अनभिज्ञ राहतो. लोकमान्य टिळकांनी या प्रशासकवर्गाबद्दलची निरीक्षणे खालीलप्रमाणे व्यक्त केलेली आहेत. ही निरीक्षणे विचार करण्याजोगी आहेत, असे वाटते.\n“ त्याला असे वाटते की, आमच्या बुद्धीला जे चांगले ते इतरांना चांगले वाटलेच पाहिजे. लोकांचे काय ऐकायचे मी इतका शिकलेला. मला इतका पगार मिळतो. माझ्या ठायी इतकी कर्तबगारी आहे. मी जे करीन ते लोकांचे अकल्याण काय म्हणून करीन................विलायतेहून करकरीत २१ वर्षाचा मनुष्य तुम्ही आणता. त्याला काय येते मी इतका शिकलेला. मला इतका पगार मिळतो. माझ्या ठायी इतकी कर्तबगारी आहे. मी जे करीन ते लोकांचे अकल्याण काय म्हणून करीन................विलायतेहून करकरीत २१ वर्षाचा मनुष्य तुम्ही आणता. त्याला काय येते त्याला कोठे अनुभव असतो त्याला कोठे अनुभव असतो तो एकदम येतो तो तेथे asistant collector होतो व ६० वर्षांचा मामलेदार असला तरी त्याच्यावर हाच. २१ वर्षाचा कलेक्टर कोठे, ६० वर्षांचा अनुभव फुकट तो एकदम येतो तो तेथे asistant collector होतो व ६० वर्षांचा मामलेदार असला तरी त्याच्यावर हाच. २१ वर्षाचा कलेक्टर कोठे, ६० वर्षांचा अनुभव फुकट ...............६० वर्षांच्या मामलेदाराला बहुतकरून तो आपल्यापुढे उभा करतो. बसावयाला खुर्चीही देत नाही. .............आणि मग या साहेबाला अनुभव मिळवायचा कसा ...............६० वर्षांच्या मामलेदाराला बहुतकरून तो आपल्यापुढे उभा करतो. बसावयाला खुर्चीही देत नाही. .............आणि मग या साहेबाला अनुभव मिळवायचा कसा हा पात्र व्हायचा कसा हा पात्र व्हायचा कसा आणि हे गाडे चालावयाचे कसे, याचा कोणी विचार केला आहे काय आणि हे गाडे चालावयाचे कसे, याचा कोणी विचार केला आहे काय” [ नवभारत मासिकातून उदधृत ]\nस्वतंत्र भारतातही ICS ही सेवा ‘भारतीय प्रशासन सेवा’(IAS) या स्वरुपात चालू राहिली. आता या सेवेमध्ये ब्रिटीशांऐवजी उच्चशिक्षित, बुद्धिमान अशा भारतीय युवकांची भरती करणे अपेक्षित होते. ठरावीक परीक्षापद्धतीच्या मार्गाने ही भरती आजतागायत चालू आहे. ब्रिटीशांनी सुरु केलेल्या ICS या सेवेच्या पार्श्वभूमीवर आपली भारतीय प्रशासन सेवा कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेणे हा या लेखाचा उद्देश आहे. भारतीय प्रशासन सेवेचे सत्यस्वरूप स्पष्ट होण्यासाठी तिच्या ऐतिहासिक पार्श्वभूमिबरोबरच या सेवेतील भरतीपद्धतीचीही थोडक्यात माहिती घेणे आवश्यक वाटते.\nपूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा, व शेवटी तोंडी परीक्षा या द्वारे उमेदवाराची निवड होते.यातही मुख्य परीक्षेला निर्णायक महत्त्व आहे. या परीक्षेतही पदवी परीक्षेला असलेल्या विषयांना सर्वात अधिक गुण दिलेले आहेत. या परीक्षेमध्ये तार्किक क्षमता, बौद्धिक क्षमता तपासण्याला स्थान असले तरी ते पदवी परीक्षेला असणाऱ्या विषयांच्या तुलनेत अतिशय गौण असते. त्यामुळेच ते निर्णायकही ठरत नाही. या भरतीप्रक्रियेत विद्यार्थ्यांमधील सामाजिक जबाबदारीची जाणीव, कर्तव्यनिष्ठा व भावनिक प्रकृती या बाबी तपासण्याला कमीत कमी महत्त्व दिले गेलेले आहे. एका लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये लोककल्याणकारी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपरोक्त बाबींनी युक्त प्रशासकांची आवश्यकता असते, हे सांगण्याची गरज नाही.\nवरील परीक्षांमधून एकदा निवड झाली की त्यांना हायफाय प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणानंतर त्यांना थोड्या कालावधीसाठी उपजिल्हाधिकारी या सारख्या पदाची जबाबदारी सोपविल्या जाते. त्यानंतर लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी या पदासारख्या जबाबदार व महत्त्वाच्या पदाची संपूर्ण जबाबदारी सोपविल्या जाते. अशाप्रकारे आयएएस उमेदवाराची प्रशासकीय कारकीर्द सुरु होते. या प्रकारची निवड तसेच ब्रिटीशांचा वारसा व या सेवेला दिले गेलेले विशेष महत्त्व या कारणांमुळे या सेवेत पुढीलप्रमाणे दोष निर्माण होतात.\nप्रारंभी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिशांनी त्यांच्या दृष्टीने परकीय असणाऱ्या आपल्या लोकांवर राज्य करण्यासाठी प्रशासनव्यवस्थेतील उच्च स्तरावर आपले लोक नियुक्त करण्याची सोय असणारी ही सेवा सुरु केली.या उच्च स्तरातील लोक व त्या खालील भारतीय लोक यामध्ये स्वाभाविकपणेच वांशिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय स्वरुपाची दरी निर्माण झालेली असे. या दोन स्तरांमधील ही दरी ब्रिटीशांना आवश्यकच वाटत होती. कारण त्यांचा एतद्देशीय लोकांच्या निष्ठेवर तसेच त्यांच्या क्षमतेवरही विश्वास नव्हता. आपले राज्य टिकविण्यासाठी इथल्या लोकांना उच्च प्रशासकीय स्तरापासून दूर ठेवणे ही ब्रिटीशांची आवश्यकता होती. वांशिक श्रेष्ठत्वाच्या दृष्टीमुळेही हा उच्च स्तर एतद्देशीय लोकांना वांशिकदृष्ट्या व बौद्धिकदृष्ट्या तुच्छ समजत होताच.\nब्रिटीशांचा वारसा सांगणाऱ्या या नव्या आयएएस व्यवस्थेत ब्रिटीश नसले तरी स्वश्रेष्ठत्वाचा व इतरांना तुच्छ लेखण्याचा ब्रिटीशांचा दृष्टीकोन मात्र आजही कायम राहिल्याचे दिसून येते. आपणच तेवढे चारित्र्यवान, बुद्धिमान व ज्ञानी असल्याचा अहंभाव या सनदी अधिकाऱ्यांमध्ये आलेला आहे. प्रशासनाच्या खालच्या स्तरातील लोकांपासूनचे आपले हे तथाकथित वेगळेपण ते सातत्याने टिकवून ठेवतात. आपल्या श्रेष्ठत्वाची व इतरांच्या कानिष्ठत्वाची जाणीव ते आपल्या वक्तव्यातून, वागण्यातून आणि आपल्या देहबोलीतून मुद्दामहून करून देत असतात. खालच्या स्तरातील कर्मचारी-अधिकारी हे खरोखरच बुद्धिहीन, कर्तृत्वहीन व चारित्र्यहीन असल्याचे त्यांना आता वाटू लागले आहे. त्यामुळे या आयएएस अधिकाऱ्यांचा खालच्या स्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांच्याशी सुसंवाद राहिलेला नाही. या दोन स्तरांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांनी आदेश देणे आणि खालच्यांनी त्यांचे निमुटपणे पालन करणे एवढ्याच स्वरूपाचे संबंध राहिलेले आहेत. स्वत:च्या तथाकथित वेगळेपणामुळे आयएएस अधिकारी स्वत:ला लोकसेवक न समजता ब्रिटीशांचे वारस आणि राज्यकर्तेच समजतात की काय, असे वाटू लागते. प्रशासनाच्या खालच्या स्तराशी सुसंवाद होत नसल्याने या सनदी अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने Ground Reality कळत नाही. आपल्याला जे समजले ते अंतिम सत्य असून त्या पलीकडे काहीही नाही, अशी वृथा खात्री त्यांना झालेली असते. सामाजिक-आर्थिक वास्तवाच्या अशा अर्धवट आकलनामुळे शासनाच्या कोणत्याच योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसत नाही. थोडक्यात, लोकविकासातील एक प्रकारच्या अडथळ्याचेच काम हा प्रतिष्ठित संवर्ग करीत आहे की काय, अशी साधार शंका येऊ लागते.\nठरावीक अभ्यासक्रम, पदवी परीक्षेतील विषयांना दिले गेलेले अत्याधिक महत्व, स्मरणशक्तीवर दिला जाणारा अत्याधिक भर अशा काही वैशिष्ट्यांनी युक्त असलेली ही परीक्षापद्धती आहे. या परीक्षेमध्ये तर्कक्षमता, व्यवहारचातुर्य, कॉमनसेन्स तसेच भावनांक तपासण्याला कमीत कमी महत्व दिले गेलेले आहे. या परीक्षा पद्धतीमुळे ठरावीक प्रश्नसंच, रेडीमेड उत्तरे, त्यावरील साचेबंद साहित्य, परीक्षेचे तंत्र शिकविणाऱ्या भाराभर संस्था यांच्या मदतीने साधारण पण मेहनती विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. या परीक्षापद्धतीच्या वरील स्वरूपातच आयएएस निवडीचे अपयश दडलेले आहे.\nआयएएस परीक्षेसाठी कोणत्याही विषयाच्या सखोल व बहुआयामी अभ्यासाची आवश्यकता नाही. अधिक गुण घेण्यासाठी विषयाची भारंभार माहिती झाली की पुरे. अशा अभ्यासातून विद्यार्थ्यांकडे प्रचंड माहिती, ज्ञान नव्हे, जमा होते. या विस्तारित माहितीमुळे आयएएस अधिकाऱ्यांमध्ये वृथा आत्मविश्वास व वृथा अभिमान निर्माण झालेला असतो. त्यामुळे नवीन काही जाणून घ्यायचे राहिले आहे, याची जाणीवच त्यांना होत नाही. या जाणीवेअभावी त्यांच्यात शक्य होणाऱ्या सुधारणा व विकास यांनाही अवकाश मिळत नाही. सुधारणा किंवा विकास होण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्या आवश्यकतेची जाणीव व्हायला लागते. त्या जाणीवेचीच इथे वानवा निर्माण झालेली असते.\nप्रत्येक प्रश्नाचा वर वर अभ्यास करणे किंवा तो केल्याचा आभास निर्माण करणे व वर वर खरी वाटणारी उत्तरे सादर करणे हे आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. त्याचप्रमाणे एखादे काम पूर्ण करण्यापेक्षा ते करण्यात सनसनाटी कशी निर्माण होईल हे ही मंडळी पाहत असतात. त्यमुळे सनसनाटी निर्माण करणारी कामे ही त्यांच्या प्राधान्यक्रमावर असतात. या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे हे लोक राजकीय नेत्यांना व मिडीयाला प्रभावित करण्यात यशस्वी होतात. भारतीय मिडिया अद्यापही बाल्यावस्थेत असल्यामुळे तसेच आता शोध पत्रकारिता नावालाही शिल्लक नसल्यामुळे त्याला वरील प्रकारच्या चमकदार प्रदर्शनाने प्रभावित करणे सोपे जाते. किंवा त्यांना असे प्रभावित होणे परवडत असावे. या कारणानेच आयएएस अधिकाऱ्यांचा Selling points वर भर असतो. थोडक्यात, आयएएस च्या साचेबंद अभ्यासामुळे या व्यवस्थेमध्ये बहुआयामी, गतीशील व सखोल व्यक्तिमत्वाचे अधिकारी तयार होण्याची शक्यता कमी होते.\nआपल्या लोकशाही व्यवस्थेत कल्याणकारी उद्दिष्टे साध्य करावयाची असतील तर प्रशासन लोकाभिमुख असणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला आपली उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत. प्रशासनात ही लोकाभिमुखता येण्यासाठी सामाजिक वास्तवाचे भान, जबाबदारीची जाणीव, समाजाविषयी संवेदनशीलता व आत्मीयता असण्याची आवश्यकता आहे. आयएएस च्या अभ्यासात व एकंदर निवडप्रकियेत या बाबी तपासण्याची किंवा महत्त्व देण्यासाठी कितपत व्यवस्था आहे, यात शंका आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना या अधिकाऱ्यांमध्ये सामान्य समाजाच्या पातळीवर उतरण्याची प्रवृत्ती क्वचितच दिसून येते.\nलाखो विद्यार्थ्यांमधून मोजकेच परीक्षार्थी या परीक्षेत यशस्वी होतात. त्यामुळे या निवड झालेल्यांमध्ये स्वाभाविकत:च आपण इतरांपासून वेगळे, श्रेष्ठ व सर्वात बुद्धिमान असल्याची भावना निर्माण होते. ही अहंकाराची भावना त्यांच्या व्यक्तिमत्वविकासात फार मोठा अडथळा ठरते. आपल्याला प्रत्येक विषयाचे परिपूर्ण ज्ञान असून आता जाणून घ्यायचे काही राहिले नाही, ही त्यांची प्रामाणिक भावना झालेली असते. त्यामुळे खालच्या अधिकार-कर्मचारी यांचे न ऐकणे, त्यांना समजावून न घेणे हे आयएएस अधिकाऱ्यांचे सर्वसामान्य वैशिष्ट्ये बनून राहिले आहे. त्यामुळे तळातील प्रश्नांची खरी व सखोल जाणीव तसेच राबविल्या जाणाऱ्या योजनांचा वास्तव फीडबॅकच त्यांना प्राप्त होत नाही. आणि याच कारणाने विविध प्रश्नांवर योजलेले उपायही यशस्वी ठरत नाहीत. हजारो कोटी रुपये खर्च करून राबविलेल्या शेकडो योजना फलनिष्पत्तीच्या दृष्टीने यशस्वी ठरलेल्या नाहीत, हा आपला अनुभव आहे. परंतु असे का होते, याचा आपण, शासन किंवा मिडिया फारसा विचार विचार करताना दिसत नाही. या योजना राबविण्याची जबाबदारी कोणाची असते, यासंबंधी सर्वंकष अधिकार कोणाला असतात, याचा आपण किंवा मिडिया केंव्हा विचार करणार आहोत एखाद्या अपयशात किंवा घोटाळ्यात एखाद्या खालच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांचा बळी देवून या सनदी अधिकाऱ्यांना जबाबदारीपासून पळ काढता येईल काय एखाद्या अपयशात किंवा घोटाळ्यात एखाद्या खालच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांचा बळी देवून या सनदी अधिकाऱ्यांना जबाबदारीपासून पळ काढता येईल काय हा खरा प्रश्न आहे.\n‘आयएएस’च्या प्रशिक्षण कालावधीतही या प्रशिक्षणार्थ्यांवर आपल्या वेगळेपणाचे व इतरांहून श्रेष्ठ असल्याचेच संस्कार होताना दिसतात. या प्रशिक्षणानंतर अल्प कालावधीतच त्यांना सरळ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा तत्सम महत्त्वाच्या व वरील पदावर नियुक्ती दिल्या जाते. एकदमच वरच्या पदावर गेल्यामुळे त्यांचात साहजिकच अहंकार उत्पन्न होतो. तसेच त्यांच्या वरच्या स्थानामुळे ते खालच्या स्तरावरील वास्तवापासून पुन्हा एकदा दूर जातात. तळातील वास्तवाशी पुरेसा संपर्क न आल्यामुळे यांच्या बाबतीत ‘व्यक्तित्व घडणे’ ही प्रक्रियाच पूर्ण होत नाही. कोणत्याही समस्येला तोंड देऊन त्यातून यशस्वीपणे मार्ग काढण्याची क्षमता येण्यासाठी व्यक्तिमत्व घडावे लागते, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आयएएस अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे घडण्याला फारसा अवकाशच मिळत नाही, असे दिसते.\nविशिष्ट प्रदेशातील एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करण्यापूर्वी किंवा तेथे एखादी योजना कार्यान्वित करण्यापूर्वी तेथील देश-काळ-स्थितीचा विचार करणे आवश्यक असते. कारण विविध प्रदेशातील प्रश्न समान असले तरी ते सोडविण्याचे मार्ग हे देश-काळ-स्थितीनुरूप वेगवेगळे असू शकतात. प्रगत देशात विशिष्ट प्रश्न कसा सोडविला जातो, याविषयी अभ्यास करून त्या प्रमाणेच आपल्याकडील समान प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न होतात. त्यासाठी सरकारी पैशात परदेशदौरे काढणे आवश्यकच ठरते. तेथील सेमिनार, भेटी, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे प्रकाशित केलेले शाही अहवाल हे आपल्याकडील प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शक मानले जातात. असे करताना त्या त्या देशांतील संस्कृती, रूढी, परंपरा, इतिहास, उपलब्ध साधनसुविधा, लोकांची मानसिकता यांचा मुळीच विचार केल्या जात नाही. निरनिराळ्या योजना या वर उल्लेख केलेल्या तथाकथित अभ्यासाच्या आधारावर बनविल्या जातात. त्यांचा पाया इथल्या जमिनीत रोवलेला नसतो. अशा परिस्थितीत या योजना निष्फळ न ठरल्या तर नवलच. मात्र अशा योजना निष्फळ ठरल्यानंतर, त्या तशा का ठरल्या याचा विचार न करता, खालच्या स्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांनी सहकार्य केलेले नसल्यामुळे असे झाले, असे बिनधास्तपणे व सोयीस्करपणे ठोकून दिल्या जाते. आयएएस अधिकाऱ्यांचा मीडियाशी चांगला संपर्क असल्यामुळे त्याद्वारे हे जनतेपर्यंतही चांगल्या प्रकारे पोचविल्या जाते. आपल्याकडील मिडिया हा फक्त सनसनाटी विषयांच्या बाबतीतच बऱ्यापैकी रस दाखवितो. योजनेच्या अपयशी होण्यात कोणतीही सनसनाटी नसल्यामुळे हा मिडिया या अधिकाऱ्यांच्या चमकदार संदेशांवर विश्वास ठेवतो. कारण हे सोपे आणि बिनधोक असते.\nआयएएस अधिकाऱ्यांचे सादरीकरण आकर्षक व चमकदार असल्याने ते मिडीयाला सहजपणे प्रभावित करतात. मिडीयाच्या मदतीने व त्याच्या माध्यमातून हे अधिकारी सामान्य जनतेमध्ये स्वत:ची चांगली प्रतिमा निर्माण करतात. आणि आपल्याला हवे तेच मिडीयाच्या माध्यमातून जनतेसमोर सादर करतात. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचे व तिच्या परिणामाचे सम्यक आकलन सामान्य जनतेला होत नाही. परिणामी परिस्थितीत काहीही बदल न होता ती जैसे थे राहण्याची शक्यता निर्माण होते. मिडीयाने जर आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा आणि तिच्या परिणामांचा मुळातून शोध घेतल्यास त्यांना वास्तव समजण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. आणि या अधिकाऱ्यांच्या चमकदार सादरीकरणाचा फुगाही सहजच फुटेल. मिडीयाने कोणत्याही सरकारी खात्यात चालणाऱ्या योजनांच्या अंमलबजाणीचा सखोल अभ्यास करावा म्हणजे त्याला वरील प्रतिपादन पटू शकेल.\nप्रशासनाची लोकाभिमुखता ही लोकशाहीच्या यशाची पूर्वावश्यकता आहे. कल्याणकारी उद्दिष्टे साध्य करावयाची असल्यास प्रत्येक योजनेचे लाभ सामान्य जनतेपर्यंत पोचतात काय, हे पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी सामान्य लोक हे प्रशासनाच्या केंद्रीय स्थानी असणे आवश्यक आहे. सामान्यांच्या गरजा ओळखणे, त्यांच्या पूर्तीसाठी योजना आखणे व त्यांची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणे, हे प्रशासनाचे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य आहे. प्रशासन लोकाभिमुख असेल तर सामान्यांना त्याविषयी आपलेपणा निर्माण होईल व त्यातूनच प्रशासनाला लोकांचे सहकार्य मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. योजनांच्या यशस्वितेसाठी, त्या ज्यांच्यासाठी राबविल्या जातात त्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते. त्यासाठी प्रशासनाने सामान्य लोकांची संस्कृती, सामाजिक वातावरण, रूढी, परंपरा, त्यांची मानसिकता इत्यादी बाबी विचारात घेतल्याच पाहिजेत. आपला अहंभाव बाजूला ठेवून, लोकांशी समरस होऊनच हे शक्य होईल. चार भिंतीच्या आत ए.सी.ची हवा घेत, परदेशातील मॉडेलकडे डोळे ठेवून हे होणार नाही, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आयएएस अधिकाऱ्यांची मानसिकता अशा लोकाभिमुखातेला पोषक आहे काय, याचा विचार करण्याजोगी स्थिती आहे.\nआएएस या सेवेचे वरील स्वरूप पाहता लोकमान्यांची आयसीएस सेवेबद्दलची उपरोक्त मते आयएएस सेवेलाही तंतोतंत लागू होतात, हे स्पष्ट होते. आयएएस सेवेबद्दल वरील मते मांडतांना या सेवेतील सन्माननीय अपवादांविषयी आपल्या मनात आदराची भावना असणे आवश्यकच आहे.\nअशा परिस्थितीत या उच्च स्तरात परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते. आणि असे इष्ट परिवर्तन घडवून आणणे अशक्य आहे, असेही नाही.\nप्रशासनव्यवस्थेतीलउच्च स्तरावर प्रगल्भ, परिपक्व, ब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/expensive.html", "date_download": "2018-04-26T23:47:03Z", "digest": "sha1:EQIJOOG7WDJ3YCOATT23DLZZOECXC4J3", "length": 11411, "nlines": 118, "source_domain": "zeenews.india.com", "title": "expensive - Latest News on expensive | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nबेस्ट प्रवास महागणार, दरवाढीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील\nबेस्ट दरवाढीच्या प्रस्तावाला बृहन्मुंबई वाहतूक विभाग हिरवा कंदील देणार आहे.\nवांद्रे-वरळी सी-लिंकवरील प्रवास आजपासून महागला\nमुंबई वांद्रे वरळी सी-लिंकवरील प्रवास आता महागणार आहे. मुंबईकरांना टोलसाठी आता जादाचे पैसे मोजावे लागणार आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.\nमुंबईच्या पालिका रूग्णालयात उपचार महागणार\nमुंबई महापालिका रुग्णालयांतील उपचार आता महागणार आहेत. मुंबईकरासाठी २० टक्के तर मुंबईबाहेरील रुग्णांसाठी ३० टक्के शुल्कवाढ करण्याच्या निर्णयाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nमहागड्या कच्च्या तेलामुळे पेट्रोल-डिझेल भडकलं\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ६८ डॉलर प्रति बॅरलपेक्षाही वर गेल्यात. त्यामुळे घरगुती बाजारातरही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यात.\nछोटी रेस्टॉरंट महाग तर एसी रेस्टॉरंट होणार स्वस्त \nछोट्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे महाग तर एसी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे स्वस्त होण्याची शक्यता आहे.\nदिवाळीत एसटी प्रवास महागणार\nदिवाळीत एसटी प्रवास महागणार आहे. दिवाळीसाठी एसटी महामंडळानं 20 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये 10 ते 20 टक्के दरवाढ होणार आहे. 14 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ही भाडेवाढ लागू असेल.\nयामुळे सोन्याच्या दरात गुरमित विकत असे भाज्या\nबलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला गुरमित राम रहीम सिंह आता २० वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे नवनवे किस्से समोर येत आहेत.\nआजपासून काय स्वस्त, काय महाग : बँक खातेदार, करदात्यांसाठी काय नवीन\nग्राहकांसाठी नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात आजपासून होत आहे. १ एप्रिल अनेक नवीन गोष्टी बऱ्या वाईट आहेत. आजपासून काय स्वस्त होणार आणि महाग होणार, टॅक्समध्ये सुटसुटीतपणा तर पैसे ठेवी व्याज दरात कपात होणार आहे.\n१ एप्रिलपासून बदलणार इन्कम टॅक्सचे १० नियम\nनवीन आर्थिक वर्षात सामान्य माणसांच्या संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.\nएक एप्रिलपासून काय होणार महाग आणि काय स्वस्त\nपुढील आर्थिक वर्षाचा प्रारंभ झाला म्हणजे येत्या १ एप्रिलपासून आपल्या गरजेच्या आणि ऐशोआरामाच्या वस्तू महाग होणार आहे.\nमुंबईकरांचा लोकल प्रवास महागण्याची शक्यता\nलोकल प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. रेल्वेने भाडेवाढीसंदर्भातील हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय.\nदिवाळीत यावर्षीही सर्वसामान्यांचं दिवाळं काढणार\nयावर्षीच्या दिवाळीतला प्रवासही तुम्हाला महागात जाणार आहे. एसटी महामंडळानं यावर्षीपासून परिवर्तनशील भाडेवाड लागू केली आहे.\nमहाग होऊ शकतात काही महत्त्वाची औषधे\nअल्जाइमर, डायबिटीज आणि हाइपरटेंशन यासारख्या आजारांवरील औषधे महाग होणार आहे. या औषधांच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार आहे. सरकारकडून जवळपास अशा १०० औषधांना राष्ट्रीय यादीतून काढून टाकलं आहे.\nमांसाहार करणं मुंबईकरांना पडणार महागात\nमहागाईचा चटका सहन करत असलेल्या मुंबईकरांना आता मांसाहार करणंही महागात पडणार आहे.\nमहागाईत वाढ, पेट्रोल-डिझेलनंतर भाजीपाला महागला\nजून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भस्मासूर उभा रहिलाय. मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दणकून वाढ झालीय. भाजीपाला किंमतीत वाढ झालेय. भाज्यांचे दर ठाण्यात ८० ते १२० रुपयांच्या घरात पोहोचलेत\nया ११ वस्तू फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका\nविराटला पराभवानंतर मोठा झटका, १२ लाखांचा दंड\nVIDEO: धोनीचा विजयी षटकार...पाहा काय होती पत्नी साक्षीची प्रतिक्रिया\nमैदानावर भिडले होते धोनी-कोहली, साक्षी-अनुष्कामध्येही सुरु होता मुकाबला\nलिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे ऊसाचा रस\n...तर तुमचे पॅनकार्ड होईल निष्क्रिय\nशैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी पत्नीला केली अटक\nएबी डेविलियर्सने ठोकला १११मीटर लांब षटकार...अंपायर म्हणाले, न्यू बॉल प्लीज\nस्कूल बस अपघातात १३ मुलांचा मृत्यू\n'कुछ रंग प्यार के'ची अभिनेत्री अमिता उद्गाता यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/depression-rampant-india-32608", "date_download": "2018-04-26T23:06:12Z", "digest": "sha1:CFPPIE56YGHURU7RGU4G25TMEFBHUS27", "length": 11261, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "depression rampant in india भारतात सर्वाधिक नैराश्यग्रस्त लोक; डोक्‍यावर वाढता ताण | eSakal", "raw_content": "\nभारतात सर्वाधिक नैराश्यग्रस्त लोक; डोक्‍यावर वाढता ताण\nसोमवार, 27 फेब्रुवारी 2017\nविशेषत: तरुणाई नैराश्‍याच्या आजाराला बळी पडत असल्याचे दिसून आले.\nधकाधकीची जीवनशैली आणि दैनंदिन जीवनातील असुरक्षिततेमुळे प्रत्येकाच्या डोक्‍यावरील ताणतणाव वाढत चालला आहे. नैराश्यग्रस्त लोकांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. भारताप्रमाणेच जगभर ही समस्या दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेनेही हा धोका मान्य केलेला दिसतो.\n2005 ते 2015 हा दहा वर्षांचा कालखंड लक्षात घेतला तर नैराश्‍यग्रस्त लोकांच्या संख्येत अठरा टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे दिसून येते. भविष्यामध्ये हे संकट अधिकच बिकट होणार असून, विकसनशील देशांमध्ये ही समस्या गंभीर रूप धारण करत आहे.\nनैराश्‍यामुळे वाढत जाणारे आत्महत्यांचे प्रमाण हे सर्वाधिक चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे तरुणाई नैराश्‍याच्या आजाराला बळी पडत असल्याचे दिसून आले.\n7,88,000 लोकांनी 2015 मध्ये आत्महत्या करून जीवन संपविले\n322 : जगभरातील नैराश्‍याने ग्रासलेले लोक\n18.4 टक्के : नैराश्‍यग्रस्त लोकांच्या संख्येत 2005 ते 2015 मधील वाढ\nनैराश्‍याचा आजार झालेल्यांची संख्या\nदेश - नैराश्‍य - उद्विग्नता\n(स्रोत : जागतिक आरोग्य संघटना)\nकेसर आंबा यंदा खाणार भाव\nरोपळे बुद्रुक (जि. सोलापूर) - नुकतीच झालेली गारपीट व वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान...\nबंगल्यावर उभारला शिवरायांचा पुतळा\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या बंगल्यात तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा...\nसाखर कारखान्यांचे डोळे केंद्राकडे\nभवानीनगर - देशभरात साखर कारखान्यांची ऊसदर देण्यासाठी थकलेली २० हजार कोटींची देणी व घसरतच चाललेले साखरेचे दर, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सुचविलेले...\nदर नसल्याने टोमॅटो उकिरड्यात\nकऱ्हाड - दर गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कमी कालावधीत चार पैसे मिळतील या आशेने अनेकांनी घेतलेल्या या पिकाला मातीमोल दर मिळत...\nयेत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nokarimargadarshan.blogspot.com/2013_06_01_archive.html", "date_download": "2018-04-26T23:06:11Z", "digest": "sha1:33I25I66CJE4YVCHXO46ZCNDOLGSTZUZ", "length": 47930, "nlines": 452, "source_domain": "nokarimargadarshan.blogspot.com", "title": "नोकरी मार्गदर्शन: June 2013", "raw_content": "मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ\nनोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या\nजिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव मध्ये तलाठी पदांची भरती\nजिल्हा निवड समिती, जळगाव मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत उपविभागीय अधिकारी जळगाव, भुसावळ, अमळनेर आणि पाचोरा यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त ४० पदे\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2013\nराज्यातील कृषी महाविद्यालयांत संचालक व अधिष्ठाताच्या 10 जागा\nमहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत राज्यातील कृषी महाविद्यालयातील संचालक-विस्तार शिक्षण (2 जागा), संचालक-संशोधन (4 जागा), अधिष्ठाता-कृषी (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.\nअर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.maharashtra.gov.in\nhttp://www.dbskkv.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती\nधर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात अधीक्षक / जनसंपर्क अधिकारी- १९ , लेखापाल / निरीक्षक / शिश्तेदार / न्याय लिपिक - ४६ , वरिष्ठ लिपिक - ८४ , लिपिक-टंकलेखक - २१६, लघुलेखक उच्च श्रेणी - १, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी - ५७, दूरध्वनी चालक - ७, वाहन चालक - १६, शिपाई - १०२, पहारेकरी - ३३ अशी विविध संवर्गातील पदे\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2013 आहे.\nसशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल-वाहनचालकाच्या 645 जागा\nसशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल-वाहनचालक (645 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ssbrectt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nकोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात लिपीक टंकलेखक/सर्वसाधारण सहायक, अंधारखोली सहायक, शिपाई पदांची भरती\nकोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात व त्यांच्या अधिनस्त जिल्हा कार्यालयात लिपीक टंकलेखक/सर्वसाधारण सहायक (5 जागा), अंधारखोली सहायक (1 जागा), शिपाई (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2013 आहे.\nकृषि आयुक्तालय व विभागीय कार्यालयामध्ये 1031 जागांसाठी भरती\nकृषि आयुक्तालय व विभागीय कार्यालया अंतर्गत कृषि सेवक (856 जागा), लिपिक (157 जागा), वरिष्ठ लिपिक (12 जागा), लघुटंकलेखक (4 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), लघुलेखक-उच्चश्रेणी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळच्या पुणे आवृत्तीत दि. 25 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nसशस्त्र सीमा दलात ट्रेडसमन पदाच्या ८१० जागा\nसशस्त्र सीमा दलात ट्रेडसमन - ८१० जागा भरण्यात येणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१३ आहे.\nदिल्ली नगर निगम मध्ये ९५२ प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१३\nपुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात 2 जागा\nपुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात सांख्यिकी (1 जागा), सांख्यिकी सहाय्यक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 8 जुलै 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 25 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलात वैद्यकीय अधिकारीच्या 608 जागा\nवैद्यकीय अधिकारी निवड मंडळामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी-डेप्युटी कमांडंट (209 जागा), वैद्यकीय अधिकारी-असि. कमांडंट (397 जागा), डेंटल सर्जन- असि. कमांडंट (02 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2013 आहे.\nयासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.\nभारतीय तटरक्षक दलात नाविक-जनरल ड्युटी पदासाठी भरती\nभारतीय तटरक्षक दलात नाविक-जनरल ड्युटी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nपुणे विद्यापीठात विवीध ४२ पदांसाठी ३१० जागा\nपुणे विद्यापीठात वरिष्ठ तंत्रसहाय्यक, दस्तऐवजकार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), तांत्रिक सहाय्यक (फोटोग्राफी), ड्रॉफ्ट्स्मन (स्थावर/रसायनशास्त्र), सांख्यिकी सहाय्यक, रासायनिक विश्लेषक (भुशास्त्र),\nतंत्रसहाय्यक (भुशास्त्र), सर्वेक्षक (पुरातत्व), तांत्रिक सहाय्यक (ग्रंथालय), कार्यशाळा कार्यदेशक, प्रमुख भांडाररक्षक, मिस्त्री (स्थावर), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, बांधकाम सहाय्यक, तंत्रसहाय्यक (प्राणीशास्त्र), शुष्क वनस्पतीरक्षक (वनस्पतीशास्त्र), वरिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,सुतार, वायरमन, कनिष्ठ सहाय्यक (सर्वसाधारण), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), तंत्रज्ञ नि आरेखक (रसायनशास्त्र), कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, संग्रहालय स्वच्छक, ग्रंथालय परिचर, खानसामा नि अतिथीगृह परिचर, कुशल कामगार, झेरॉक्स ऑपरेटर, अंधारखोली सहाय्यक, वनस्पती समाहारक (वनस्पतीशास्त्र), सेक्शन कटर ग्रार्इंडर, चक्रमुद्रीत यंत्रचालक, शिपाई, ग्रंथालय शिपाई, पहारेकरी,हमाल, आरोग्य परिचर (आरोग्य वेंâद्र), प्रयोगशाळा मदतनिस अशी एकुण 310 पदे\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2013\nबृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध निर्माता (9 जागा)\nऔषध निर्माता (9 जागा)\nदि. 17 जून 2013 रोजी होणार आहे.\nजाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात\nसहाय्यक वैद्यकीय अधिकारी (127 जागा)\nपदासाठी भरती दि. 20 जून व 21 जून 2013\nजाहिरात दै. लोकसत्ता 5 जून 2013 प्रसिद्ध झाली आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 23 जागा\nपुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत आस्थापना सहाय्यक (3 जागा), भांडार व्यवस्थापक (1 जागा), अभिलेखपाल-रेकॉर्ड किपर (1 जागा), संशोधन सहाय्यक (4 जागा), वरिष्ठ लिपिक\n(4 जागा), लघुलेखक (2 जागा), लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटर (6 जागा), हेल्पलाईन केंद्र सहाय्यक\n(2 जागा) ही पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात समन्वयक (78 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 2 जुलै 2013 ते 5 जुलै 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nThe Press Trust of India मध्ये विवीध पदांच्या अनेक जागा\nपुसद अर्बन बँकेत ३२ जागा\nअंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका ५७१ पदे\nएकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात तालुकावार प्रकल्प कार्यालयात रिक्त असलेली अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांची मानधनी पदे.\nअर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जून २०१३ आहे.\nLabels: अंगणवाडी सेविका, मदतनीस\nलाईफ इन्सुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये Direct Sales Executive च्या 13148 जागा भरण्यात येणार असून त्यापैकी पश्चिम विभाग म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि गोआ या तीन राज्यात 2250 जागा भरल्या जाणार आहे.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2013 आहे.\nयवतमाळ अर्बन बँकेत अधिकारी, लिपिक व शिपाई पदाच्या अनेक जागा\nराष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत विवीध 193 पदांसाठी थेट मुलाखती\nराष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत विवीध 193 पदांसाठी थेट मुलाखती\nयवतमाळ जिल्हा परिषदेत 115 जागा\nयवतमाळ जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आरेखक, कनिष्ठ आरेखक, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), पर्यवेक्षीका (महिला), पशुधन पर्यवेक्षक,\nकंत्राटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी (सांख्यिकी),\nलघुलेखक ( नि. श्रे.), परिचर (वर्ग ४) पदाच्या 115 जागा\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-June-2013\nस्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेत चलान भरून आल्यानंतरच सविस्तर अर्ज भरावा.\nLabels: जिल्हा परिषद, यवतमाळ\nबृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये शिक्षकांची 754 पदे ( Walk In Interview )\nबृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत प्राथमिक शाळेमध्ये ठोक मासिक वेतनावर प्राथमिक शिक्षकांच्या उर्दू माध्यम 428 जागा, हिंदी माध्यम 102 जागा व इंग्रजी माध्यम 224 जागा. अशा रिक्त असलेल्या पदावर शिक्षण सेवकांची नियुक्ती व ऑगस्ट 2013 रिक्त होणाऱ्या पदासाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी \"थेट भरती\" (Walk In Interview) द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 25 जून 2013 ते 06 जुलै 2013 या कालावधीत आवश्यक ती शैक्षणीक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी कागदपत्रासह उपस्थित राहावे.\nLabels: Walk In Interview, बृहन्मुंबई, महानगरपालिका\nकोकण विभागीय माहिती कार्यालयात विवीध पदांची भरती\nकोकण विभागीय माहिती कार्यालयात व त्यांच्या अधिनस्त जिल्हा कार्यालयात वाहन चालक (5 जागा), सिनेयंत्रचालक (4 जागा), कॅमेरा अटेंडंट (1 जागा), शिपाई/संदेशवाहक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2013 आहे. यासंबंधीची माहितीhttp://www.maharashtra.gov.in व http://www.dgipr.maharashtra.gov.in व या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nभारतीय रिजर्व बँक (आरबीआई) मध्ये (वर्ग-२) अधिकाऱ्यांच्या ९८ जागा\nभारतीय रिजर्व बँक (आरबीआई) मध्ये (वर्ग- २) अधिकाऱ्यांच्या ९८ जागा\nऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०१३ आहे.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या 101 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (शिक्षण सेवक) -हिंदी माध्यम (8 जागा), उर्दू माध्यम (4 जागा), इंग्रजी माध्यम (3 जागा), हिंदी माध्यम (30 जागा), उर्दू माध्यम (37 जागा), इंग्रजी माध्यम (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 27 जून ते 4 जुलै 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 13 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nगोंदिया, गडचिरोली, बिड, रायगड, चंद्रपुर, औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यात गटसमन्वयकाच्या 158 जागा\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड मध्ये 30 जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बीड मध्ये 22 जागा\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गोंदिया मध्ये 10 जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गडचिरोली मध्ये 16 जागा\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपुर मध्ये 30 जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड मध्ये 32 जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, औरंगाबाद मध्ये 18 जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुन 2013\nभारतीय रिजर्व बैंक (RBI) मध्ये ५२५ सहाय्यकांची भरती\nभारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) ने आपल्या कार्यालयात ५२५ कार्यालयीन सहाय्यक पदांची भरती\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०१३ आहे.\nरिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया मुंबई येथे संशोधन अधिकाऱ्यांच्या १७ जागा:\nअर्जदारांनी अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पात्रता कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा संशोधनपर पीएच.डी. केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.\nअधिक माहितीसाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या १८ ते २४ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०१३.\nबीड व अहमदनगर जिल्हा परिषद भरती परिक्षेच्या उत्तरतालिका (Answer Key )\nबीड जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद पद भरती उत्तर तालिका\nअहमदनगर जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद पद भरती उत्तर तालिका\n(IRB-3) इंडियन रिझर्व बटालियन, कोल्हापूर अंतिम निवड यादी\nमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या ईयत्ता दहावी (एस.एस.सी.) चा निकाल\nदि. ७ जुन २०१३ रोजी दुपारी १ वाजता जाहिर होणार आहे.\nएकाच संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने\nनिर्माण होणा-या अडचणीमुळे पर्यायी संकेतस्थळांची यादी दिलेली आहे.\nनिकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा\nएस.एस.सी.निकाल : ७ जुन २०१३ वेळ दुपारी १ वाजता\nगुणपत्रिका : १५ जुन २०१३ वेळ दुपारी ३ वाजता\nगुणपडताळणीसाठी अर्ज : २५ जुन २०१३ पर्यंत\nउत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मुल्यांकन : ७ ते २७ जुन २०१३ पर्यंत\nऑक्टोबर २०१३ परिक्षेसाठी अर्ज : २५ जुन पर्यंत (नियमीत शुल्कासह) २९ जुन पर्यंत (विलंब शुल्कासह)\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माता पदाच्या 136 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध निर्मात्याच्या 9 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक यांच्या अखत्यारित रुग्णालयांमध्ये औषध निर्माता (9 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 17 जून 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारीच्या 127 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (127 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 20 जून व 21 जून 2013 रोजी होणार आहे.यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 5 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nकोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात परीक्षा नियंत्रकाची 1 जागा\nकोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात परीक्षा नियंत्रक (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nविमा कंपन्यांमध्ये सहाय्यक पदाच्या २६०० जागा\nअहर्ता:- पदवी अथवा बारावीची परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.\nसंबंधित प्रादेशित भाषेचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २८ वर्षे. (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०१३.\nपोस्टात 1,349 जागा रिक्त; जानेवारीपर्यंत होणार भरती\nकेंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती\nजिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्येतलाठी, लिपिक, शिपाई पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013 जिल्हाधिकारी कार्यालय य...\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती प्रादेशिक निवड समिती मार्फत जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये सरळ ...\nसार्वजनिक बांधकाम विभागात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 10 जागा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ...\n19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळावा\nमध्य रेल्वेमध्ये ग्रुप डी मधील 905 जागांची भरती\nमध्य रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये माजी सैनिक कोट्याअंतर्गत ग्रुप डी मधील 905 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंत...\nजळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांच्या 227 जागा\nजळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक-टंकलेखक 89 जागा आणि तलाठी 138 जागा एकूण 227 पदे. ऑनलाईन अ...\nभारतीय हवाई दलात ( Indian Air Force ) ग्राऊंड ड्युटी विभागात नोकरीच्या संधी\nभारतीय हवाईदलामधील हवामान विभागात ग्राऊंड डयुटी विभागात पर्मनंट कमिशन तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारीपदासाठी भरती केली जाणार आहे....\nभारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुप मध्ये परिवीक्षा अधिकारी (Probationary Officers) पदाच्या एकूण 1837 जागा . Age Re...\nजिल्हा निवड समिती (1)\nतक्रार निवारण प्राधिकारी (1)\nरयत शिक्षण संस्था (1)\nजिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव मध्ये तलाठी पदांची भर...\nराज्यातील कृषी महाविद्यालयांत संचालक व अधिष्ठाताच्...\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती...\nसशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल-वाहनचालकाच्या 645 जाग...\nकोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात लिपीक टंकलेखक/...\nकृषि आयुक्तालय व विभागीय कार्यालयामध्ये 1031 जागां...\nसशस्त्र सीमा दलात ट्रेडसमन पदाच्या ८१० जागा\nपुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात 2 ज...\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलात वैद्यकीय अधिकारीच्या 6...\nभारतीय तटरक्षक दलात नाविक-जनरल ड्युटी पदासाठी भरती...\nपुणे विद्यापीठात विवीध ४२ पदांसाठी ३१० जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध जागा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 2...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nThe Press Trust of India मध्ये विवीध पदांच्या अनेक...\nपुसद अर्बन बँकेत ३२ जागा\nअंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका ५७१...\nयवतमाळ अर्बन बँकेत अधिकारी, लिपिक व शिपाई पदाच्या ...\nराष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत विवीध 193 प...\nयवतमाळ जिल्हा परिषदेत 115 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये शिक्षकांची 754 पदे (...\nकोकण विभागीय माहिती कार्यालयात विवीध पदांची भरती\nभारतीय रिजर्व बँक (आरबीआई) मध्ये (वर्ग-२) अधिकाऱ्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षका...\nगोंदिया, गडचिरोली, बिड, रायगड, चंद्रपुर, औरंगाबाद,...\nभारतीय रिजर्व बैंक (RBI) मध्ये ५२५ सहाय्यकांची भरत...\nबीड व अहमदनगर जिल्हा परिषद भरती परिक्षेच्या उत्तरत...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी ...\nविमा कंपन्यांमध्ये सहाय्यक पदाच्या २६०० जागा\nपुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली व सोलापुर जिल्ह्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/Rupay-Debit-Card-Offers.asp", "date_download": "2018-04-26T22:59:42Z", "digest": "sha1:SWI3NIXAPY5NT4OK4TXIACKYL4QHMR5L", "length": 11464, "nlines": 100, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Rupay Debit Card Offers Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nआपले बँक खाते केवायसीची पूर्तता करणारे आहे का \nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2009/10/", "date_download": "2018-04-26T23:08:23Z", "digest": "sha1:4A2UTFXOMKALYDWYZRXWNVR6FEHOFWKL", "length": 25484, "nlines": 138, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "एफ वाय – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nउद्धव ठाकरेचिंचवडचिंचवड रेल्वेस्टेशनडाळतुरडाळदादांदिवाळीपुणे स्टेशनपूणेपोलीसबंडखोरमहानगरपालिकाराज ठाकरेराष्ट्रवादीरेल्वेस्टेशन\nपरवा चिंचवड गावात एका दुकानदाराला मसूर डाळीला पॉलिश करून ‘तुरडाळ’ म्हणून विकताना आरोग्य खात्याने पकडले. आता कारवाई होईल याची खात्री नाही. आता तुरडाळ किती महत्वाची हे सांगायला नको. एका बाईने ती तुरडाळ खरेदी करून घरी आली. धुतल्यावर त्याची पॉलिश निघून गेली. मग हा सारा प्रकार उघडकीस आला. असो, असं चिंचवडमध्ये सर्रास चालू आहे. याच आठवड्यात चिंचवड रेल्वेस्टेशनच्या समोर असलेल्या पुलाखाली एका तरुणाला ठेचून मारले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह पहिला. सोडा, आता बघून काही वाटत नाही. महिन्यात एक घटना पुण्यात घडतीच. काल ‘पोलीस तपास करीत आहेत’ अशी बातमी वर्तमानपत्रात आली होती. सगळ्याच ठिकाणी असं घडत असत. त्यामुळे कोणालाच काही वाटत नाही. काल सकाळी रेल्वे स्टेशनवर येत असताना इथ निवडून आलेल्या बंडखोर उमेदवाराच्या अभिनंदनाच्या पोस्टरवर चक्क दादांचा फोटो. Continue reading →\nटिप्पणी ऑक्टोबर 30, 2009 हेमंत आठल्ये\nअतिरेकीअनेकअफझल खानअमरनाथआईआतंकवादीकंपनीकसाबकाकागोधरागोवाचिल्लर पार्टीटीव्हीडी.एन. रोडदंगलधर्मनरक चतुर्दशीनिधर्मीपाटलीण बाईपूणेपोलिसफटाकेबहिणबॉम्बबॉम्बस्फोटभाऊभिवंडीमंदिरमशिदीमालेगावमीमुंबईमुस्लिममोबाईलरेल्वेशाहीस्त्य खानशिवाजी महाराजसनातनस्वातंत्र्यहज\nआज रात्री गच्चीतून फटाके बघताना खूप मजा वाटत होती. काकाच्या मोबाईलचा रिचार्ज आणायाला जाताना काही विचारायलाच नको, कुठे कधी फटका फुटेल काही सांगता येत नव्हते. दोन मिनिटांच्या रस्त्याला दहा मिनिटे लागली. अस वाटत होत की कुठे तरी युद्ध भूमीवरून जातो आहे की काय. चिल्लर पार्टी फारच जोरात होती. परत घरी आल्यावर टीव्हीवर गोवा बॉम्बस्फोटाची बातमी बघितली. ऐन दिवाळीच्या सुरवातीला झालेला बॉम्बस्फोट. आज काही जणांना पकडलं आहे. ते सनातन संस्थेशी सहभाग आहे अस म्हटलं आहे. बघून खरचं खूप छान वाटल. नरक चतुर्दशीचा मुहूर्त फार छान निवडला. निदान आपल्या देशात, आता तो आपला कशावरून हा देखील एक प्रश्नच आहे. नाही मी राजकारणाचा विषय काढत नाही आहे. पण मला तुम्ही सांगा आपला देश सर्वधर्म समभाव बाळगणारा आहे ना. जर हज यात्रेला जाणार्याचा खर्च आपला देश उचलतो. मग अमरनाथला जाताना स्टैंप पेपरवर अस का लिहून द्याव लागत की ‘तिथे जाताना होणाऱ्या अपघात, मृत्यूला फ़क़्त मीच(यात्रेकरू) जबाबदार आहे’. Continue reading →\n3 प्रतिक्रिया ऑक्टोबर 18, 2009 ऑक्टोबर 18, 2009 हेमंत आठल्ये\nआजपासून कंपनीची दिवाळी सुट्टी सुरु झाली. दोन दिवसापूर्वी माझ्या मित्राला डोळ्या खाली भाजल होत. त्याला विचारलं ‘काय झाल कशामुळे भाजल’ त्यावर तो म्हणाला ‘काल फटाके उडवताना फटका ठिणगी माझ्या डोळ्याखाली आली. त्यामुळे भाजल’. काल घरी येत असताना एका ठिकाणी बरीच चिल्लर पार्टी जमा झाली होती. त्यांचे काही तरी बोलणे चालले होते. मग त्यातील सगळ्यात मोठा मुलगा म्हणाला ‘तुम्ही कोणी येऊ नका, मी जाऊन त्याला मागतो’. अस म्हटल्यावर इतरांनी मान डोलावली. मग तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फटाके उडवत असलेल्या त्याच्यापेक्षाही मोठ्या मुलाकडे गेला. हा काही बोलणार तेवढ्यात हे चिल्ले पिल्ले मागून रस्ता ओलांडून त्याच्या मागे उभे. हा त्या फटका वाजवणाऱ्या मुलाला म्हटला ‘ए आम्हालाही फटाके दे ना राव’. ऐकून हसू आले. पण त्याहून अधिक हसू त्या मुलाने फटाका लावला की ही सगळी पार्टी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळून जायची. आणि दुसरा फटाक्याची वात पेटवताना फार जवळ जाऊन जणू काही आता त्यावर संशोधनच करत आहे असा आविर्भाव आणून बघायची. आणि पेटला की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळायची. अस चालू होत. बघून हसू की रडू अस झाल होत. Continue reading →\n3 प्रतिक्रिया ऑक्टोबर 17, 2009 ऑक्टोबर 17, 2009 हेमंत आठल्ये\nसंध्याकाळी कंपनीतून सुटल्यावर घरी येत असताना चिंचवडमधील चाफेकर चौकात एक भले मोठे पोस्टर लावले होते. त्यावर प्रत्येक तासाला ‘फ्री गिफ्ट’ जिंका अस लिहिलेलं होते. पोस्टर छान होत पण ‘फ्री गिफ्ट’ म्हणजे काय. गिफ्ट नेहमी ‘फ्री’ च असत ना, जर गिफ्ट विकत असेल तर त्याला कोणी गिफ्ट कसे म्हणेल. गिफ्ट नेहमी ‘फ्री’ च असत ना, जर गिफ्ट विकत असेल तर त्याला कोणी गिफ्ट कसे म्हणेल पोस्टर मधील ‘फ्री गिफ्ट’ शब्द वाचून हसू आले. आज दुपारी जेवण करत असताना माझ्या सहकारणीला सहजच विचारल की ‘तू दिवाळीत फटाके उडवतीस का पोस्टर मधील ‘फ्री गिफ्ट’ शब्द वाचून हसू आले. आज दुपारी जेवण करत असताना माझ्या सहकारणीला सहजच विचारल की ‘तू दिवाळीत फटाके उडवतीस का’ तर त्यावर ती म्हणाली ‘मी फटाके फोडते आणि पतंग उडवते’. यावर सगळेच हसू लागले. पण या वाक्यावरून तीने माझी उडवली होती. पण छान कोटी केली होती. Continue reading →\n१ प्रतिक्रिया ऑक्टोबर 16, 2009 ऑक्टोबर 16, 2009 हेमंत आठल्ये\nकंपनीकिशोर कुमारगर्लफ्रेंडगाणीचालकचिंचवडचित्रपटतालुकातीदर्दे दिलदुखीनगरपूणेबसबॉसमराठीमिरवणुकमीरेडीओरेडीओ मिरचीलग्नविचारविसर्जनहिंदी\nआज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल चुकली. बस स्थानकात आलो तर बस मिळेना. शेवटी खाजगी वाहनाने येरवड्याला गेलो. आता खाजगी म्हटल्यावर हिरो लोक असणारच, एकाचा एमपीथ्री प्लेअर सुरु. सकाळी उशीर झाला होता म्हणून आधीच वैतागालेलो. त्यात त्याच ‘पेहली पेहली बार मोहब्बत कि है‘. आता त्याच्या एकूणच अवताराकडे बघून हे गाणे एकदम विरुद्ध वाटले. पण गाणे छान लावले होते. कंपनीत माझ्या सिनिअरने ‘मन का रेडीओ बजने दे जरा’ अस म्हटल्या म्हटल्या माझ्या बॉसने त्याला थांबून म्हटला ‘बस्स’. हे ऐकून सगळेच हसू लागले. परवा देखील असंच चिंचवडच्या बसमध्ये बसलो तर त्यात गाणी चालू. आता पीएमपीएल मध्ये गाणे ऐकण्याची ही माझी दुसरी वेळ. बर गाणी सुद्धा निवडून काढलेली. ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ ऐकून ताबडतोप माझ्या मोबाईलचे हेडफोन कानाला लावले. बहुतेक यावेळी बोनस न मिळाल्याच्या दुख उफाळून आले असावे त्या बस चालकाला. बर गाणी हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे की काय अस वाटत आहे. Continue reading →\n१ प्रतिक्रिया ऑक्टोबर 15, 2009 ऑक्टोबर 15, 2009 हेमंत आठल्ये\nसकाळी सव्वादहाची लोकल पकडून शिवाजीनगरला आलो. पण नगरच्या गाड्यांना गर्दी फार. मग काय थोड्या वेळ थांबव लागल. सव्वा अकरा वाजता एक बस मिळाली. ती नगरमध्ये पोचायला सव्वा दोन वाजता आली. पण तिथून आमच्या गावी जाणारी सव्वा दोनची गाडी ‘इलेक्शन ड्युटीला’. तीन वाजता पुढची गाडी होती. मित्रासोबत गप्पा मारताना एका जणाचा मोबाईल चोरून एक चोर पळाला. लोकांनी आणि त्याने पाठलाख केला, पण तो काही सापडला नाही. बस स्थानकातील पोलीस चौकीत नेहमीप्रमाणे गायब. तीन वाजताची बस आली, साडेतीन वाजता. बर गावात जायला पुढे एक तास. मतदान चुकू नये म्हणून आटापिटा. शेवटी मतदान झाल माझ. गावात अंदाजे नव्वदीच्या घरात यावेळी मतदान झाल. बर ह्या सगळ्या मधल्या काळात वडिलांचे दोन, लहान भावाचा एकदा, आईचा एकदा आणि मित्रांचे दोनदा फोन येऊन गेले. माझ्या मतदानाला गल्ली सेना हजर होती. Continue reading →\nटिप्पणी ऑक्टोबर 14, 2009 ऑक्टोबर 14, 2009 हेमंत आठल्ये\nकदाचित तुम्ही हा शब्द एकाला असेल किंवा नसेलही. पण मी लहानपणापासून आमच्या गावात ही रात्र बघितली आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशीच्या रात्रीला ‘कत्तलीची रात्र’ म्हणतात. मग ती निवडणूक साधी ग्रामपंचायतीची देखील असली तरी. मी शाळेत असताना नेहमी आमच्या गावाच्या सुरवातीला असणारी झोपडपट्टीत आधी निवडणुकी आदल्या दिवशी होणारी कत्तलीची रात्र माहिती होती. तिथे निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांना म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांना एका मतासाठी पन्नास रुपये दिले जायचे. आता हा आकडा निवडणूक आणि तो उमेदवार यावरून कमी जास्त व्हायचा. आता १९९५ साली पन्नास रुपये आकडा खूप मोठा होता. काही पक्षाचे लोक दारू, कोणाला घरासाठी पैसा, जमीन, काहीना कपडे तर काहींना घरांसाठी सिमेंट आणि काहीना रेशनकार्ड अस बरंच काही द्यायचे. आता मत मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला झोपडपट्टीत हे वाटावेच लागतात. हे मी माझ्या मनाच किंवा कुठल्या वर्तमानपत्रात वाचून सांगत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. ह्या गोष्टी घडतात. Continue reading →\n१ प्रतिक्रिया ऑक्टोबर 13, 2009 ऑक्टोबर 13, 2009 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%93%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2018-04-26T22:55:26Z", "digest": "sha1:IGA4ZWAQSOHF2L7XFUEY7RJ7IUGJPHDL", "length": 3748, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलेटा ओशन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअलेट्टा ओसन (१४ डिसेंबर, इ.स. १९८७:हंगेरी - ) ही एक हंगेरीची रतिअभिनेत्री आहे.\nइ.स. १९८७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2015/08/blog-post_14.html", "date_download": "2018-04-26T23:14:49Z", "digest": "sha1:EASSYDCOB56IWTIZYXKA5NA7RI75U5G6", "length": 9305, "nlines": 59, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: अनिश्चित मान्सून", "raw_content": "\nपाणीप्रश्न उत्तरोत्तर उग्र होत असल्याचे दिसत आहे. या विषयातील तज्ज्ञ या प्रश्नाचे गांभीर्य अनेक वर्षांपासून लोकांच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु या बाबत लोकांमध्ये पुरेशी जागृती अद्यपिही झालेली नाही. आणि सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न कधीच मनावर घेतल्याचे दिसले नाही. कागदावर योजना आखायच्या व त्यांची थातूर मातूर अंमलबजावणी करायची एवढेच या विषयी सरकारचे योगदान असते.\nसुधाकरराव नाईक यांनी मात्र हा प्रश्न मनापासून आपल्या अजेंड्यावर घेतला होता. त्यांनी या विषयासाठी मंत्रालयात एका विभागाची स्थापना केल्याच्या बातम्याही कानावर आल्या होत्या. परंतु दुर्दैवाने त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्यांनी हाती घेतलेल्या कामालाही पुढे पाहिजे तशी गती आली नाही.\nआतातरी सर्वांनी या प्रश्नावर खडबडून जागे होण्याची गरज आहे. निसर्गाचे बिघडलेले चक्र लक्षात घेऊन आणि ते तसेच मान्य करून यावर उपाय योजावे लागतील. या समस्येला उत्तरे नाहीत, असे नाही. अण्णा हजारे, पोपटराव पवार, राजेंद्रसिंग, सुरेश खानापूरकर यांच्या सारख्यांनी आपल्या कामांद्वारे या उत्तरांचे दिग्दर्शन केलेले आहे.\nकोणत्याही परिस्थितीत पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ द्यायचा नाही, हे प्रथम ठरविले पाहिजे. त्यासाठी लोकप्रबोधनाबरोबरच कडक उपाययोजनाही करणे आवश्यक आहे. उसाच्या पिकासाठी होणाऱ्या पाण्याच्या भरमसाट वापरावर आवश्यक वाटल्यास कायद्याने प्रतिबंध घालावा. आणि अशा कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी. या बाबत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देणेही शक्य आहे. तसेच उसासारख्या पिकांना ठीबकसिंचन बंधनकारक करण्याच्या शक्यतेचाही विचार व्हायला हरकत नाही.\nदुसरी गोष्ट म्हणजे वर्षभरात केंव्हाही पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब साठविण्याची गरज आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. मग या साठविलेल्या पाण्याचा आपल्याला वर्षभर वापर करणे शक्य होईल.\nया प्रश्नावर या विषयातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते यांनी भरपूर काम केलेले आहे. ते आता सर्वांना माहित झालेले आहे. परंतु हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. त्यासाठी आता शासनाने या बाबत खऱ्या अर्थाने पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करून त्यांचा खरोखरच फायदा होत आहे काय, याचा नियमितपणे आढावा घेण्याची गरज आहे. खरे तर सरकारच्या सर्वच योजनांच्या आढाव्याला संस्थात्मक रूप द्यायला हवे. कारण खरा दोष योजनांमध्ये नसून त्यांच्या अंमलबजावणीत आहे, हे आता सर्वांना कळत आहे.\nया बरोबरच मोठ-मोठ्या प्रकल्पापेक्षा छोट्या छोट्या प्रकल्पांवर अधिक लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाचीही काळजी घेता येणे शक्य आहे. नदी जोड प्रकल्प पर्यावरणावर किती गंभीर परिणाम होतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.\nमीडियालाही या विषयी खूप काही करता येईल. या क्षेत्रात प्रामाणिकपणे केल्या जाणाऱ्या कामांना विशेष आणि सातत्यपूर्ण प्रसिद्धी देता येणे शक्य आहे. या क्षेत्रातील प्रदर्शनीय कामापेक्षा चिरंतन बदल घडवून आणणाऱ्या कामांना नियमितपणे प्रसिद्धी दिली पाहिजे.\nआपली शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. कृषी उत्पनाची शेकडेवारी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या अगदीच कमी (म्हणजे १३.९ एवढीच) आहे, असे म्हणून चालणार नाही. ही शेकडेवारी कमी असली तरी शेतीवर अवलंबून असणाऱ्या जनसंखेची शेकडेवारी(६५% पेक्षाही जास्त) अधिक महत्त्वाची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.\nमतभेद असण्याबद्दलकोणाचा मतभेद असण्याचे कारण नाही. ...\nबाबासाहेब पुरंदरेयांची शिवाजी महाराजांप्रती असलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2797", "date_download": "2018-04-26T22:54:34Z", "digest": "sha1:KQNBXXFKVIUBRNLOZG2RXTBJTLH6O3FP", "length": 11563, "nlines": 85, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बामणोली आणि कासचे पठार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nबामणोली आणि कासचे पठार\nकालच बामणोली आणि कासच्या पठारावर जाऊन आलो.\nबामणोली हे ठिकाण सातारा शहरापासून ३४ कि.मि. वर असलेले एक गाव. कोयनाधरणाचे पाणी (बॅकवॉटर) इथपर्यंत येते. अतिशय विस्तीर्ण जलाशयाच्या शेवटचे दर्‍या डोंगरातले एक गाव. गावातून सरोवराकाठी असणार्‍या अनेक गावात बोट सेवा चालते. या भागातली गावे सोडल्यास सर्व भाग वनखात्याचा भाग म्हणून येत असावा. विरळ लोकवस्ती, प्रवाशांसाठी राहण्याजेवणाची फारशी सोय नसलेला भाग.\nकासपठार हे फुलांच्या मोसमासाठी प्रसिद्ध. हे सातार्‍यापासून ८ कि. मि. ते २२ किमि. भागात येते. ऑगस्ट सप्टेंबर हे इथले फुलांचे दिवस. (नुकतेच डॉ. शंतनू अभ्यंकरांचे अनुवादित कासपठारावरचे पुस्तक प्रसिद्ध झाले. पण अजून हाती लागले नाही.) यावर्षी पाऊस जरा लांबला म्हणून म्हणावी तेवढी फुले आली नव्हती असे स्थानिक सांगतात.\nआम्हाला काही फुले पहायला मिळाली, धुके, दर्‍यातील सरोवरे (बरीच धरणे आणि त्यांची सरोवरे), हिरवळ, डोंगर, धबधबे, सुंदर हवा यात आमचे दोन दिवस मजेत गेले. काही चित्रे काढता आली आणि खूप छायाचित्रे मिळाली.\nअधिक चित्रांसाठी हे बघु शकता.\nकास पठारावर फुलं फुललीयत...\nआधीचा प्रतिसाद संपादित केलाय कारण निसर्ग त्याच्या वेळापत्रकानुसार चालतो. कास पठारावर सध्या फुलं फुललीयत आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अवतरलंय. पावसाचीही उघडीप आहे.\nनिसर्गाची काळजी घेऊन मजा करा.\nप्रमोद सहस्रबुद्धे [04 Sep 2010 रोजी 09:02 वा.]\nउपक्रमवर फोटो कै दिसेनात राव :(\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [05 Sep 2010 रोजी 11:01 वा.]\nदुव्यावरुन फोटो पाहता आलेत. धन्यवाद...\nगुरे राखणारा म्हातारा,फुलावर बसलेला मुंगळा,मोठ्या वृक्षाखाली असलेले घर, वेगवेगळ्या रंगाची फुले खूप् सुंदर छायाचित्रे.\nछायाचित्रे बघून आणि योगप्रभूंचा प्रतिसाद वाचून बामणोली आणि कासला जायलाच हवे असे वाटते आहे. परिसराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. कुठे थांबायचे तेही सांगा.\nधुक्यातली फांदी विशेष आवडली.\nभोपळ्याचे फूल पिवळे म्हणजे लाल भोपळा असावा. दुधी भोपळ्याचे फूल शुभ्र पांढरे असते. इटलीत या फुलाची भजी बनवतात म्हणे.\nफुले छान दिसत आहेत\nफुले छान दिसत आहेत.\nछोटीछोटी रंगीबेरंगी फुले घाणेरीची वाटतात. जांभळी फुले गोकर्णाच्या चुलत-जातीतली असावीत.\n(वासरासह गुराखी छानच. पायवाट चढणार्‍या गुराख्याचे चित्र कातरून उजवीकडचा अतिरिक्त झुडुपांचा भाग काढून टाकला असता, तर चित्र अधिक आवडले असते. शेवाळ्याने लदलेली फांदी आवडली. शेवटच्या गाडी+फांदी चित्रात मात्र कथानक कळत नाही किंवा पटत नाही.)\nकासची फुले १ = लँटाना म्हणजे घाणेरी.\nप्रमोद सहस्रबुद्धे [07 Sep 2010 रोजी 16:39 वा.]\nकाढलेली छायाचित्रे का दिसत नव्हती (माझीच काही चूक असावी) हे मला कळले नाही. आता दिसू लागण्यात ज्यांचा हातभार आहे त्यांना धन्यवाद.\nकास पठारावर जायचे असेल तर सर्वात सोयीचे ठिकाण म्हणजे सातारा शहर. शहरात राहण्याची सोय होऊ शकते. कास पठारावर जाण्यासाठी स्वतःचे वाहन पाहिजे. दुचाकी (मोटरसायकल) चालेल. परिसर मोठा असल्याने हवे तिथे थांबता आले पाहिजे. एस्.टी जाते पण काय पहाल यावर मोठी मर्यादा येऊ शकते.\nया परिसरात चहा, बिस्किटे वगैरेची सोय आहे. पण जेवणाची फारशी नाही. कुणाच्या गळी पडून करून घेतले तर गोष्ट वेगळी. त्यामुळे जाताना जेवणाचा डबा बरोबर घ्यायला हवा.\nबामणोली सातार्‍यापासून ३४ किमि. वर आहे. आमची राहायची सोय बामणोलीला झाली. काही ठिकाणी देवळे दिसली जिकडे कदाचित पथारी पसरता येईल. बामणोलीला जेवायची सोय आहे. इतर दुकाने पण आहेत. बामणोलीहून बोटीने इतर गावांना जाता येते. (वीस मिनिट प्रवास) तेथील एका गावात राहायची सोय आहे हे कळले (पण आम्ही गेलो नव्हतो.)\nतुम्ही पुण्यात/सातार्‍यात वा आसपास राहत असाल तर कदाचित पहाटे प्रवासाला सुरुवात करून (पुणे सातारा ११० किमि. वेळ २ तास रस्ता वेगवान) रात्री परतू शकता. अनुभवी लोकांनी सांगितले होते की रविवार टाळा (गर्दी होऊ शकते.)\nघाणेरी, तेरडा, गुलबक्षी (सम) या सोबत शेतातला तीळ (पिवळी फुले), गवतातली जांभळी, लाल, पिवळी आणि पांढरी फुले पहायला मिळाली. यातली जांभळी फुले करंगळीच्याहून लहान पण बहारदार वाटली. (अधिक छायाचित्रे पहा) पांढर्‍या आणि पिवळ्या फुलांचे ताटवे दिसावे एवढी जास्त होती. आदल्या दिवशी आम्हाला ती फारशी जाणवली नाहीत (दिवस वर आल्याने). मात्र दुसर्‍या दिवशी ती विशेषकरून दिसली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/aamir-khan-in-latur-district-for-water-cup-259183.html", "date_download": "2018-04-26T23:08:18Z", "digest": "sha1:NQ7TKIDYTZDWDQWXWMUCE6RUYTZTK22Z", "length": 8749, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आमिरची अचानक एन्ट्री आणि श्रमदानही", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nआमिरची अचानक एन्ट्री आणि श्रमदानही\nआमिरची अचानक एन्ट्री आणि श्रमदानही\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायला आवडेल'\nमुरबाडमध्ये पार पडला मुस्लीम सामूदायिक निकाह\nपिंपरीत भंगारमालाच्या गोडाऊनला आग\nकर्नाटकची रणधुमाळी: कानोसा मुस्लीम मोहल्ल्यांचा\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/07/blog-post.html", "date_download": "2018-04-26T22:58:36Z", "digest": "sha1:2AOXNRMIWLF2QPLP4LSEZTOIXYYJA53H", "length": 4249, "nlines": 57, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nजमा महसूलाचा लक्ष्यांक हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर अवलंबून असतो.\nअर्थव्यवस्था ही सातत्याने बदलणारी असते.\nत्याचप्रमाणे विशिष्ट भागातील अर्थव्यवस्थेचे स्वरूप काही प्रमाणात तरी विशिष्ट स्वरूपाचे असते.\nमंदी- तेजीचे परिणामही सर्वत्र सारख्या स्वरूपाचे नसतात.\nआपण मात्र आपले लक्ष्यांक -\n\"अर्थव्यवस्था ही राज्याच्या सर्व भागात आणि सर्व काळात एकसमान गतीने पुढे जाते\"\nया गृहितकावर ठरवीत असतो.\nअर्थव्यवस्थेचा आकार, अवस्था आणि तिची गती याच बाबी जमा महसूलाची रक्कम निश्चित करीत असल्यामुळे आणि आपण अर्थव्यवस्था नियंत्रित करू शकत नसल्यामुळे जमा महसूलाचे लक्ष्यांक गाठण्यात आपले फार महत्त्वाचे योगदान असण्याची किंवा न गाठण्यात फार मोठे दोष असण्याची शक्यता नाही.\nआपण फक्त आणि फक्त एवढेच करू शकतो आणि तेवढ्यासाठीच जबाबदार ठरू शकतो.\nसर्व व्यापाऱ्यांकडून सर्व विवरणपत्रे भरून घेऊन करकसूरदाराकडून सर्व थकबाकी भरून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणे हेच केवळ आपल्या हातात आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना, आपल्या अभिलेखाची केंव्हाही तपासणी होऊ शकते ही जाणीव सातत्याने राहील या दृष्टीने अंमलबजावणी शाखेचे काम चालू ठेवणे , ही एक बाब आपल्यांकडून शक्य आहे.\nदुर्दैवाने, व्यापारी आपल्या विवरणपत्रांमध्ये आपली सर्व उलाढाल अचूकरित्या दाखवित आहेत काय आणि त्यावर योग्यरित्या करभरणा करीत आहेत काय, हे नियमितपणे पाहण्याची यंत्रणाच आपल्याकडे नाही, असे मला वाटते.\nजमा महसूलाचा लक्ष्यांक हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2015/07/blog-post_32.html", "date_download": "2018-04-26T23:17:10Z", "digest": "sha1:S4OV3MFOXVJYTULDOTTSYKGJA463UYFG", "length": 9040, "nlines": 55, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nभ्रष्टाचार हा अत्यंत महत्वाचा मुद्दा राजकीय व्यक्ती गंभीरतेने घेत नाहीत, हे स्वाभाविकच आहे. त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. आश्चर्य याचे वाटते की विचारवंतही हा मुद्दा पाहिजे तेवढ्या गंभीरतेने घेत नाहीत. पोलीस, कारकून यांच्या चीरीमिरीलाच भ्रष्टाचार मानणारे जनमानस भ्रष्टाचाराचे विक्राळ आणि बीभत्स रूप अधून मधून अनुभवते आणि चार दिवस सुन्न होते. परंतु भ्रष्टाचाराविषयी हवा तेवढा तिरस्कार आणि चीड मात्र जनमानसात निर्माण होत नाही. या भ्रष्टाचाराचे काय गंभीर परिणाम होत आहेत, याचा सखोल विचार करून ते सातत्याने समाजासमोर ठेवण्याची गरज आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून राबविल्या जाणाऱ्या योजना अयशस्वी होण्याच्या अनेक कारणांपैकी भ्रष्टाचार हे एक महत्वाचे कारण आहे, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे.\nभ्रष्टाचाराविरुद्ध भाषणबाजी करणारे वरिष्ठ अधिकारी E- Tender मध्येही पैसे खातात, हे कळल्यावर धक्काच बसतो. दोषपूर्ण बियाणे म्हणून व्यापाऱ्यांना अल्प किंमतीत विकणारे आणि पुन्हा तेच बियाणे व्यापाऱ्यांकडून मोठ्या किंमतीत विकत घेणाऱ्या बीजकंपन्या पाहिल्यावर आपण हादरून जातो. जन-धन योजनेत आपल्या खात्यात जमा झालेल्या पैशांपैकी काही वाटा गरीब माणूस जेंव्हा तलाठ्याला किंवा तत्सम कर्मचाऱ्याला नेऊन देतो तेंव्हा वैफल्याशिवाय दुसरे काय वाटणार भ्रष्टाचारामुळे धरणाच्या भिंती सरकतात, पुलाला तडे जातात, बोगस औषधे व भेसळयुक्त दुधामुळे लोकांचे जीव जातात. कोणताही गुन्हा केला तरी पैशाच्या जोरावर आपण सुटू शकतो ही भावनाच गुन्हेगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. यात बलात्कारासारखे गुन्हेसुद्धा आहेत. भ्रष्टाचारी अप्रत्यक्षपणे अशा गुन्ह्यांना जबाबदार असतात. भ्रष्टाचार करणाऱ्यांचे वारसही कधीकाळी टेबलाच्या दुसऱ्या बाजूस राहू शकतात आणि याच भ्रष्टाचाराचे बळी ठरू शकतात असे भ्रष्टांना वाटत नसेल का, हा प्रश्न पडतो.\nभांडवलशाहीच्या पार्श्वभूमीवर पैशाला निरपेक्ष प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे तो कोठून मिळाला हे सामान्य माणूस पाहत नाही. त्यामुळे जनमानसांत भ्रष्टाचाऱ्याविरुद्ध असंतोष निर्माण होत नाही. उलट हे जनमानस अशा धनवान भ्रष्टाचारी मंडळीकडे कौतुकाच्या नजरेने बघते.\nया भ्रष्टाचारी लोकांची दांभिकताही मनालीच पाहिजे. या मंडळींनाही त्यांच्या पापाची थोडी फार बोचणी जाणवत असणारच. मग हे लोक या पैशानेच तीर्थयात्रा करणार. देव-देवतांना व बुवा-बाबांना आपल्या भ्रष्ट संपत्तीचा काही अंश दान करून आपल्या पापाचे परिमार्जन करून घेणार. वर बोनस म्हणून बुवा-बाबांचे आशीर्वादही प्राप्त करणार. हे बुवा-बाबाही यांच्या भक्तांना भ्रष्टाचार करू नका हे सांगणार नाहीत. बहुत्येक त्यांचे अध्यात्म या क्षुद्र-लौकिक गोष्टींना महत्त्व देत नसणार. या बुवा-बाबांकडे बहुतकरून पैसेवाल्यांचीच गर्दी असते. सामान्य गरीब माणूस त्यांच्याकडे का फिरकत नाही याची फिकीर ते करीत नाहीत. कुठे ते चक्रधर- नामदेवादी महापुरुष आणि कुठे ही दांभिक, स्वार्थी मंडळी. कोणी याचा विचार करणार की नाही. कितीही चांगल्या घोषणा केल्या, कितीही चांगल्या योजना आणल्या तरी हा विराट आणि विक्राळ भ्रष्टाचाररुपी राक्षस त्यांना गिळंकृत करणारच. भ्रष्टाचाराचे तन साफ करा मगच विकासाची रोपे लावा.\nसरकारच्यानोकरभरतीवर प्रतिबंध घालणाऱ्या निर्णयाविषय...\nश्री संजीवखांडेकरांचे लेखन नेहमीच नवीन दृष्टिकोनाच...\nसरकारला कल्याणकारी तसेचविकासाच्या योजना राबवायच्या...\nशेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्वांचेच प्रश्न आहेत.\nभ्रष्टाचार हाअत्यंत महत्वाचा मुद्दा राजकीय व्यक्ती...\nविवेकवादी युक्तिवादापुढेकोणतेही धर्ममत टिकू शकत ना...\nमला काही गोष्टी फारअस्वस्थ करतात. त्यापैकी एक आहे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1760", "date_download": "2018-04-26T22:58:13Z", "digest": "sha1:WEHUR6EC2OMH3Q67DI37S6QL3JN6PP2I", "length": 3635, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nजागतिक उद्योजकता शिखर परिषद 2017 मध्ये सहभागी होण्यासाठी नीती आयोगाचं भारतीय उद्योजकांना आवाहन\nआठवी वार्षिक जागतिक उद्योजकता शिखर परिषद येत्या 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद येथे होणार आहे. नीती आयोग आणि अमेरिकी सरकारच्या भागीदारीत या परिषदेचं आयोजन करत आहेत. दक्षिण आशियामध्ये प्रथमच जागतिक उद्योजकता शिखर परिषद होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनाला संबोधित करणार आहेत. या परिषदेच्या यजमानपदामुळे भारतीय उद्योजकांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी, भागीदारी उभारण्यासाठी कल्पक उत्पादने आणि सेवानिर्मितीसाठी वाव मिळणार आहे. या परिषदेमुळे भारतात जगातल्या उत्तम प्रथा येतील असे नव्हे तर जागतिक उद्योजकता व्यवस्थेत भारतासाठी विशिष्ट स्थानही निर्माण होईल. या जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतातल्या उद्योजकांकडून 7 ऑक्टोबर 2017 पर्यंत http://www.ges2017.gov.in/entrepreneurs.php अर्ज मागवण्यात आले आहेत.\nबीजी -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/r-ashwin-becomes-fastest-bowler-reach-250-test-wickets-30320", "date_download": "2018-04-26T23:03:10Z", "digest": "sha1:YPMHORZMUXLL4YJKWGLB6DFY3H4GRBTT", "length": 11053, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "R Ashwin becomes fastest bowler to reach 250 Test wickets आश्विनने मोडला डेनिस लिलींचा विक्रम | eSakal", "raw_content": "\nआश्विनने मोडला डेनिस लिलींचा विक्रम\nरविवार, 12 फेब्रुवारी 2017\nआयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या आश्‍विनने सर्वांत वेगवान अडीचशे बळींचा टप्पा ओलांडला. अश्‍विनने डेनिस लिली यांचा 48 कसोटींत केलेला हा विक्रम मोडीत काढला.\nहैदराबाद : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन आश्‍विन याने कसोटी कारकिर्दीत सर्वांत वेगवान 250 बळी मिळविण्याची कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज डेनिस लिली यांचा विक्रम मोडीत काढला आहे.\nहैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आश्विनने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकूर रहिमला बाद करत 45 व्या कसोटीत 250 बळी मिळविण्याची कामगिरी केली. आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या आश्‍विनने सर्वांत वेगवान अडीचशे बळींचा टप्पा ओलांडला. अश्‍विनने डेनिस लिली यांचा 48 कसोटींत केलेला हा विक्रम मोडीत काढला.\nआश्विनने नुकतेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने पाच कसोटी सामन्यात 28 गडी बाद केले होते. आश्‍विनने कारकिर्दीत कमी कसोटीत 200 गडी बाद करण्याचाही विक्रम केला आहे. त्याने 37 कसोटींत अशी कामगिरी करताना पाकिस्तानच्या वकार युनूसचा विक्रम मोडीत काढला होता. आश्विनला यंदा आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते.\nदेशभरातील डेस्टिनेशन्स मिरजेतून एका टप्प्यात\nमिरज - उन्हाळ्याच्या सुटीत सहलीचे प्लॅनिंग करताय तर मग मिरजेतून देशभरात थेट धावणाऱ्या अनेक एक्‍स्प्रेस रेल्वे गाड्या तुमच्यासाठी सज्ज आहेत....\nपुणे - एसटी महामंडळाची स्लीपर कोच सेवा राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान आणि राज्याबाहेरील काही शहरांतही येत्या १५ दिवसांत सुरू होणार आहे. पुण्यातून गोवा...\nसरकारविरोधात आंदोलन करणार : हिरालाल राठोड\nबीड : फडणवीस, मोदी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. भटक्या-विमुक्तांसाठीचे वसंतराव नाईक विकास महामंडळ बंद करण्याचे आदेश काढले आहेत....\nलग्नाच्या मुहूर्तांमुळे विंचूर-प्रकाशा महामार्गावर वाहतूक ठप्प\nसटाणा : आज बुधवार (ता.२५) रोजी दाट लग्न तिथी असल्याने सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर सकाळी 10 वाजेपासून सूर्या लॉन्स...\nव्यावसायिक पिकांसह ‘हायटेक’ फुलशेतीचा आदर्श\nहिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील नागेश बाबूराव खांडरे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-26T23:04:12Z", "digest": "sha1:OQA6F3IGISIHF3YU7WPCLLU6QC3ILTKY", "length": 20312, "nlines": 139, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "मन – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nमन म्हणजे एक मोठे गूढ आहे. कधी काय करेल काही सांगता येत नाही. कुठल्याच गोष्टीला कशाचेच बंधन नाही. न कसली मर्यादा. ताब्यात राहणे हे मुळी माहितीच नाही. न वयोमर्यादा. जस वय वाढते, तसा याचा अल्लडपणा वाढत जातो. क्षणाक्षणाला बदलते. Continue reading →\n१ प्रतिक्रिया जानेवारी 30, 2013 हेमंत आठल्ये\nमी स्वतःला बदलायचा प्रयत्न करीत आहे. गेले दोन दिवस खूपच ‘कठीण’ गेले. कठीणच शब्द योग्य आहे. क्षणाक्षणाला सगळेच बदलते आहे. मी तिचा विचार कमी करायचा खूपच पर्यंत करीत आहे. यार पण हे प्रेम, एखाद्या आगीप्रमाणे आहे. मनाची मशाल उलट केली तरी ही आग पुन्हा वरच्या दिशेने. काय करू ती दिसली की, मी मनात ‘तिला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही’ असा जप सुरु करतो. किती कठीण आहे यार हे माझे मन. माझेच ऐकत नाही आहे. Continue reading →\n१ प्रतिक्रिया नोव्हेंबर 12, 2010 नोव्हेंबर 12, 2010 हेमंत आठल्ये\nमन, मेंदू आणि मी\nमी सकाळी उठतो. उशीर झालेला असतो. मी पटापट आवरण्याचा प्रयत्न करीत असतो. पण मन मात्र भलतीकडेच. मी दाढी करायला आरशात पाहतो. आणि मन आरशात तिला. ‘बस’ला उशीर होत असतो. आणि मन मात्र तिला कोणता ड्रेस आवडेल ते सांगत असते. पण लगेच मेंदू हटकतो. मी आवरून धावपळ करीत बससाठी स्टॉपवर जातो. तिथे ‘परीवहिनी’ येतात. मी ‘परीवहिनी’कडे पाहतो त्याही हसून माझ्याकडे. पण मन तीच्या स्वप्नात. तिथेही तीच असल्याचा भास होतो. मी हरखून पहात असतो. बसमध्ये बसतो. मोबाईलचे हेडफोन कानाला लावून गाणी सुरु करतो. मन प्रत्येक गाण्यात तिचाच भास करते. मला तिची आठवण येत असते. कंपनीत उतरतांना मन प्रश्न विचारते ‘ती आजारी तर नाही ना मग ती का नसेल आली दोन दिवस मग ती का नसेल आली दोन दिवस की घरी गेली’. मेंदू उत्तरतो ‘तुला काय गरज नसत्या चौकशा’. मी खिन्नपणे इमारतीच्या जिन्यातून चाललेलो असतो. Continue reading →\n3 प्रतिक्रिया ऑक्टोबर 16, 2010 ऑक्टोबर 16, 2010 हेमंत आठल्ये\nआठआय डी कार्डएकएक्सेस कार्डकंपनीकपडेकस्टमरकार्यक्रमकालकिल्लीखरेदीगोष्टीघट्टघामचिंचवडचेकजीनजेवणटी-शर्टट्रायलडबाडायरेक्टडी-मार्टडोकदिनदिवास्वप्नदोनपट्टापावसापिशवीपुलबसपासबहिणबिग बझारबिगबझारभाऊभुरभूरमनमित्रमिसकॉलमीमैत्रीणमॉलरक्षकरक्षणशनिवारशुक्रवारसंध्याकाळीसंसारसाडेआठसाडेसहासाडेसातसुरक्षासेंटरसोमवारस्टेशन\nकाल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे यावेळी कपडे ट्रायल करून घेतले. Continue reading →\n3 प्रतिक्रिया जुलै 17, 2010 जुलै 17, 2010 हेमंत आठल्ये\nपरवाच्या गोष्टीनंतर आता मित्र कोणाला म्हणावे असा प्रश्न पडला. परवा माझ्या चार मित्रांना रविवारी भेटू म्हणून फोन केला. त्यापैकी एक गावी गेलेला होता. म्हणून त्याला यायला जमणार नव्हते. तसे त्याने मला फोनवर सांगितले. दुसर्याला फोन केला तर तो ‘बायको भक्त’ दुपारी दोननंतर भेटलं तर चालेल का अस विचारले. त्याला हो म्हणालो. तिसर्याला फोन केले तर तो चालेल म्हणाला. आणि चौथ्याला फोन केला तर तो ‘बहिण भक्त’ बहिणीला भेटायचे आहे. त्याची बहिण आजारी होती. मग त्याला म्हणालो आपण दोघेही भेटायला जाऊ संध्याकाळी. तर तो ठीक आहे म्हणाला. तो मला निघण्याआधी फोन करेल असा वायदा केला. Continue reading →\n5 प्रतिक्रिया जुलै 12, 2010 हेमंत आठल्ये\nकोणीही चिडायचे नाही आता आठ जणांची फाशी रद्द केली म्हणून. करणारंच ना आठ जणांची फाशी रद्द केली म्हणून. करणारंच ना एकतर त्यांना चीन, अमेरिका सारख्या ठिकाणी तुम्ही लोक फिरवता. काय खोट बोलू नका.. २६ मे ते ३० मे ला आजींना चीनला पाठवलं. एक तर इच्छा नसतांना इतक्या सह्या करायला लावल्या. त्या आधी २९ ऑक्टोबर ते १ नोहेंबर २००९ मध्ये साइप्रस, त्याआधी २६ ते २९ ऑक्टोबर २००९ ला इंग्लंडमध्ये. किती सह्या करायच्या त्यांनी एकतर त्यांना चीन, अमेरिका सारख्या ठिकाणी तुम्ही लोक फिरवता. काय खोट बोलू नका.. २६ मे ते ३० मे ला आजींना चीनला पाठवलं. एक तर इच्छा नसतांना इतक्या सह्या करायला लावल्या. त्या आधी २९ ऑक्टोबर ते १ नोहेंबर २००९ मध्ये साइप्रस, त्याआधी २६ ते २९ ऑक्टोबर २००९ ला इंग्लंडमध्ये. किती सह्या करायच्या त्यांनी आणि हजार पानी रद्यांच्या कागदावर सह्याच नुसत्या. त्यात त्यांचे वय बघा ना आणि हजार पानी रद्यांच्या कागदावर सह्याच नुसत्या. त्यात त्यांचे वय बघा ना\n4 प्रतिक्रिया जून 29, 2010 जून 28, 2010 हेमंत आठल्ये\nनेहमीप्रमाणे या रविवारी वडिलांनी एक स्थळ पाहायला जायचे अस सांगितले होते. पण यावेळी वडिलांनी मला, मुलीला जे काही विचारायचे ते सर्वांसमोर विचारायाचे अस आदेश वजा सल्ला दिला होता. त्यांच्यासमोर काय बोलणार मी नुसतीच मान डोलावली. आईला समजावून पाहिलं. पण काय फायदा झाला नाही. शनिवारी मित्राला भेटून रात्री घरी आलो तर वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. आईने सांगितले की उद्या स्थळ पाहायला जायचे रद्द झाले आहे. ‘का मी नुसतीच मान डोलावली. आईला समजावून पाहिलं. पण काय फायदा झाला नाही. शनिवारी मित्राला भेटून रात्री घरी आलो तर वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. आईने सांगितले की उद्या स्थळ पाहायला जायचे रद्द झाले आहे. ‘का’ विचारल्यावर आपले आणि त्यांचे एकचं गोत्र आहे, अस उत्तर मिळाले. मनातल्या मनात देवाला लाख लाख धन्यवाद दिले. Continue reading →\nटिप्पणी जून 22, 2010 जून 22, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2014/05/blog-post.html", "date_download": "2018-04-26T23:16:38Z", "digest": "sha1:XBHOKOPQO6RM6KK5BK7QRFRI6OADZGJ4", "length": 5127, "nlines": 49, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nपंडित नेहरू यांची पुण्यतिथी नुकतीच पार पडली. भारत-चीन संघर्ष , काश्मीर प्रश्न , त्यांचे तथाकथित व्यक्तिगत चारित्र्य या सारखे विषय घेऊन त्यांच्यावर टीका करणे ही अलीकडील फ्याशन झालेली आहे. आज आपण पंडित नेहरुविषयी वेगळा विचार करूयात.\nतत्कालीन भारताच्या आर्थिक- सामाजिक स्थितीचा विचार करून नेहरूंनी भारताचा आर्थिक विकास ही प्राथमिकता निश्चित केली. खाजगी क्षेत्रातील भांडवलाचा अभाव लक्षात घेऊन त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा अंगीकार करणे स्वाभाविकच होते. आज जरी मिश्र अर्थव्यवस्था कालबाह्य वाटत असली तरी त्या काळाची ती आवश्यकता असल्याचे त्यांनी ओळखले होते. तत्कालीन मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार तसेच विज्ञान संशोधनाला प्राधान्य देऊन सरकारी क्षेत्रात पायाभूत उद्योग सुरु केले. आपल्या देशाची कृषी प्रधानता लक्षात घेऊन मोठमोठी धरणे बांधण्यास सुरुवात केली.\nआर्थिक विकासाला पोषक स्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी अलीप्ततावादाचा पुरस्कार केला. थोडक्यात, संरक्षणविषयक प्रश्न त्यांनी अलिप्ततावादाच्या सहाय्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन भारताच्या आर्थिक दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक प्रश्न सोडविण्याचा एवढा सुलभ व स्वस्त असा दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नव्हता.\nआर्थिक विकास ही प्राथमिकता निश्चित करून त्या ध्येयाला वाहून घेतल्यामुळे त्यांचे इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. यात काश्मीर प्रश्न तसेच चीनचा धोका यांचाही समावेश होता. त्यामुळे नेहरू विरोधकांच्या टीकेचे धनी झाले. तथापि त्यांनी त्यावेळी निश्चित केलेली प्राथमिकता ही त्यांच्या दूरदृष्टीची द्योतक होती. त्यामुळेच नवभारताची उभारणी करण्यात नेहरूंचे योगदान अतुलनीय अशा स्वरूपाचे होते हे मानले पाहिजे.\nएका मतदाराच्या दृष्टीकोनातून-- मी एक मतदार- काँग्र...\nपंडित नेहरू यांची पुण्यतिथी नुकतीच पार पडली. भार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1960", "date_download": "2018-04-26T23:04:36Z", "digest": "sha1:YUDOWLCMXV7D3HNNGEI336QACWQXIPBQ", "length": 3675, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nगाईडेड बॉम्बची यशस्वी हवाई चाचणी\nस्वदेशी बनावटीचा हलक्या वजनाचा गाईड बॉम्ब एसएएडब्ल्यू अर्थात स्मार्ट ॲण्टी एअरफिल्ड वेपनची आज ओडिशातल्या चंडिपूर इथं भारतीय हवाई दलाच्या विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आली. विमानातून गाईडेड बॉम्ब डागण्यात आला आणि या बॉम्बनं अचूक दिशादर्शक प्रणालीच्या सहाय्यानं 70 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. वेगवेगळं वातावरण आणि अंतरासाठी घेण्यात आलेल्या तीनही चाचण्या यशस्वी झाल्या. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ, संशोधन केंद्र इमरात (आरसीआय) तसेच डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळा आणि भारतीय हवाई दलानं हा बॉम्ब विकसित केला आहे.\nसंरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओचे संशोधक आणि भारतीय हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर यांनीही अभिनंदन केलं असून हा बॉम्ब लवकरच संरक्षण दलात सामील केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/all-medical-services-will-be-closed-today-35634", "date_download": "2018-04-26T23:11:21Z", "digest": "sha1:7JXR6IDHH4V34HVXP5UCCTJXJ27JOLS3", "length": 14770, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "All medical services will be closed today सर्व वैद्यकीय सेवा आज बंद राहणार | eSakal", "raw_content": "\nसर्व वैद्यकीय सेवा आज बंद राहणार\nशनिवार, 18 मार्च 2017\nपुणे - धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्‍टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्‍टरांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी शनिवारी (ता. 18) शहरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे, अशी माहिती \"इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांनी शुक्रवारी दिली. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी नऊ वाजता मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nपुणे - धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्‍टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्‍टरांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी शनिवारी (ता. 18) शहरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे, अशी माहिती \"इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांनी शुक्रवारी दिली. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी नऊ वाजता मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nडॉक्‍टरांवरील हल्ल्यांमुळे रुग्णांना सेवा देणे अशक्‍य होईल. डॉक्‍टरांना सुरक्षित वातावरणात वैद्यकीय सेवा करता यावी, यासाठी डॉक्‍टर, रुग्णालये संरक्षण कायदा तयार केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. ही अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, यासाठी शहरातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित 30 संघटनांनी एकत्र येऊन \"मेडिकल प्रोटेक्‍शन फोरम' सुरू केले आहे. त्या अंतर्गत शहरातील सर्व वैद्यकीय सेवा शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व डॉक्‍टरांचे दवाखाने, रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब, डायग्नोस्टिक सेंटर्स बंद राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.\nनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या असून, पॅथॉलॉजिस्ट संघटनेने शनिवारी \"नो सॅम्पल डे' जाहीर केला आहे. तसेच, रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nडॉ. प्रकाश मराठे म्हणाले, \"\"पुण्याच्या विविध भागांतील आणि शाखांच्या डॉक्‍टरांच्या संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या संपाला हॉस्पिटल असोसिएशन, औषध विक्रेत्यांच्या संघटनेने प्रतिसाद दिला आहे.''\nसोनोग्राफी, एमआरआय, सिटी स्कॅन या सुविधाही शनिवारी बंद राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nया वेळी डॉ. आरती निमकर, डॉ. अविनाश भूतकर, डॉ. पद्मा अय्यर, डॉ. संजय पाटील यांच्यासह वेगवेगळ्या वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\n\"महाराष्ट्र मेडिकल टीचर्स असोसिएशन'ने काळ्या फिती लावून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता हे यात सहभागी होणार आहेत. मात्र, ससून रुग्णालय आणि महापालिकांच्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा नियमित सुरू राहणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी ससून रुग्णालयाच्या 020- 26128000 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nबंगल्यावर उभारला शिवरायांचा पुतळा\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या बंगल्यात तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा...\nसाखर कारखान्यांचे डोळे केंद्राकडे\nभवानीनगर - देशभरात साखर कारखान्यांची ऊसदर देण्यासाठी थकलेली २० हजार कोटींची देणी व घसरतच चाललेले साखरेचे दर, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सुचविलेले...\nयेत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या...\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\nमुलांच्या सवयी आणि आरोग्य\nपालकांच्या मुलांविषयी भरपूर तक्रारी असतात. पण केवळ तक्रारी करीत राहता कामा नये. त्या तक्रारींमागे काही सवयी कार्यरत असतात. या सवयी बदलायला हव्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1367", "date_download": "2018-04-26T23:03:35Z", "digest": "sha1:SXOF45S6KU4E4UPIPXJZM325F7FDGA5G", "length": 5393, "nlines": 79, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nवस्तू आणि सेवा कराची वैशिष्ट्ये\nवस्तू आणि सेवा करामुळे उद्योग व्यवसायात अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी येणार आहे. त्याशिवाय कराचं सुसूत्रीकरण आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी जीएसटीचा उपयोग होणार आहे.\nजीएसटीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आंतरराज्यीय व्यवहारात विविध करांमुळे येणारे अडथळे दूर करणे आणि देशभरात एक सामायिक बाजारपेठ तयार करणे. ‘एक देश, एक कर, एक बाजारपेठ’ हे लक्ष्य जीएसटीमुळे साध्य करता आले आहे. आंतरराज्यीय बाजारात केवळ एकात्मिक कर लावला जातो. तर राज्यांमधल्या व्यवहारात केंद्रीय आणि राज्याचा कर लावला जातो, त्यामुळेच आधी केंद्र आणि राज्यांकडून लावल्या जाणाऱ्या विविध किचकट करांऐवजी ही पद्धत सोपी आणि सुलभ ठरली आहे.\nया सुलभ कर पध्दतीमुळेच व्यापार आणि विकासाला चालना मिळणार आहे. अनेक करांची रचना केवळ एका करात विलीन केल्यामुळे व्यवहार सोपे झाले आहेत. याआधी आकारले जाणारे पुढील सर्व कर आता जीएसटीमध्ये विलीन करण्यात आले. केंद्राचे कर-\n1. केंद्रीय उत्पादन/अबकारी कर\n2. उत्पादन सेवा उत्पादन कर (आरोग्य आणि प्रसाधनगृह)\n3. अतिरिक्त सेवा उत्पादन कर (विशेष महत्त्वाच्या वस्तू)\n4. अतिरिक्त सेवा उत्पादन कर (वस्त्रोद्योग, उत्पादन)\n7. विविध प्रकारचे उपकर किंवा अधिभार\n2. केंद्रीय विक्री कर\n3. चैनीच्या वस्तूंवरील कर\n8. लॉटरी, सट्टा, जुगार यांच्यावरील कर\n9. राज्य सरकारांनी लावलेले विविध अधिभार किंवा उपकर\nहे सर्व कर आता जीएसटीमध्ये विलीन झाले आहेत. हा कर भरण्याची पूर्ण यंत्रणा ऑनलाईन आहे.\nकेंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1963", "date_download": "2018-04-26T23:00:14Z", "digest": "sha1:QUPPRTLDZ6EGTCNFX332Y2VLPFXPJHW6", "length": 9126, "nlines": 66, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधानांनी अन्न प्रक्रिया क्षेत्रातील जागतिक स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील अन्नप्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रातील अव्वल कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी आज संवादन साधला. भारतात सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमाचा हा एक भाग होता.\nअमेझॉन(भारत), ॲमवे, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, कारगिल एशिया पॅसिफिक, कोका-कोला इंडिया, डॅनफोस, फ्युचर ग्रुप, ग्लॅक्सोस्मिथ क्लाईन, आईस फूडस, आयटीसी, किकोमॉन, लुलु ग्रुप, मॅककेन, मेट्रो कॅश ॲण्ड कॅरी, मॉन्डेलेझ इंटरनॅशनल, नेस्ले, ओएसआय ग्रुप, पेप्सिको इंडिया, सिलड एअर, शराफ ग्रुप, स्पार इंटरनॅशनल, द हाईन सेलेशिअल ग्रुप, द हर्शे कंपनी, ट्रेन्ट लि. आणि वॉलमार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.\nअन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल, अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.\nनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता अहवालातील भारताच्या मानांकनात लक्षणीय सुधारणा झाल्याबद्दल विविध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. अनेक अधिकारी म्हणाले की, गेल्या तीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सुधारणांना दिलेली गती तसेच कृषी उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न यांनी ते प्रेरित झाले आहेत. वस्तू आणि सेवा कर आणि थेट परदेशी गुंतवणुकीचे उदारीकरण यांसारख्या रचनात्मक सुधारणा आणि धाडसी निर्णयांची त्यांनी विशेष प्रशंसा केली.\nकृषी उत्पादकता वाढवणे, अन्न आणि पोषण सुरक्षा, रोजगार निर्मिती आणि कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन यासाठी अन्न प्रक्रिया क्षेत्र महत्त्वपूर्ण असल्यावर उपस्थितांनी भर दिला.\nभारताच्या अन्न प्रक्रिया, कृषी, मालवाहतूक आणि किरकोळ क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादरीकरण केले. पीक घेतल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधा बळकट करण्यात असलेल्या संधींमध्ये त्यांनी स्वारस्य दाखवले. भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.\nमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची मते आणि सूचना व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि म्हणाले की त्यांच्या निरीक्षणातून भारताप्रती अमाप उत्सुकता दिसून येते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या लक्षवेधी सूचनांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.\nकृषी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सहभागी कंपन्यांकडून राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे पंतप्रधानांनी स्वागत केले. ते म्हणाले कि भारताचा वाढता मध्यमवर्ग आणि सरकारचे धोरणात्मक निर्णय यामुळे अन्नप्रक्रिया व्यवस्थेतील सर्व संबंधितांसाठी समाधन संधी उपलब्ध होत आहेत. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि कृषी मालाच्या नासाडीमुळे होणारे नुकसान टाळण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताबरोबर अधिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आमंत्रित केले.\nत्यापूर्वी हरसिमरत कौर बादल यांनी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार राबवत असलेल्या धोरणांची थोडक्यात माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/demand-city-president-opposition-party-leader-change-39611", "date_download": "2018-04-26T23:19:57Z", "digest": "sha1:BVEDS64JTVZMEEJ4TJUBINFQEWZIG2ZA", "length": 12137, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "demand for city president & opposition party leader change शहराध्यक्ष, विरोधी पक्षनेता बदला | eSakal", "raw_content": "\nशहराध्यक्ष, विरोधी पक्षनेता बदला\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nकॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची प्रदेशाध्यक्षाकडे मागणी\nनागपूर - नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे व महापालिकेतील विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर यांना हटवून नव्या व्यक्तींची निवड करावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केल्याचे समजते.\nकॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची प्रदेशाध्यक्षाकडे मागणी\nनागपूर - नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे व महापालिकेतील विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर यांना हटवून नव्या व्यक्तींची निवड करावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केल्याचे समजते.\nकाही नगरसेवक व नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला गेले आहे.\nशिष्टमंडळाने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सोमवारी भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची मंगळवारी (ता. 11) भेट घेतली. या वेळी माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, नगरसेवक तानाजी वनवे, नगरसेवक संदीप सहारे, नगरसेवक बंटी शेळके आदी होते.\nनुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांची निवड योग्य न झाल्याने कॉंग्रेसला फटका बसल्याचे शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. सामंजस्याची भूमिका न घेता नागपूर शहर कॉंग्रेस समितीचा एककल्ली कारभार झाल्याने कॉंग्रेसला फटका बसला आहे. गटातटाच्या राजकारणामुळे कोणत्याही गटाशी न जुळलेल्या व पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर यापुढे अन्याय होणार नाही, असे आश्‍वासन चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले.\nबंगल्यावर उभारला शिवरायांचा पुतळा\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या बंगल्यात तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा...\nसाखर कारखान्यांचे डोळे केंद्राकडे\nभवानीनगर - देशभरात साखर कारखान्यांची ऊसदर देण्यासाठी थकलेली २० हजार कोटींची देणी व घसरतच चाललेले साखरेचे दर, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सुचविलेले...\nयेत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या...\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\nपिंपरी - राज्य सरकारने प्राथमिक शाळांचे सर्वच कामकाज ऑनलाइन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला संगणक दिले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/ramdev-baba-comment-on-patanjali-1647730/", "date_download": "2018-04-26T22:55:44Z", "digest": "sha1:QU6PQIWL57YPBTAJHLDQVSVUJD4WEMHW", "length": 15830, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ramdev Baba comment on Patanjali | विनम्रतेची सोलापुरी संधी.. | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nआमच्या मनात कधी म्हणजे कधीही शंका नव्हती.\nबाबा रामदेव सर्वाचेच आहेत याबद्दल आमच्या मनात कधी म्हणजे कधीही शंका नव्हती. तरीही सोलापूरमध्ये रामदेव यांनीच जे जगप्रसिद्ध स्पष्टीकरण दिले, त्याचे स्वागत केलेच पाहिजे. आम्ही शनिवारपासून खासगीत ते करीतच होतो, पण जाहीरपणेसुद्धा स्वागतच केले पाहिजे. हे झाले एक कारण. दुसरे म्हणजे, रामदेव बाबांच्या स्पष्टीकरणानंतरही नाके मुरडली जातील आणि भिवया वर होतील.. अशाने आपण आपल्याच सेल्फीसारखे दिसू लागतो हे या टीकाकारांच्या ध्यानीही येणार नाहीच; पण मुद्दा तो नाही. रामदेव यांच्या स्पष्टीकरणानंतर आता बाकीच्यांनी विनम्रता अंगी बाणवायला हवी, हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच. बाकीच्यांकडे वळण्यापूर्वी रामदेव यांचे स्पष्टीकरण म्हणजे काय, हे थोडक्यात समजावून घेऊ. सोलापूरच्या योग शिबिरासाठी बाबा तिथे आलेले असताना पत्रकार परिषद झाली. ‘हित्तं बोलून टाका’ किंवा ‘हिंगे हेळबिडु’ पद्धतीचा प्रश्न याच नगरीतून येतो, तसा तो आला. संघ-भाजपबाबत आपण पक्षपात का करता, अशा अर्थाचा तो थेट प्रश्न. बाबांनी त्याला खुलासेवार उत्तर दिले. ‘मी फक्त भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नाही तर सर्वपक्षीय समर्थक आहे. कोणत्याही एका राजकीय पक्षाशी बांधील नाही,’ हे ते जगप्रसिद्ध स्पष्टीकरण. ‘राहुल गांधींनी त्यांच्या अमेठीत शिबिराचे निमंत्रण दिल्यास तेथेही जाईन’ हे शब्द तर रामदेव यांच्या महानतेची खूण रामदेव बाबांनी ते उद्गार काढले, आणि भारतवर्षांची गरिमा वाढली. शिवाय विरोधकांना- म्हणजे ‘कोणत्याही एका पक्षा’च्या विरोधकांनादेखील त्यांच्या जबाबदारीची जाणीव बाबांनीच दिली. एक तर, रामदेव यांच्यावर टीका म्हणजे मोदी सरकारवरच टीका, असे छुपे आणि चोरटे समाधान मिळवण्याचा मार्ग आता बाबांनीच बंद केला आहे. दुसरे असे की, चोरटे समाधान मिळवण्याऐवजी करायचे काय, हे रामदेव यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. रामदेव बाबांनी २०१२ साली जसा योग शिबिरांचा धडाका लावला होता, तसा याही वर्षी लावला आहे. त्या वेळी भाजप हा केंद्रात आणि महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्ष नव्हता. लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने २०१२ मध्येच सुरू केली हे खरे असले तरीही रामदेव बाबांचा करिश्माच असा की, भाजपचे स्थानिक पदाधिकारी म्हणा, आमदार म्हणा, त्याही वेळी रामदेव यांच्या स्वागताला येत असत, शिबिराच्या मंचावरही हजेरी लावत. आता भाजप सत्तेत आहे. पण रामदेव यांच्याप्रति असलेली विनम्रता या पक्षाने सोडलेली नाही. अगदी २०१८ सालातही, जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रपुरात नक्षलवाद्यांच्या कर्दनकाळ पूनमताई महाजन यांनी, तर सोलापुरात राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. हे सारे माणूस विनम्र असतो याचे द्योतक आहे. ‘२५ वर्षे भाजपचेच राज्य’ असे २०१४ मध्ये केलेले भाकीत अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष (भाजपचे) म्हणून इतकी कारकीर्द झाल्यानंतरही मागे घेतलेले नाही. तेव्हा अमेठीतल्या अमेठीत उरलेली २० वर्षे काही काम करायचे असेल तर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांनी आधी रामदेव यांच्यापुढे विनम्र व्हावे, हे बरे. तशी संधी बाबांनीच तर सोलापुरातून दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2016/09/blog-post_7.html", "date_download": "2018-04-26T23:17:17Z", "digest": "sha1:UPB5KRCF2TGWDXUMCICMIIUN7DQIFNIN", "length": 8848, "nlines": 53, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: सर्वगामी भ्रष्टाचार- सर्वात मोठी समस्या.", "raw_content": "\nसर्वगामी भ्रष्टाचार- सर्वात मोठी समस्या.\nभ्रष्टाचार हा अत्यंत महत्वाचा मुद्दा राजकीय व्यक्ती गंभीरतेने घेत नाहीत, हे स्वाभाविकच आहे. त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. आश्चर्य याचे वाटते की विचारवंतही हा मुद्दा पाहिजे तेवढ्या गंभीरतेने घेत नाहीत. पोलीस, कारकून यांच्या चीरीमिरीलाच भ्रष्टाचार मानणारे जनमानस भ्रष्टाचाराचे विक्राळ आणि बीभत्स रूप अधून मधून अनुभवते आणि चार दिवस सुन्न होते. परंतु भ्रष्टाचाराविषयी हवा तेवढा तिरस्कार आणि चीड मात्र जनमानसात निर्माण होत नाही. या भ्रष्टाचाराचे काय गंभीर परिणाम होत आहेत, याचा सखोल विचार करून ते सातत्याने समाजासमोर ठेवण्याची गरज आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून राबविल्या जाणाऱ्या योजना अयशस्वी होण्याच्या अनेक कारणांपैकी भ्रष्टाचार हे एक महत्वाचे कारण आहे, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे.\nभ्रष्टाचाराविरुद्ध भाषणबाजी करणारे वरिष्ठ अधिकारी E- Tender मध्येही पैसे खातात, हे कळल्यावर धक्काच बसतो. दोषपूर्ण बियाणे म्हणून व्यापाऱ्यांना अल्प किंमतीत विकणारे आणि पुन्हा तेच बियाणे व्यापाऱ्यांकडून मोठ्या किंमतीत विकत घेणाऱ्या बीजकंपन्या पाहिल्यावर आपण हादरून जातो. जन-धन योजनेत आपल्या खात्यात जमा झालेल्या पैशांपैकी काही वाटा गरीब माणूस जेंव्हा तलाठ्याला किंवा तत्सम कर्मचाऱ्याला नेऊन देतो तेंव्हा वैफल्याशिवाय दुसरे काय वाटणार दिलेल्या कर्जाच्या २ ते ३ टक्के एवढ्या रकमेची लाच घेणारे बँक अधिकारी पाहिल्यावर मल्याचे आश्चर्य कशाला वाटेल\nभ्रष्टाचारामुळे धरणाच्या भिंती सरकतात, पुलाला तडे जातात, बोगस औषधे व भेसळयुक्त दुधामुळे लोकांचे जीव जातात. कोणताही गुन्हा केला तरी पैशाच्या जोरावर आपण सुटू शकतो ही भावनाच गुन्हेगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. यात बलात्कारासारखे गुन्हेसुद्धा आहेत. भ्रष्टाचारी अप्रत्यक्षपणे अशा गुन्ह्यांना जबाबदार असतात. भ्रष्टाचार करणाऱ्यांचे वारसही कधीकाळी टेबलाच्या दुसऱ्या बाजूस राहू शकतात आणि याच भ्रष्टाचाराचे बळी ठरू शकतात असे भ्रष्टांना वाटत नसेल का, हा प्रश्न पडतो.\nभांडवलशाहीच्या पार्श्वभूमीवर पैशाला निरपेक्ष प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे तो कोठून मिळाला हे सामान्य माणूस पाहत नाही. त्यामुळे जनमानसांत भ्रष्टाचाऱ्याविरुद्ध असंतोष निर्माण होत नाही. उलट हे जनमानस अशा धनवान भ्रष्टाचारी मंडळीकडे कौतुकाच्या नजरेने बघते.\nया भ्रष्टाचारी लोकांची दांभिकताही मनालीच पाहिजे. या मंडळींनाही त्यांच्या पापाची थोडी फार बोचणी जाणवत असणारच. मग हे लोक या पैशानेच तीर्थयात्रा करणार. देव-देवतांना व बुवा-बाबांना आपल्या भ्रष्ट संपत्तीचा काही अंश दान करून आपल्या पापाचे परिमार्जन करून घेणार. वर बोनस म्हणून बुवा-बाबांचे आशीर्वादही प्राप्त करणार. हे बुवा-बाबाही यांच्या भक्तांना भ्रष्टाचार करू नका हे सांगणार नाहीत. बहुत्येक त्यांचे अध्यात्म या क्षुद्र-लौकिक गोष्टींना महत्त्व देत नसणार. या बुवा-बाबांकडे बहुतकरून पैसेवाल्यांचीच गर्दी असते. सामान्य गरीब माणूस त्यांच्याकडे का फिरकत नाही याची फिकीर ते करीत नाहीत. कुठे ते चक्रधर- नामदेवादी महापुरुष आणि कुठे ही दांभिक, स्वार्थी मंडळी. कोणी याचा विचार करणार की नाही. कितीही चांगल्या घोषणा केल्या, कितीही चांगल्या योजना आणल्या तरी हा विराट आणि विक्राळ भ्रष्टाचाररुपी राक्षस त्यांना गिळंकृत करणारच. भ्रष्टाचाराचे तन साफ करा मगच विकासाची रोपे लावा.\nमराठ्यांचे महामोर्चे : अन्वयार्थ.\nसर्वगामी भ्रष्टाचार- सर्वात मोठी समस्या.\nमहात्मा गांधींचे ढोंगी भक्त-\nमराठा समाज आणि असंतोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1966", "date_download": "2018-04-26T23:07:08Z", "digest": "sha1:ZTPHL5OT67HGHK3FTT6MBXGYV4VADWO6", "length": 34022, "nlines": 102, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nजागतिक अन्नपरिषद २०१७ मध्ये पंतप्रधानांचे भाषण\nउद्योग आणि व्यापार क्षेत्रातले प्रतिनिधी,\nअन्नप्रक्रिया क्षेत्रातले जागतिक नेते आणि दिग्गज मंडळीच्या या संमेलनात सहभागी होण्यात मला विशेष आनंद होतो आहे. जागतिक अन्न परिषद, 2017मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो.\nया संमेलनादरम्यान, तुमच्या लक्षात येईल की भारतात अन्नप्रक्रिया क्षेत्रात अनेक संधी तुमची वाट बघत आहेत. अन्नप्रक्रिया क्षेत्रातल्या आमच्या साखळीमध्ये किती मोठी क्षमता आहे याचेही दर्शन तुम्हाला या कार्यक्रमात होईल.या कार्यक्रमात तुम्हाला अन्नप्रक्रिया क्षेत्रातल्या हितसंबंधी भागधारकांना भेटण्याची आणि त्यातून या उद्योगात भरभराट करण्याची संधी मिळेल. त्याशिवाय भारतातील विविध पदार्थ, ज्यांनी जगभरातल्या खाद्यरसिकांची रसना तृप्त केली आहे, जिभेचे चोचले पुरवले आहेत, असे अनेक पदार्थ तुम्हाला या संमेलनात चाखायला मिळतील.\nकृषी क्षेत्रात भारताची ताकद विविधांगी आणि अपार आहे. जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लागवडयोग्य जमीन आणि सुमारे 127 विविध कृषी-हवामान क्षेत्रे यामुळे अनेक पिके, जशी केळी, आंबा, पेरू, पपई आणि भेंडीसारख्या कृषीउत्पादनामध्ये भारत आज पहिल्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय तांदूळ, गहू, मासे, फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात आमही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. भारत आज जगातला सर्वाधिक मोठा दुग्धउत्पादक देश आहे. भारतीय भाज्या -फुलउत्पादक क्षेत्राने गेल्या दहा वर्षात सरासरी वार्षिक 5.5. टक्के विकासदर कायम राखला आहे.\nगेल्या अनेक शतकांपासून भारताने विविध मसाल्यांच्या शोधात देशात येणाऱ्या दूरवरच्या व्यापाऱ्यांचे स्वागत करण्याची परंपरा कायम राखली आहे.भारताकडे झालेल्या त्यांच्या प्रवासामुळे अनेकदा इतिहासात मोठे बदल झालेले आहेत. युरोप आणि दक्षिण पूर्व आशियासोबत ‘स्पाईस रूट’ म्हणजेच मसाल्यांच्या मार्गाने भारताचा कित्येक वर्षांपासून सुरु असलेला व्यापार तर सर्वपरिचितच आहे. ख्रिस्तोफर कोलंबस देखील भारतीय मसाल्यांमुळे आकर्षित होऊन भारतात येण्याचा पर्यायी मार्ग शोधत असताना अमेरिकेला पोचला होता.\nअन्नप्रक्रिया या भारतीय जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. अन्नप्रक्रिया ही आमच्या देशातल्या अगदी साध्यासुध्या घरात गेल्या कित्येक वर्षांपासून वापरली जाणारी पध्दत आहे. साध्या घरगुती तंत्राने, जसे आंबवण्याच्या क्रियेतून आम्ही आमची विख्यात लोणची बनवतो, त्याशिवाय पापड, चटण्या, मुरांबे असे पदार्थ, जे आज उच्चभ्रू आणि सर्वसामान्य अशा दोन्ही वर्गात लोकप्रिय आहेत, ते आम्ही अन्नप्रक्रीयेतूनच बनवले आहेत.\nआपण आता, थोडा वेळ,एका मोठ्या, विस्तृत चित्राकडे नजर टाकूया.\nभारत आज जगातल्या सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. जीएसटी म्हणजेच, वस्तू आणि सेवाकर लागू झाल्यामुळे, गुंतागुंतीची बहुस्तरीय कररचना सोपी झाली आहे. व्यापारपूरक देशांच्या जागतिक बँकेच्या यादीत यावर्षी भारत 30व्या स्थानावर पोहचला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात भारताच्या उद्योगस्नेही वातावरणात झालेली ही सर्वात मोठी सुधारणा आहे. कोणत्याही देशाने केलेली ही मोठी कामगिरी आहे. 2014 साली आपण या यादीत 142 व्या स्थानावर होतो, आज आपण पहिल्या 100 देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे.\n2016 साली ग्रीनफिल्ड गुंतवणूकीच्या यादीत भारत पहिल्या स्थानी होता. जागतिक संशोधन निर्देशांक, जागतिक कार्य निर्देशांक, जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक अशा सर्व निर्देशांकात भारत वेगाने प्रगती करतो आहे.\nभारतात एखादा नवा उद्योग-व्यवसाय सुरु करणं आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. विविध यंत्रणाकडून परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. जुने कालबाह्य कायदे रद्दबातल करण्यात आले आहेत. उद्योगांसाठीच्या परवान्यांचे ओझे कमी करण्यात आले आहे.\nआता मी विशेषत्वाने अन्नप्रक्रिया उद्योगांविषयी बोलणार आहे.\nसरकारने आतापर्यंत या क्षेत्रात सुधारणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. आज अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी जगाची भारताला पहिली पसंती आहे. सरकारच्या “मेक इन इंडिया” कार्यक्रमात ह्या क्षेत्राला प्राधान्य आहे. या क्षेत्रात व्यापारासाठी आणि 100 टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. यात भारतात तयार झालेल्या उत्पादनांच्या ई –कॉमर्स च्या माध्यमातून व्यापार करण्याचाही समावेश होतो. परदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे सोपे जावे, यासाठी एकल खिडकी सुविधा तयार करण्यात आली आहे. या गुंतवणुकीवर केंद्र आणि राज्य सरकारांकडून आकर्षक वार्षिक सवलती आणि योजनाही दिल्या जातात. अन्न आणि कृषी- आधारित प्रक्रिया केंद्र सुरु करण्यासाठी, शीतगृह साखळी अशा योजनांसाठीचे कर्ज त्वरित आणि सहज मिळावे यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे.\nनुकतेच आपण उद्‌घाटन केलेले पोर्टल “निवेश बंधू” – म्हणजेच “गुंतवणूक मित्र” यावर केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे तसेच, अन्नप्रक्रिया क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, या क्षेत्राविषयीची माहिती, सगळं तुम्हाला यावर उपलब्ध असेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरचे स्त्रोत, प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक बाबी हे सगळे देखील या पोर्टलवर उपलब्ध असेल. एवढंच नाही, तर शेतकरी, प्रकिया करणारे, व्यापारी आणि इतर सुविधा पुरवणाऱ्या अशा या उद्योगातल्या सर्व भागधारकांसाठी हे पोर्टल एक उत्तम व्यासपीठ असेल.\nमूल्यसाखळीच्या अनेक घटकात खाजगी क्षेत्रांचा सहभाग दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र, काराराधारित शेती, कच्चा माल पुरवठा, आणि कृषी उद्योगांशी सांगड घालण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूक होणे गरजेचे आहे. भारत हा एक मोठा पुरवठादार देश असल्याने जागतिक सुपर- मार्केट साखळीसाठी ही एक मोठी संधीच आहे.\nतर दुसरीकडे, देशात पिक तयार झाल्यावर, त्याचे व्यवस्थापन, म्हणजेच प्राथमिक प्रक्रिया आणि साठवण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, शीतगृह साखळी आणि शीतगृहांचे व्यवस्थापन, अशा संलग्न उद्योगातही मोठ्या संधी आहेत. अन्नप्रक्रिया आणि मूल्यवर्धन, विशेषतः सेंद्रिय आणि पोषक द्रव्ये यात तर मोठाच वाव आहे.\nशहरीकरण आणि त्यासोबत मध्यमवर्गाची वाढती संख्या, यामुळे सर्वंकष आणि प्रक्रियाकृत अन्नाची मागणी वाढते आहे. मी तुम्हाला केवळ एक आकडेवारी सांगतो. भारतात, दररोज रेल्वेगाड्यांमध्ये दहा लाखपेक्षा अधिक लोक आपले जेवण घेतात.यातली प्रत्येक व्यक्ती अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी ग्राहक आहे. अशा प्रकारच्या अनेक मोठ्या संधी तुमच्यासमोर वाट बघत आहेत.\nजीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण आता वाढत चालले आहे. त्यामुळेच जगभरात अन्नसेवन आणि त्याच्या दर्जाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. कृत्रिम रंग, रसायने आणि अन्न टिकवणारे घटक घालण्याविषयी आता लोक उत्सुक नसतात. अशा स्थितीत भारत यावर तोडगा सुचवू शकतो, परदेशी आणि भारतीय उद्योजकांमध्ये एक उत्तम भागीदारी होऊ शकते.\nपारंपारिक भारतीय खाद्यपदार्थ, आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, प्रक्रिया आणि बांधणी अशा सगळ्याची सांगड घातली तर, त्यातून जगाला आरोग्यदायी अन्न आणि भारतातील रुचकर चव यांचे अभिनव पदार्थ मिळू शकतील. स्वच्छ, आरोग्यदायी, पोषक आणि चविष्ट अशा सर्व मागण्या पूर्ण करणारे खाद्यपदार्थ आपल्याला बाजारात आणता येतील. त्यात आरोग्यासाठी उत्तम असे रोगप्रतिबंधक घटक घालून आपण अगदी माफक किमतींत असे पदार्थ तयार करू शकतो.\nभारतात तयार होणारे प्रक्रियाकृत अन्न, जागतिक दर्जाविषयी प्रमाणित पातळीला पोहचतील, यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा आणि प्रमाणन प्राधिकरण प्रयत्न करत आहे. पदार्थांमध्ये टाकले जाणारे घटक, कोडेक्सच्या प्रमाणित दर्जाशी सुसंगत असावेत, तसेच चाचणीसाठी एक उत्तम अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे, अशा प्रयत्नातून आम्ही देशात अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.\nआपले शेतकरी, ज्यांना आपण आदराने “अन्नदाता” म्हणतो, ते या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या केंद्रस्थानी आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न येत्या पाच वर्षात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठरवले आहे. यासाठीच आम्ही नुकतेच ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना” हे एक राष्ट्रीय अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत आम्ही भारतात जागतिक दर्जाच्या अन्नप्रक्रिया पायाभूत सुविधा राबवणार आहोत. या योजनेत पाच अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक होणे अपेक्षित असून त्याचा लाभ २० लाख शेतकऱ्यांना होईल. यातून पुढच्या तीन वर्षात देशात 5 लाख रोजगार निर्मिती होण्याचीही क्षमता आहे.\n‘मेगा फूड पार्क’ ची निर्मिती ह्या योजनेचा महत्वाचा घटक आहे. या फूड पार्क्सच्या माध्यमातून मुख्य उत्पादक केंद्रांशी कृषी प्रक्रिया उद्योग जोडण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे बटाटे, अननस, संत्री आणि सफरचंद यासारख्या पिकांना उत्तम किंमत मिळू शकेल. अशा फूड पार्क मध्ये शेतकऱ्यांच्या गटांनी आपले विभाग तयार करावे यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. त्यामुळे शेतमालाची नासाडी टळेल, वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि नवे रोजगारही निर्माण होतील. असे नऊ फूड पार्क आधीच सुरु झाले असून आणखी 30 फूड पार्क सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.\nशेवटच्या घटकापर्यंत माल पोहोचविण्यासाठी आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रशासनात सुधारणा करतो आहे. ठराविक कालमर्यादेत सर्व गावे ब्रॉडबँडने जोडण्याची योजना आहे. जमिनीसंबंधीची सर्व माहिती संगणकीकृत करण्यात येत आहे आणि जनतेला अनेक सुविधा मोबाईल फोनवर पुरविण्यात येत आहेत. ह्या उपायांमुळे शेतकऱ्यांना माहिती, ज्ञान आणि कौशल्याविषयी त्वरित माहिती मिळू शकेल. ई-नाम या आमच्या राष्ट्रीय कृषी ई-बाजारपेठेमुळे देशभरातल्या कृषी बाजारपेठांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळाले आहे. यातून शेतकऱ्यांना स्पर्धात्मक किंमत आणि माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते.\nसहकार्य आणि स्पर्धात्मक संघराज्याचा खरा आत्मा आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेत बघायला मिळतो. अन्नप्रक्रिया क्षेत्रातल्या प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून राज्य सरकारेही काम करत आहेत. गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी अनेक राज्य सरकारांनी तर आकर्षक अन्नप्रक्रिया धोरण बनवले आहे. प्रत्येक राज्याने आपली विशेषता म्हणून किमान एक तरी अन्न उत्पादन निवडावे हा माझा आग्रह आहे.\nआपला शेतीचा मजबूत पाया आज आपल्यासाठी सशक्त अन्न प्रक्रिया क्षेत्र तयार करण्यासाठी एक सक्षम लाँचपॅड आहे. आपली विशाल बाजारपेठ, जनतेचे वाढते उत्पन्न, गुंतुवणूकीला अनुकूल वातावरण आणि उद्योग स्नेही सरकार या सर्वांमुळे जागतिक अन्नप्रक्रिया उद्योगासाठी भारत सर्वात योग्य ठिकाण आहे.\nभारताच्या अन्नप्रक्रिया उद्योगाशी संलग्न असलेल्या प्रत्येक क्षेत्रात अपार संधी आहेत. मी आपल्याला थोडी कल्पना देतो.\nग्रामीण अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसाय एक महत्वाचा घटक म्हणून उदयास आला आहे. दुग्ध उत्पादनांची संख्या वाढवून ह्या व्यवसायाला वरच्या पायरीवर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मध हे निसर्गाने मानवाला दिलेले एक वरदान आहे. त्यातून मेणासारखी अनेक मूल्यवान सह उत्पादने घेता येतात. शेतकऱ्यांचे उत्पादन अनेक पटींनी वाढविण्याची क्षमता यात आहे. सध्या जगात मध उत्पादन आणि निर्यातीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. आता भारत एका मधुर क्रांतीसाठी पूर्णपणे तयार आहे.\nजागतिक मत्स्योत्पादनात भारताचे योगदान सहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोळंबी निर्यातीत जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारतातून जगातील 95 टक्के देशांना मत्स्योत्पादनाची निर्यात होते. नील क्रांती द्वारे सागरी अर्थव्यवस्थेत मोठे पाऊल टाकण्याचे आमचे ध्येय आहे. आजवर अपरिचित असलेल्या क्षेत्रांमध्ये विकास करण्यावर आमचा भर आहे. उदाहरणार्थ शोभिवंत मासे आणि गोड्या पाण्यातील ट्राउट माशाची शेती. मोत्यांची शेती करण्याच्या क्षेत्रातही संशोधन करण्याचा आमचा मानस आहे. शाश्वत विकास करण्याविषयीची आमची कटिबद्धता ही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या केंद्रस्थानी आहे. ईशान्य भारतातील राज्य सिक्कीम हे भारतातलं पहिलं संपूर्ण सेंद्रीय राज्य बनलं आहे. किंबहुना, संपूर्ण ईशान्य भारतातच सेंद्रीय शेतीसाठी उपयुक्त ठरतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या संधी आहेत.\nभारतीय बाजारपेठांमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर, भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि चवी यांची माहिती करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास दुग्धजन्य पदार्थ आणि फळांचे रस घालून तयार केलेले पेय भारतीय खानपान पद्धतीतला अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच शीतपेय बनविणाऱ्या कंपन्यांना मी नेहमीच आवाहन करत असतो की त्यांनी त्यांच्या उत्पादनांमध्ये पाच टक्के तरी फळांचे रस घालावेत.\nअन्नप्रक्रिया क्षेत्रात पोषक द्रव्यांच्या सुरक्षेविषयी देखील उत्तर आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास आमची भरड धान्ये आणि बाजरी यामध्ये भरपूर पोषक मुल्ये आहेत. अत्यंत विपरीत हवामानाच्या स्थितीतही ही धान्ये तग धरु शकतात. अशा पिकांना “पोषणयुक्त आणि विपरीत हवामानात तग धरणारी” असंच म्हटलं पाहिजे. या धान्यांवर प्रक्रिया करण्याचा काही उद्योग आपण संयुक्तरीत्या हाती घेऊ शकत नाही का असे झाले तर, आमच्या देशातल्या अत्यंत गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि दुसरीकडे आपल्याला पोषक खाद्य पदार्थ उपलब्ध होतील. अशा खाद्यपदार्थांना संपूर्ण जगात मान्यता मिळायला हवी.\nआपण आपल्या क्षमता आणि जागतिक गरजा यांची सांगड घालू शकतो का भारतीय खाद्यपरंपरा आणि मानवजातीचे भविष्य यांना आपण जोडू शकतो का भारतीय खाद्यपरंपरा आणि मानवजातीचे भविष्य यांना आपण जोडू शकतो का भारतातील शेतकरी आणि जागतिक बाजारपेठ यांच्यात आपण समन्वय घडवून आणू शकतो का भारतातील शेतकरी आणि जागतिक बाजारपेठ यांच्यात आपण समन्वय घडवून आणू शकतो का अशा काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही या संमेलनात शोधावी, अशी माझी इच्छा आहे.\nमला विश्वास आहे की जागतिक अन्न परिषदेत या दिशेने काही ठोस पावले उचलली जातील, असे झाल्यास भारतीय पाककलेची विविधता आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रातील आमचे प्राचीन ज्ञान याचीही जगाला माहिती मिळेल.\nया परिषदेच्या निमित्तानं भारतीय खाद्यपदार्थांची वैशिष्ट्ये दाखविणाऱ्या चोवीस टपाल तिकिटांचे अनावरण भारतीय टपाल खात्याने केले आहे याचा मला विशेष आनंद आहे.\nबंधू भगिनींनो, भारतीय अन्नप्रक्रिया क्षेत्राच्या विकासाच्या या रोमांचक प्रवासात तुमच्यापैकी प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आमंत्रण मी यावेळी तुम्हाला देतो. तुम्हा सर्वांना आवश्यक असेल त्या प्रत्येक वेळी संपूर्ण पाठिंबा आणि मदत मिळेल अशी ग्वाहीही मी देतो.\nया, आणि भारतात गुंतुवणूक करा.\nशेतापासून ताटापर्यंत अमर्याद संधी असलेल्या या देशात,भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी उत्पादन, प्रक्रिया आणि समृद्धी असलेल्या या देशात, तुम्ही नक्की या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/kalyan-cab-robbery-story-03-11-2017-475581", "date_download": "2018-04-26T23:05:55Z", "digest": "sha1:PRWG37AYTZ5CRA25WV2LBAUS2KKFBQ64", "length": 14450, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "कल्याण : पॉकेटमनीसाठी टॅक्सी चालकांना लुटणारी विद्यार्थ्यांची टोळी गजाआड", "raw_content": "\nकल्याण : पॉकेटमनीसाठी टॅक्सी चालकांना लुटणारी विद्यार्थ्यांची टोळी गजाआड\nपॉकेटमनीसाठी तरुण कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. कल्याणमधल्या एका तरुणाच्या टोळीने पॉकेटमनीसाठी चक्क टॅक्सी चालकांना लुटायला सुरुवात केली होती. टोळीच्या या कारनाम्याने पोलिसांचीही झोप उडाली होती. अखेर फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी टॅक्सी चालकांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nकल्याण : पॉकेटमनीसाठी टॅक्सी चालकांना लुटणारी विद्यार्थ्यांची टोळी गजाआड\nकल्याण : पॉकेटमनीसाठी टॅक्सी चालकांना लुटणारी विद्यार्थ्यांची टोळी गजाआड\nपॉकेटमनीसाठी तरुण कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. कल्याणमधल्या एका तरुणाच्या टोळीने पॉकेटमनीसाठी चक्क टॅक्सी चालकांना लुटायला सुरुवात केली होती. टोळीच्या या कारनाम्याने पोलिसांचीही झोप उडाली होती. अखेर फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी टॅक्सी चालकांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/04/blog-post_8.html", "date_download": "2018-04-26T23:13:57Z", "digest": "sha1:HVTXYC7GQNHNM76GS7IW5HE3GCUU2RBW", "length": 7437, "nlines": 57, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nईश्वर सत्य आहे की कल्पना आहे ,या वादात पडण्यात अर्थ नाही. कारण अशा वादाला शेवट नसतो . ईश्वर तर्काने किंवा प्रत्यक्ष सिद्ध होतो किंवा नाही , यावर आस्तिकांचा देवावरील विश्वास अवलंबून नसतो .\nईश्वर म्हणजे सृष्टीमधील संतुलनाचे तत्त्व , असा एक विचार मांडता येईल. त्याला विश्वात्मक चैतन्य असेही संबोधता येईल. सृष्टीचे संतुलन राखणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आणि आवश्यकता आहे. कारण त्याच्याशी आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निगडीत आहे.\nया संतुलनाचे दोन पैलू आहेत . एक म्हणजे भौतिक सृष्टीचे संतुलन तर दुसरे म्हणजे मानवी वर्तनाचे संतुलन .पर्यावरणीय संतुलन हे भौतिक सृष्टीच्या संतुलनाचे उदाहरण मानता येईल . मानवा-मानावांमधील अंतर-क्रिया अर्थात मानवी वर्तन यांचे संतुलन हा सृष्टीच्या संतुलनाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे .\nएकमेकाशी चांगले वागल्यामुळे मानवी वर्तनामध्ये संतुलन निर्माण होते तर वाईट वागल्यामुळे हे संतुलन बिघडते . तथापि चांगले वागणे म्हणजे काय हा एक मोठा प्रश्न आहे. जगातील तत्त्वज्ञांमध्ये यावर गहन चर्चा चालू असते . परंतु ढोबळ मानाने -आपल्या ज्या कायिक-वाचिक-मानसिक कृत्यांमुळे आपल्यामध्ये किंवा इतरांमध्ये दुख:निर्माण न होता सुखच निर्माण होते त्या कृत्यांना चांगली कृत्ये असे म्हणता येइल. येथे तत्कालीन सुख- दु:खापेक्षा दीर्घकालीन सुख-दु:ख अर्थात हिताहित गृहीत धरले अहे.\nदुसरा एक ढोबळ मानदंड आपण मानत असतो . मानवी जीवनासंबंधी निरपेक्षपणे मार्गदर्शन करणारे संत , महापुरुष यांचा उपदेश हाच तो मानदंड होय . त्यांनी ज्या पद्धतीने वागण्यास सांगितले आहे किंवा ते जसे जगले आहेत , तसे किंवा त्यासारखे किंवा त्यांच्याशी सुसंगत वागणे किंवा जगणे म्हणजे चांगले वागणे , असे आपण सर्वसाधारणपणे मनात असतो.\nहे तर नक्की की, वरील महापुरुषांचा उपदेश हा सृष्टीचे संतुलन टिकविणारा होता असे ढोबळ मानाने मानता येते. थोडक्यात, चांगले वागणे आणि सृष्टीसंतुलन यांचा काहीतरी संबंध आहे , असे मला वाटते. माणसाचे चांगल्या वागण्याचे निदर्शक ठरणारे सद्गुण पूर्ण स्वरुपात कोणत्याही व्यक्तीमध्ये असणे संभवत नही. म्हणूनच प्रगल्भ माणसाने या सर्व सद्गुणांचा मूर्तिमंत अविष्कार म्हणजे ईश्वर, अशी कल्पना केली असली पहिजे. म्हणूनच अशा सर्व सद्गुणांची आराधना म्हणजेच असे सद्गुण आपल्यामध्ये बिम्बाविण्याची साधना म्हणजेच ईश्वरार्चना होय .\nपुर्णस्वरुपातील सद्गुणांचा समुच्चय असणाऱ्या ईश्वरासारखे बनणे तर शक्य दिसत नाही . तथापि तो व आपण यामधील अंतर तर कमी करणे आपल्या हातात आहे .\nअसे केल्याने विश्वात्मक संतुलन कायम राहील आणि त्यामुळे माणसाच्या सुखाचाही मार्ग मोकळा होइल.\nसमान उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आपापसांमध्ये समन...\nउदार अर्थव्यवस्था ही आर्थिक विकास करण्यासाठी प्रत्...\nआपल्या सुखाला सुरक्षित ठेवायचे असेल तर ...\nईश्वर सत्य आहे की कल्पना आहे ,या वादात पडण्यात अर्...\nसर्वसामान्य लोकांना आपले हित कशात आहे किंवा आपले...\nचांगले वागने ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे . ती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/book-wall-anirudh-kulkarni-1658025/", "date_download": "2018-04-26T22:35:39Z", "digest": "sha1:B6IAVZ5YJCKKOCB4BPS44A74YMJCGAGA", "length": 14954, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "book wall anirudh kulkarni | ‘बुक’ वॉल | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nआजच्या बऱ्याच घटनांशी हे वाक्य एका वेगळ्या अर्थाने जुळले आणि त्यामुळे काही घटनांचे अर्थ नव्याने कळले.\nतरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..\nजुन्या साहित्याबद्दल मी जिज्ञासा बाळगून आहे, पण या शतकात पुरोगामी विचार करत असताना मला जाणीवपूर्वक थोडं मागचं वाचायला आवडतं. प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांच्या ‘युगंधर’ पुस्तकातील ही ओळ मी वाचली तेव्हा त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत असं माझ्या लक्षात आलं. आजच्या बऱ्याच घटनांशी हे वाक्य एका वेगळ्या अर्थाने जुळले आणि त्यामुळे काही घटनांचे अर्थ नव्याने कळले. त्यामुळे ही ओळ मला जास्त आवडते. यात धर्म म्हणजे काय या साध्या-सोप्प्या वाटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत हा शब्दही आपसूकच जोडला जातो, कारण भगवंतांनी धर्माचा गहन अर्थ सांगितला. मानवाच्या आतंरिक आणि बाह्य विकासासाठी धर्माची आवश्यकता आहे असं पुस्तकात वाचलं पण एक तरुण व्यक्ती म्हणून माझ्यात ऊर्जा नसती तर मी एकटाच राहिलो असतो, ही संभाव्य स्थिती जाणवताना हे एक कारण माझ्या लक्षात आलं की माझ्या वयाची मंडळी नेहमी ‘एनर्जेटिक’ तरुणांसोबत राहणं पसंत करतात. कोणीच, मी कोणत्या धर्माचा आहे या साध्या-सोप्प्या वाटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत हा शब्दही आपसूकच जोडला जातो, कारण भगवंतांनी धर्माचा गहन अर्थ सांगितला. मानवाच्या आतंरिक आणि बाह्य विकासासाठी धर्माची आवश्यकता आहे असं पुस्तकात वाचलं पण एक तरुण व्यक्ती म्हणून माझ्यात ऊर्जा नसती तर मी एकटाच राहिलो असतो, ही संभाव्य स्थिती जाणवताना हे एक कारण माझ्या लक्षात आलं की माझ्या वयाची मंडळी नेहमी ‘एनर्जेटिक’ तरुणांसोबत राहणं पसंत करतात. कोणीच, मी कोणत्या धर्माचा आहे कोणता देव पाळतो, हे पाहात नाही. मी जर हुशार, बुद्धिमान, त्यांच्या तोलामोलाचा उत्साही तरुण असेन तर माझी ओळख व जागा त्यांच्यात नक्कीच चांगली असेल. आपल्यातला नवनव्या गोष्टी जाणून घेण्याचा, करून पाहण्याचा उत्साह आणि चेहऱ्यावरची प्रसन्न शांतता लोकांना आकर्षित करते. खरं तर धर्म म्हणजे गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्तव्य. त्यामुळे मला हे पुस्तक वाचताना गीतेतला हा संदर्भ महत्त्वाचा वाटतो.\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nआजच्या युगात धर्म म्हणजे कर्मकांड मानतात. खरं म्हणजे सर्वानी मतभेद, हेवेदावे विसरून एकत्र नांदणे यातच धर्माचा अर्थ लपलेला आहे. म्हणूनच कोणावरही अन्याय होऊ नये, कोणाला कोणाकडून त्रास होऊ नये, कोणामुळे मनस्ताप होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आज सगळीकडे सगळ्यांनाच त्रास, मनस्ताप, मारहाण, फसवाफसवी, चोरी, दरोडे यांना सामोरं जावं लागतंय. मात्र आपण त्या वाटेकडे न वळणं आणि त्या वाटेवर जाणाऱ्यांना रोखणं हेच आपलं कर्तव्य आहे, हाच खरा धर्म आहे. हे लक्षात घेऊन आजच्या तरुण पिढीने सुदृढ समाजघडणीला महत्त्व देत त्यासाठी योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/elephant-crisis-in-maharashtra-1658060/", "date_download": "2018-04-26T22:56:42Z", "digest": "sha1:73XDDZX3CZX4PZHUWS4LYNZYSKHJN2OX", "length": 16063, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Elephant crisis in Maharashtra | वन्य हत्तींकडून मालमत्ता हानी झाल्यासही भरपाई! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nवन्य हत्तींकडून मालमत्ता हानी झाल्यासही भरपाई\nवन्य हत्तींकडून मालमत्ता हानी झाल्यासही भरपाई\nकोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील रहिवाशांना सरकारची हमी\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nकोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील रहिवाशांना सरकारची हमी\nकोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमध्ये गेली कित्येक वर्षे कर्नाटकमधून येणारे हत्ती शेतात धुडगूस घालून मालमत्तेचेही नुकसान करतात. शेत आणि फळबागांमधील हानीबाबत आत्तापर्यंत नुकसानभरपाई दिली जात होती, मात्र मालमत्ता उद्ध्वस्त झाल्यास नागरिकांना कोणताही दिलासा मिळत नव्हता. आता वन्य हत्तींपासून शेतपिकांबरोबरच अन्य मालमत्तेची हानी झाल्यासही नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nमहाराष्ट्रात वन्य हत्तींचा नैसर्गिक अधिवास नाही. मात्र, कर्नाटकातून काही हत्ती महाराष्ट्रात आल्यानंतर ते कर्नाटकात परत न जाता महाराष्ट्रातच राहतात. हे वन्य हत्ती कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमध्ये शेतपिकांचे भरमसाठ नुकसान करतात. लोकप्रतिनिधी आणि लोकभावना विचारात घेऊन सरकारने आता वन्य हत्तींकडून मालमत्तेचे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.\nज्या शेतकऱ्यांचे वन्य हत्तींपासून नुकसान झाले आहे, त्यांनी सर्व कागदपत्रे आणि पुराव्यांसह जवळच्या वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यापैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून तीन दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करण्यात येत असेल तर संबंधित व्यक्ती अर्थसाहाय्य मिळण्यास पात्र ठरणार नाही, असे याबाबतच्या आदेशात (जीआर) नमूद करण्यात आले आहे.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nवन्य हत्तींचे स्वरूप ..\nसह्य़ाद्री पर्वतरांगांत दहा हजार हत्तींचा वावर अहे. कर्नाटक राज्यात जवळपास सहा हजार हत्ती आहेत, तर उत्तर कर्नाटक व अणशी-दांडेली भागात ५०-६० हत्तींचा नियमित वावर असत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ४९ टक्के क्षेत्र वनाच्छादित असले तरी त्यापैकी ८९ टक्के वन हे खासगी मालकीचे आहे. केवळ ११ टक्के क्षेत्रच प्रत्यक्ष वनविभागाकडे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तीसाठी सलग जंगलपट्टा आज अस्तित्वात नाही. लहान लहान गावे आणि विखुरलेल्या वस्त्यांमुळे येथे रानटी हत्तींकडून शेतीची नासधूस होते. त्याचबरोबर मालमत्तेचेही नुकसान होते. २००५ ते २०१५ या काळात राज्यात हत्तींमुळे १३ माणसांना प्राण गमवावे लागले.\nवन्य हत्तींमुळे शेती अवजारे आणि उपकरणे तसेच बैलगाडीचे नुकसान झाल्यास बाजारभावाच्या ५० टक्के किंवा पाच हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम नुकसानभरपाई म्हणून दिली जाईल. तर संरक्षक भिंत आणि कुंपण याचे नुकसान झाल्यास बाजारभावाच्या ५० टक्के किंवा १० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/new-delhi-congress-press-conference-480862", "date_download": "2018-04-26T22:55:58Z", "digest": "sha1:TDH7D7RCO3BXAZ3GDTEM2YVCP47ILL5W", "length": 14568, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी दिल्ली : राहुल गांधीच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला, काँग्रेसची पत्रकार परिषद", "raw_content": "\nनवी दिल्ली : राहुल गांधीच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला, काँग्रेसची पत्रकार परिषद\nकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना गुजरात निवडणुकीच्या निकालाआधीच अध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हालचालींना वेग आला. आज काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह झाडून सगळे वरिष्ठ नेते उपस्थित होते.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nनवी दिल्ली : राहुल गांधीच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला, काँग्रेसची पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : राहुल गांधीच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला, काँग्रेसची पत्रकार परिषद\nकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना गुजरात निवडणुकीच्या निकालाआधीच अध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हालचालींना वेग आला. आज काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह झाडून सगळे वरिष्ठ नेते उपस्थित होते.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/customercare.asp", "date_download": "2018-04-26T22:41:42Z", "digest": "sha1:27B5HCJL6TUPO3NZ3M3MJDRB4IVNWXOL", "length": 15089, "nlines": 128, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Customer Care Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\n\"ग्राहक आपल्या जागेत येणारा सगळ्यात महत्वाचा अतिथी असतो, तो आपल्यावर अवलंबून नसतो. आपण त्याच्यावर अवलंबून असतो. तो आपल्या कामातला व्यत्यय नसतो. तोच त्या कामामागील हेतू असतो. आपल्या व्यवसायातला तो कोणी बाहेरचा घटक नसतो. तो त्या व्यवसायाचाच भाग असतो. त्याची सेवा करताना आपण त्याच्यावर उपकार करत नसतो. आपल्याला तसे करू देऊन तोच आपल्याला उपकृत करत असतो.\"\nपीएफआरडीए अंतर्गत तक्रार निवारण धोरण/पॉलिसी (रिड्रेसल ऑफ सबस्क्रायर ग्रीव्हन्स) नियामके, 2015\nविकलांग/डिसीज्ड आणि गायब व्यक्तींच्या एसटीव्ही लॉकर्स/सेफ कस्टडी आर्टिकल्स डिपॉझिट अकौन्ट्स/ कन्टेन्टस् क्लेम्सच्या सेटलमेन्टसाठी धोरण/पॉलिसी आणि कार्यात्मक कार्यप्रणाली\nग्राहक हक्क धोरण/पॉलिसी 2015-16\nधनादेश/इन्स्ट्रमेंटस संकलनासंबंधी धोरण - 2015-16\nगा-हाणे निवारण धोरण 2015-16\nसिटिझन्स चार्टर – जनरल बँकिंग सर्व्हिसेस\nनोटा व नाणी यावरील सिटिझन्स चार्टर\nबँकेने ग्राहकांना दिलेल्या वचनबद्धतेचा संकेत\nबीसीएसबीआय - तक्रार अधिकारी यांचा संकेत\nसुरक्षेच्या ड्यूज् व रिपझेशनच्या संकलनाचे धोरण\nदुर्बल ठेवीदारांच्या क्लेम्च्या सेटलमेन्टसाठी कार्यात्मक प्रक्रिया\nसार्वजनिक तक्रारनिवारणासाठी संयुक्त अधिकारी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nआपले बँक खाते केवायसीची पूर्तता करणारे आहे का \nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2011/11/21/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%8A%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-26T22:34:14Z", "digest": "sha1:SG76NXFRGCGXZQLRARZ6MVFSOGDPTHVN", "length": 9214, "nlines": 107, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "एक घास चिऊचा, एक घास काऊचा | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nएक घास चिऊचा, एक घास काऊचा\nनोव्हेंबर 21, 2011 Shilpa द्वारा\nएक घास चिऊचा, एक घास काऊचा; अशीच काहीशी सुरवात.\nगोष्टी ऐकत, चाखत-माखत, सुरवात माझ्या प्रवासाची, चारचौघांसारखी.\nरसाचा प्रवास, गंधाचा प्रवास, जिभेच्या चोचल्यांचा प्रवास.\nमग शेतांतून बागडत, झाडांवरून लोंबकळत, शेजारच्यांच्या बागेत चोऱ्यामाऱ्या करत,\nपडत-धडत, मस्तं पारखली ताज्या फळांची चव.\nखास करून कैऱ्या, अजुनी कोयही न धरलेल्या,\nचिकाने तोंड उभरले, आंबट्कच्च दात आंबले, तरी मस्तं.\nकरवंदाच्या जाळ्या धुंडाळता, धुंडाळता,\nकाटेरया फांद्यानी हात खरवडून काढले, तरी मस्तं.\nजांभूळे खाऊन-खाऊन नीळी-नीळी जीभ अगदी बधीर होऊन गेली तरी मस्तं.\nऊसाची चोयटी अगदी शेवटच्या गोड थेंबापर्यंत चोखून जीभ सोलवटली, तरी मस्तं. सगळं मस्तं. झेंडूची फुलं मस्तं, त्याच्या पाकळ्यांच्या आतलं खोबरं मस्तं.\nघाणेरीच्या फुलांतून चोखलेला मध मस्तं. तुरट आवळे मस्तं, चिंचेचा कोवळा पाला मस्तं.\nकाही म्हणून सोडलं नाही. सगळं ओरबाडलं,चाखलं, रुचलं ते घेतलं, नाही तेही अनुभवलं.\nआई पहात नसताना तिखट-मिठाच्या पुड्या बांधून, कौलांवर बसून, कैऱ्या लांबवून, कळकट प्लास्टीकच्या डब्यात, तिथल्यातिथे लोणचे तय्यार\nसूरु झाली उन्हाळी वाळवणी की राखायचे काम आम्हा भुरट्याकडे .\nसाबुदाण्याचे सांडगे वाळायच्या आतच निम्मे पोटात\n“अरे बाळांनो, कच्चे खाऊ नका, पोटात दुखेल”\n“ते सांग त्या चिमण्यांना. आही फक्त राखतोय.”\nपापडाच्या लाट्याचीही तीच तऱ्हा. कच्च्याच चघळणार.\nदमच कमी. लाटणार कधी, वाळणार कधी, तळणार कधी आणि खाणार कधी\nतरी सारं पाहिलं, कोवळ्या मानाने सारं शोषलं,\nदिवसरात्र आईमागे स्वयंपाकघरात लुडबुडत सारं काही टिपलं.\nअशी कणिक मळते, असे पीठ पेरते, कुटते, पाखडते, मधूनच चाखते.\nमातीच्या गोळ्याला कुंभार नुसता स्पर्श करतो, अन् डोळ्यांदेखत घडा उभारतो. सहजच.\nतसाच हा माझा प्रवास.\nधाडसी मूलपणाचा, सावध आईपणाचा, चवीचा, ढवीचा,\nन ओळखता आलेल्या हादग्याच्या खिरापतीचा.\nगोष्टही पुढे चालू रहाते, पिल्लू माझे आता मागेमागे धावते,\nमी तिला भरवते, सांगते, एक घास चिऊचा, एक घास काऊचा.\non डिसेंबर 1, 2011 at 5:46 pm | उत्तर प्राची\n सुंदर लिहीतेस, अावर्जून वाचत जाईन.\nप्राची, शिरीष, प्रिया, व्ही इथे थांबून आवर्जून अभिप्राय नोंदवल्याबद्दल मनापासून आभार. संगीता, तुमचा हात कौतुक करण्यातही खूप मोठा आहें आणि तुमच्याकडून मी सी फूड विषयी किती शिकले आहें ते मला पुरते ठाऊक आहें\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/deepak-kesarkar-defeated-narayan-rane-sawantwadi-municipal-council-election-18174", "date_download": "2018-04-26T23:21:21Z", "digest": "sha1:X5TZRRPNZ424AEUR5R2G3R7YSTJ4BI6D", "length": 14129, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deepak Kesarkar defeated by Narayan Rane in Sawantwadi municipal council election दीपक केसरकर 'होमपीच'वर अपयशी | eSakal", "raw_content": "\nदीपक केसरकर 'होमपीच'वर अपयशी\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nमालवण पालिकेत कॉंग्रेसला जोरदार धक्का बसला. तेथे कॉंग्रेस चार आणि राष्ट्रवादी दोन मिळून आघाडीला सहा, शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी पाच मिळून एकूण दहा तर अपक्ष एक असे बलाबल झाले आहे. तेथे भाजपचे महेश कांदळगांवकर नगराध्यक्षपदी विराजमान झाले. येथे युतीची सरशी झाली.\nसावंतवाडीः सिंधुदुर्गात पालिकांचे निकाल दिग्गजांना धक्का देणारे ठरले. शिवसेनेचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्या येथील होमपीचवर घटलेले मताधिक्‍य आणि कॉंग्रेसची मुसंडी चिंतेचे कारण बनली. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मालवणात शिवसेना भाजपने मिळविलेले निर्वीवाद यश नारायण राणेंसाठी धक्का म्हणता येईल. वेंगुर्लेत केसरकर समर्थक भुईसपाट झाले असले तरी भाजपने सहा जागांसह नगराध्यक्षपद मिळवत मुसंडी मारली. देवगडात कॉंग्रेस आमदार नितेश राणे फॅक्‍टर जोरात चालला.\nसावंतवाडी पालिकेत गेल्या वेळी केसरकर समर्थक पॅनेलने सर्व 17 जागा जिंकत कॉंग्रेसला व्हाईटवॉश दिला होता. मात्र यावेळी मतदारांनी केसरकरांनाच धक्का दिला. शिवसेनेचे बबन साळगांवकर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले असले तरी पालिका मात्र त्रिशंकू बनली आहे. कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारत आठ जागांवर विजय मिळविला. शिवसेना 7, भाजप आणि अपक्ष प्रत्येकी एक असे बलाबल झाले आहे. अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगांवकर यांच्या हाती सत्तेच्या चाव्या गेल्या.\nदेवगडमध्ये आमदार नितेश राणे फॅक्‍टर जोरात चालला. तेथील नगरपंचायतीसाठी झालेल्या या पहिल्याच लढतीत कॉंग्रेसने दहा जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले. तेथे भाजपला 4, शिवसेना, अपक्ष आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. गोगटे आणि घाटे या अनुक्रमे भाजप आणि राष्ट्रवादीच्या घराण्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.\nमालवण पालिकेत कॉंग्रेसला जोरदार धक्का बसला. तेथे कॉंग्रेस चार आणि राष्ट्रवादी दोन मिळून आघाडीला सहा, शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी पाच मिळून एकूण दहा तर अपक्ष एक असे बलाबल झाले आहे. तेथे भाजपचे महेश कांदळगांवकर नगराध्यक्षपदी विराजमान झाले. येथे युतीची सरशी झाली.\nवेंगुर्ले पालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारली. तेथे गेल्या वेळी केसरकर समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत होते. यावेळी केसरकरांच्या शिवसेनेला अवघी एक जागा मिळाली. भाजपला सहा, कॉंग्रेसला 7, राष्ट्रवादीला एक आणि अपक्ष 2 असे बलाबल राहिले आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे राजन गिरप विराजमान झाले. कॉंग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली गेली. येथेही सत्तेच्या चाव्या सुमन निकम आणि तुषार सापळे या अपक्षांच्या हाती राहणार आहेत.\nअकोला - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाने उडी घेतली आहे....\nपंचायत राज निवडणुकीत ममता बॅनर्जी हिंसाचार घडवितात : भाजप\nनवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंचायत राज निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हिंसाचार घडवून आणून...\nविषय समित्यांवर बाळासाहेबांचेचं वर्चस्व, फरांदे समर्थकांना डावलले\nनाशिक : आवश्यकता नसताना केवळ सत्तेची पदे नगरसेवकांना वाटप करायची म्हणून स्थापन करण्यात आलेल्या विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतींसह सदस्य...\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nउल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निःशब्द सन्नाटा\nउल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/thane-charge-sheet-filed-against-iqbal-kaskar-in-extortion-case-481908", "date_download": "2018-04-26T23:22:30Z", "digest": "sha1:MOKPWHPKVDDERPN5PERON4ZFKOX4YUH6", "length": 14257, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "ठाणे : खंडणीविरोधात इक्बाल कासकरसह 3 जणांवर जम्बो चार्जशीट", "raw_content": "\nठाणे : खंडणीविरोधात इक्बाल कासकरसह 3 जणांवर जम्बो चार्जशीट\nदाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात 1 हजार 645 पानांचं जम्बो चार्जशीट दाखल करण्यात आलं. ठाणे विशेष मोक्का न्यायालयात खंडणी विरोधी पथकानं चार्जशीट दाखल केलंय. इकबाल आणि अन्य आरोपींच्या बँक खातीही तपासण्यात आली असून याप्रकरणी तब्बल 67 साक्षीदार पोलिसांना मिळालेत.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nठाणे : खंडणीविरोधात इक्बाल कासकरसह 3 जणांवर जम्बो चार्जशीट\nठाणे : खंडणीविरोधात इक्बाल कासकरसह 3 जणांवर जम्बो चार्जशीट\nदाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात 1 हजार 645 पानांचं जम्बो चार्जशीट दाखल करण्यात आलं. ठाणे विशेष मोक्का न्यायालयात खंडणी विरोधी पथकानं चार्जशीट दाखल केलंय. इकबाल आणि अन्य आरोपींच्या बँक खातीही तपासण्यात आली असून याप्रकरणी तब्बल 67 साक्षीदार पोलिसांना मिळालेत.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/rains-heavily-all-over-the-state-270302.html", "date_download": "2018-04-26T22:54:09Z", "digest": "sha1:6ZGMMREO4MQVHBFRBC23QWVROU6IHCTK", "length": 12659, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी;काही ठिकाणी पूर परिस्थिती", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nराज्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी;काही ठिकाणी पूर परिस्थिती\nमुंबईप्रमाणेच पुण्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुण्यात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून 23000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.तसंच पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.\n20 सप्टेंबर: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस चालत असतानाच राज्यभरही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक धरणांमधून पाणी सोडले गेले असून अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nमुंबईप्रमाणेच पुण्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुण्यात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून 23000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.तसंच पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.\nतर कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. 5 नंबर आणि 7 नंबरचा दरवाजा खुला करण्यात आला आहे. 5 व्या दरवाज्यातून 2856 तर 7 व्या दरवाज्यातून 2200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी 28 फूट 11 इंचावर पोचली आहे\nतर नाशिकमध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.गंगापूर धरणातून प्रती सेकंद 4424 क्यूसेक, दारणा धरणातून प्रती सेकंद 4316 क्यूसेक ,कडवा धरणातून प्रती सेकंद 2968 क्यूसेक, पालखेड धरणातून प्रती सेकंद 3317 क्यूसेक , पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.\nसाताऱ्यातले कोयना धरण भरले असून 15000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पंढरपूरमध्ये भिमा नदीच्या तीराजवळ राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणातून 40,000 क्युसेकने भिमा नदीत पाणी सोडण्यात आलं आहे.तर पालघर जिल्ह्यातही पावसाची संततधार चालू असल्यामुळे अनेक घरांची छप्परं उडून गेली आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://jera-energy.com/mr/", "date_download": "2018-04-26T22:58:16Z", "digest": "sha1:C5DG6ATYONYKEUXQJPH42BZVHWSVKQKL", "length": 13212, "nlines": 250, "source_domain": "jera-energy.com", "title": "कमी व्होल्टेज केबल फिटिंग्ज, ओव्हरहेड लाइन फिटिंग्ज, फायबर केबल डोळयासंबधीचा अॅक्सेसरीज, FTTH केबल फिटिंग्ज", "raw_content": "\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर केबल डोळयासंबधीचा clamps आणि कंस\nअँकर ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन आकृती-8 केबलसाठी clamps\nड्रॉप FTTH केबलसाठी clamps\nअँकर आणि निलंबन कंस\nअँकर आकृती-8 केबलसाठी clamps\nफायबर ऑप्टिकल जोडणी बंद\nओव्हरहेड फायबर ऑप्टिकल बंद\nभूमिगत फायबर ऑप्टिकल बंद\nफायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\n19 \"रॅक माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nभिंत आरोहण फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nफायबर ऑप्टिकल पॅच दोर\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nABC चे सुटे अँकर आणि निलंबन कंस\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nकेबल कने आणि lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम कने\nमध्यम आणि उच्च व्होल्टेज सहयोगी\ndeadend clamps पाचर घालून घट्ट बसवणे\nमृत शेवटी माणूस grips\nADSS केबल माणूस grips\nनदी वायर माणूस grips\namor काठीने निलंबन grips\namor दांडे न निलंबन grips\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील शक्य sus 202\nस्टेनलेस स्टील शक्य sus 304\nपिस्तूल केबल टाय साधन\nलेपन स्टेनलेस स्टील केबल संबंध\nस्टेनलेस स्टील केबल संबंध\nप्रतवारीने लावलेला संग्रह सर्व आंतरराष्ट्रीय मानके त्यानुसार चाचणी केली जाईल.\nऑर्डर 1 काम दिवसात प्रक्रिया केली जाणार नाही आणि शिपिंग फक्त सकथीवेल 2 ते 3 व्यवसाय दिवस लागतात.\nसी आर एम आधुनिक मार्ग, परदेशी प्रकल्प, आंतरराष्ट्रीय कर्मचारी अनुभव.\nJERA लाईन योग्य कं., लि फायबर केबल डोळयासंबधीचा वितरण उपकरणे आणि विद्युत केबल वितरण सुटे कारखाना अग्रगण्य एक परदेशी गुंतवणूक आहे. आम्ही ओव्हरहेड, कमी अनियमित ABC चे आणि उच्च तणाव केबल वाहक, 0.4 ते 35 केव्ही अनियमित सह विद्युत वितरण प्रणाली, रस्त्यावर आकाशात चमकणारी वीज, इमारती, वाहतूक, सबस्टेशन वापरले जे भूमिगत केबल फिटिंग्ज मध्ये खास.\nशिवाय Jera ADSS सह फायबर ऑप्टिकल ओळी, प्रकार 8, ड्रॉप केबलसाठी ओळ उत्पादन फिटिंग्ज. Helical ओळ फिटिंग्ज (आवर्त वायर) ओव्हरहेड केबलसाठी.\nआम्ही उल्लेख उत्पादने पुरविण्याची आणि निष्क्रीय ऑप्टिकल नेटवर्क घटक सर्वात पूर्ण समाधान करण्याच्या हेतूने पुरेशी अनुभव आहे. आमच्या ऑप्टिकल फायबर घटक, सहयोगी आणि उपाय, डाटा सेंटर फार जेथे दूरसंचार प्रकल्प मध्ये आढळू शकते.\nफायबर डोळयासंबधीचा वितरण बॉक्स 8 रंग FODB-8A\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nFTTH ऑप्टिकल वितरण सॉकेट ODP-02\nड्रॉप वायर पकडीत घट्ट ODWAC-22\nमानसिक ताण पकडीत घट्ट बाप-3000\nनिलंबन पकडीत घट्ट ईएस-1500\nउष्णतारोधक छेदन कनेक्टर P2X-95\nवायर पकडीत घट्ट D2 ड्रॉप\nनिलंबन पकडीत घट्ट D8\nड्रॉप वायर पकडीत घट्ट H15\n19 माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम रॅक ...\nफायबर डोळयासंबधीचा वितरण बॉक्स 8 रंग FODB-8A\nअवतरण, विनामूल्य नमुने, आणि नवीन कल्पना मिळवू इच्छिता आता आमच्याशी संपर्क साधा , आम्ही ते ऐकू करण्यात आनंद होईल.\nYuyao Jera लाइन कंपनी, लिमिटेड योग्य\nमानसिक ताण पकडीत घट्ट बाप-3000-आम्ही Jera launche आहे ...\nआम्ही Jera बाप-3000 नाव नवीन उत्पादन ओव्हरहेड फायबर केबल डोळयासंबधीचा ताण वापरले, सह समाप्त झाले आहे. पकडीत घट्ट बाप-3000 अँकरिंग सेल्फ ऍडजस्टिंग, ओव्हरहेड telecommuni वर तणाव ADSS ऑप्टिकल फायबर केबल करण्यासाठी डिझाइन केलेले आहे ...\nJera यशस्वीरित्या आशिया-युरोपियन युनियन येथे उपस्थित आहे ...\nJera यशस्वीरित्या आशिया युरो-विद्युत उपकरण प्रदर्शन 2017 येथे उपस्थित आहे Xinjiang, चीन मध्ये सप्टेंबर 20 ते प्रदर्शन केंद्र 22 2017. स्थान: Xinjiang राष्ट्रीय अधिवेशन केंद्र. बूथ: ...\nJera यशस्वीरित्या पोर्तुगाल / प्रदर्शनामध्ये येथे उपस्थित आहे ...\nJera यशस्वीरित्या पोर्तुगाल / प्रदर्शनामध्ये चीन 2017 सप्टेंबर 2017 पर्यंत 27-30 व्या घडले होते, असे बीजिंग, चीन येथे उपस्थित आहे. आमच्या मंडप Jera यशस्वीरित्या पोर्तुगाल / प्रदर्शनामध्ये चीन 2017 येथे उपस्थित आहे भेट केल्याबद्दल सर्व धन्यवाद की happe ...\nआपले स्वागत आहे आशिया युरो-विद्युत उपकरण माजी ...\nआम्ही याद्वारे विनम्र आपण आणि आपला संघ किंवा कंपनी प्रतिनिधी प्रदर्शन 22 2017. स्थान 20 सप्टेंबर ते Xinjiang, चीन, आशिया युरो-विद्युत उपकरण प्रदर्शन 2017 आमच्या बुथ आमंत्रण ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\nआशिया / आफ्रिका / अमेरिका\n* आव्हान: कृपया निवडा हार्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/apurnank-news/articles-in-marathi-on-handicapped-children-and-their-parents-inspiring-stories-part-6-1654590/", "date_download": "2018-04-26T22:48:04Z", "digest": "sha1:VW7ILTOOTMRC6CLB2XTD7WZMBO32F34C", "length": 30258, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Handicapped Children and Their Parents Inspiring Stories Part 6 | अंधत्वही झाले खुजे | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nपप्पांनी तिचं नाव काय ठेवायचे हे आधीच ठरवून ठेवलं होतं.. अनुजा\nएका आनंदाच्या क्षणी अनुजा तिच्या आई आणि लेकासोबत\nगुढीपाडव्याच्या मुहूर्ताला आम्हाला कन्यारत्न झालं, १९८६ ला. तिचा जन्म आम्हा उभयतांसाठी आनंदाचा, समाधानाचा होता. तिच्या पप्पांनी तिचं नाव काय ठेवायचे हे आधीच ठरवून ठेवलं होतं.. अनुजा\nती हळूहळू बाळसं धरत होती. साधारणत: महिनाभरानंतर माझी मोठी बहीण मला भेटायला आली. ती म्हणाली, ‘‘अगं हिची नजर बघ ती एका बाजूनेच बघते.’’ तिनं अनुजाला डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला. मी तिला बोईसर इथल्या सरकारी दवाखान्यात दाखवलं. ते डॉक्टर म्हणाले, ‘‘बाळ लहान आहे. कदाचित तिरळेपणा असेल, जसं मोठं होईल तसा तिरळेपणा जाईल.’’ ती जसजशी मोठी होत होती तसतशी तिची नजर स्थिर होऊ लागली. मात्र तिला खूप त्रास होत होता. २/३ वर्षांची झाल्यावर तिचं डोकं खूप दुखायचं. डोळे लालबुंद व्हायचे. उलटय़ा व्हायच्या परंतु हे सर्व डोळ्यांमुळे होतंय याची जाणीव त्यावेळी झाली नाही. तिला हा त्रास वारंवार व्हायला लागला. मग बोईसर इथल्या नेत्ररोगतज्ज्ञांना अनुजाला दाखवलं. तेव्हा त्यांनी तिच्या डाव्या डोळ्यात काचबिंदू झाला आहे आणि उजव्या डोळ्यात मोतीबिंदू झाल्याचं सांगितलं. काचबिंदू असल्यामुळे तिच्या डोळ्यांवरचा दाब वाढतो आणि डोकेदुखी होते असं निदान केलं. त्यांनी काही औषधेही दिली. पण त्यावरच न थांबता तिला चेंबूर इथले शानबाग डॉक्टर, बॉम्बे हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटलमध्येही दाखवलं. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी एका हॉस्पिटलमध्ये भरतीही केलं परंतु ज्या दिवशी शस्त्रक्रिया असायची त्याच दिवशी नेमके डॉक्टर उपलब्ध नसायचे. शेवटी तर आम्हाला सांगण्यात आलं की, तिच्यावर आता शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही. ती सोळा वर्षांची झाल्यावर करा. त्यामुळे आम्ही तिच्यावर उपचार करणं सोडून दिलं. तिचं शाळेत नाव घातलं. ती ज्युनिअर / सीनिअर केजी अशी दोन वर्षे शाळेत गेली. ती शाळेत असताना पुस्तकं खूप जवळ घेऊन वाचायची. ती लिहितानाही वही खूप जवळ घेऊन लिहीत असे. तिला खूप त्रास झाला की मग डॉक्टरांकडे घेऊन जावं लागायचं.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nअनुजाच्या जन्मानंतर साडेतीन वर्षांनी मला दोन जुळे मुलगे झाले. दोन जुळ्या मुलांचं करायचं आणि अनुजाचा वाढता आजार यामुळे माझी तारेवरची कसरत सुरू झाली. अशा स्थितीत मला अनुजाकडेही कधी कधी लक्ष देता यायचं नाही. एकदा तिच्या पप्पांचे दोन मित्र जोहरभाई आणि इराणी यांच्या आग्रहाखातर आम्ही एक दिवस अंधेरीच्या डॉक्टर जयेश यांच्याकडे अनुजाला घेऊन गेलो. त्यांनी १९९४ मध्ये ती पहिलीत असताना तिच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. परंतु पदरी अपयशच आलं. जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, तिला आता कधीही दिसू शकणार नाही. तेव्हा मी पूर्णत: हादरले. आतून पूर्ण तुटून गेले. वाटलं, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आणखी मुलं होऊ द्यायला नको होती. आता अनुजाला कसं सांभाळायचं अनेक प्रश्न डोळ्यासमोर आ वासून उभे राहिले\nडॉक्टर जयेश यांनीच आम्हाला दादरच्या कमला मेहता अंध शाळेविषयी माहिती दिली. ती निवासी शाळा होती. तिला शाळेत दुसरीकडे घालायचे म्हणजे आमच्यापासून दूर ठेवायचे. एवढय़ा लहान वयात एकटीला कसे सोडायचे एक ना अनेक प्रश्न मनात गलका करू लागले. परंतु दुसरं मन म्हणायचं, नाही तिला शाळेत घालावंच लागेल. तिच्या भविष्यासाठी. खूप विचार करून कठोरपणे निर्णय घेतला आणि तिला आम्ही दादरच्या शाळेत घातलं.\nअंध शाळेत तिला पहिलीच्या वर्गात बसवलं. तो दिवस लख्ख आठवतोय, पहिल्या दिवशी ती वर्गात गेली आणि इतकी रमली की, आम्हाला विसरूनच गेली. ती रडेल या काळजीने आम्ही मात्र सायंकाळपर्यंत शाळेच्या हॉलमध्ये बसून होतो. परंतु ती काही आली नाही आणि दिवसभराच्या घालमेलीने मी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. जड अत:करणाने मी शाळेच्या पायऱ्या उतरले. तिला सोडून येण्यासाठी मन तयारच नव्हतं. दादर ते बोईसर या पूर्ण प्रवासात डोळ्यांच्या कडा ओल्याच होत्या. तिचे पप्पाही माझ्याकडे बघून रडत परत परत मला समजावत राहिले.\nमधल्या काळात मीही एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाले होते. अनुजाची शाळा सुरू झाल्यानंतर पाच वर्षे दर शुक्रवारी पहाटे उठायचे, माझ्या शाळेत जाण्यासाठी पाच वाजता घर सोडायचे. शाळेतून घरी येऊन स्वयंपाक करायचा लगेच अडीचच्या गाडीने तिला घ्यायला दादरला जायचे, तिथून साडेसहाच्या वलसाड गाडीने रात्री नऊ वाजता घरी यायचे हाच दिनक्रम होता.\nसुटीसाठी ती घरी आली की शेजारच्या मुली तिला खेळायलाही घ्यायच्या नाहीत. ती रडायची. तिला भांडीकुंडी खेळणे खूप आवडायचे. मुली तिची भांडी लपवून ठेवायच्या, तिला त्रास द्यायच्या. मग ती रडत रडत माझ्याकडे यायची. मी तिला समजावयाची, मलाही त्यावेळी खूप वाईट वाटायचं. मात्र तिला मी आत्मनिर्भर बनवलं. समाजात कसं वागावं हे उदाहरण देऊन शिकवलं, परिस्थिती नेहमी बदलत असते हे सांगत तिच्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल यासाठी झटत राहिले. तिच्या पप्पांची ती खूप लाडकी. त्यांच्याकडून बातम्या ऐकणं, क्रिकेट ऐकण्याचं वेड तिनं घेतलं. त्यांच्याकडूनच वाचनाची आवडही तिला लागली. ती आली की तिच्या गोष्टी ऐकताना आम्ही वेळेची सबब कधीही पुढे केली नाही. तिच्या वक्तृत्व गुणांचा वापर दैनंदिन जीवनात कसा होईल याचे पाठ तिला दिले. तिच्या दोन्ही भावांना आणि तिला वाढवताना त्यांच्या ताईमध्ये तेही कसे रमतील हे आम्ही कायम पाहिले. त्यासाठी लहान-मोठय़ा सहली आयोजित करणं, त्यांना घेऊन एकत्रपणे समारंभांना जाणं जेणेकरून ते तिघेही एकमेकांची काळजी घेतील या गोष्टी आम्ही केल्या.\nशाळेत तिच्या सगळ्या बाई तिच्या प्रगतीमुळे खूश होत्या. पहिली ते दहावीपर्यंत तिने तिचा पहिला नंबर सोडला नाही. इतर अ‍ॅक्टिव्हिटीमध्येही तिचा सहभाग असायचा. जसे कांदा चिरणे, धान्य निवडणे, मल्लखांब, पोहणे, नाचणे, गाणे इत्यादी. वक्तृत्वही छान होतं. शाळेत कुणी पाहुणे आले किंवा बाहेर कुठे जायचे असेल तर तिच्या शिक्षिका आवर्जून तिला बरोबर घेऊन जायच्या. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. तिच्या सर्वागीण प्रगतीने मी माझेही मन घट्ट करत होते, तिला दूर ठेवण्याच्या दु:खाला दूर सारत होते. तिला जे घडवले त्याचे जास्तीत जास्त श्रेय शाळेचे आहे, असे मला नेहमी वाटते. ती १० वीला प्रथम क्रमांकाने पास झाली. आमचा आनंद तर गगनात मावेनासा झाला.\nपुढे ११ वी / १२ वीसाठी रुईया कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला. तिथे पहिले तीन महिने तिने बोईसर ते माटुंगा असा प्रवास एकटीने केला. त्यावेळी तिला उगाच गर्दीची, लोकांची भीती न दाखवता एकटीने प्रवास करण्यासाठी उद्युक्त केले, त्यासाठी मार्गदर्शन केले. सतत सोबतीला कोणी असावे असा विचार न करता ती एकटी कशी जाईल यासाठी तिला ‘तयार’ केले. त्यातूनच पुढे जेव्हा तिने पदवी प्राप्त करून पत्रकारितेचा अभ्यास केला आणि एका प्रसिद्ध वाहिनीमध्ये इंटर्नशीप केली तेव्हाही ती बोईसर ते विक्रोळी असा प्रवास एकटीने करायची. पत्रकारितेत तिला करियर करायचे होते त्यासाठीही ती एकटीने सगळ्या कार्यालयांना भेट द्यायची. अर्थात तिच्या अंधत्वामुळे तिला तिथे संधी मिळाली नाही, याची खंत मलाच अधिक वाटते. पण तिने ती कसर ब्रेलमध्ये ‘अक्षर तेज’नावाचा दिवाळी अंक काढून पुर्ण केली. त्यानंतर तिला बंगळूरुला नोकरीची संधी मिळाली. तिला प्रथम मी व तिचे पप्पा सोडून आलो. तिथला प्रवास तिला समजावून सांगितला. तिथेही ती जवळपास आठ महिने एकटी राहिली. रेल्वेने एकटीने प्रवास करून दोनदा आम्हाला भेटायलाही आली.\nआज अनुजा अंध असूनही मला तिची अजिबात काळजी वाटत नाही. ती स्वत:च्या पायावर उभी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आज तिचं लग्न झालंय, मुलगा आहे. स्वयंपाक करते, उत्तम गृहिणी आहे. अर्थात तिच्या स्वयंपाक करण्याच्या आवडीला कधी नकार दिला नाही. त्यातही तिला मदत करून तिची तीही आवड तिला कशी जपता येईल यासाठी लहानपणापासून प्रयत्न केले.आज ती समाजात अगदी खंबीरपणे उभी आहे. ८ मार्च २०१४ च्या महिला दिनी तिची ‘हिरकणी’ पुरस्कारासाठी निवड झाली. एवढा मोठा पुरस्कार मिळवणारी माझी मुलगी आमच्या परिसरात एकटीच होती. पण मनाला रुखरुख एवढीच वाटली की, हा सोहळा बघण्यासाठी प्राणापलीकडे प्रेम करणारे तिचे पप्पा नव्हते.\nअपंग हा समाजातील उपेक्षित घटक आहे. सर्वसामान्य माणसांनी अशा उपेक्षित घटकांकडे सामंजस्याने पाहिले पाहिजे. त्यांचे मनोबल कसे वाढेल याचा विचार केला पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. समाजाच्या मुख्य प्रवाहात ते स्वत:हून येण्याचा प्रयत्न करतातच, त्यांना फक्त आपल्या हाताची गरज आहे. हे ओळखून समाजाने स्वत:हून मदतीचा हात पुढे केला पाहिजे.\nजगात अशक्य असे काही नाही हे अनुजाने सिद्ध केले आहे. अशा अपंग मुलांचा जे तिरस्कार करतात त्यांनाही लाजवेल असं काम ती आज समाजात करत आहे. आज ज्या पालकांना अशी अपंग मुले आहेत त्यांनी त्यांना प्रथम शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. शिक्षण घेतलं की, त्यांचे त्यांनाच काय करावे – करू नये हे समजतं. समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. त्याचबरोबर आपले व्यक्तिमत्त्वही खुलवते ठेवण्याची गरज आहे. असे झाले तर अपंगही जगात क्रांती घडवू शकतील हे पक्कं. म्हणूनच त्यांचं संगोपन घरातूनच नीट झालं पाहिजे. त्यांची अवहेलना होऊ देऊ नये. नाहीतर ते कोलमडतील. आणि तुमचं सर्व आयुष्य अंधारात जाईल आणि त्यांचंही\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/eye-makeup-for-summer-112022200018_1.html", "date_download": "2018-04-26T22:38:46Z", "digest": "sha1:W3WTNGTMTUEY2F7ZTIDL3GNOOBOISLET", "length": 8360, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "''आय'' मेकअप उन्हाळ्यासाठी! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचेहर्‍याचा सर्वांत महत्त्वपूर्ण भाग म्हणजे डोळे. उन्हाळ्यात वाटरप्रूफ कॉस्मेटिक्सचा वापर करावा आणि डोळ्यांचा मेकअप करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे द्यायला पाहिजे :\nआय शेडो : ब्राउन कलरच्या आय शेडोने डोळ्यांना डीप सेट करावे आणि तुमच्या ड्रेसच्या मॅचिंग शेड पापण्यांवर लावावे. आयब्रोजच्या खाली ब्राइड क्रिमी, गोल्डन किंवा सिल्वर कलरने हाइलाइट करू शकता.\nआय लायनर : उन्हाळ्यात आय लाइनर वाटरप्रूफ असायला पाहिजे. तुम्ही वाटल्यास डोळ्यांच्या खाली पेंसिल किंवा लाइनरचा वापर करू शकता. आय लाइनर आपल्या स्कीन टोन आणि ड्रेसच्या अनुरूप ब्राउन किंवा निळ्या रंगाचे असू शकतात. हे रंग उठून दिसतात आणि ड्राय लुक पण देतात.\nआयब्रोज : आपल्या आयब्रोजला सुंदर शेप देण्यासाठी आणि त्या ठिकाणी कट किंवा रिकामी जागा भरण्यासाठी ब्राउन आणि ब्लॅक पेन्सिलचा वापर करावा.\nमसकारा : उन्हाळ्यात मसकारासुद्धा वाटरप्रूफ असायला पाहिजे. आपल्या आवडीनुसार ब्राउन किंवा निळ्या रंगाचा मसकारा लावू शकता. तुम्ही पापण्यांवर ट्रांसपरेंट मसकारा लावून आवडीनुसार शेप देऊ शकता.\nउन्हाळा भयानक आहे मात्र उष्मा लहरी नाहीत\nउन्हाळ्यातील तापदायक प्रकार म्हणजे सनबर्नस्\nआला उन्हाळा, तब्बेत सांभाळा\nउन्हातही गाडी थंड ठेवणे होईल शक्य\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://samatabhratrumandal.com/Events.aspx", "date_download": "2018-04-26T22:50:54Z", "digest": "sha1:QBHN7GEGZXPLCDWMNDQCBNC2UO77I5UC", "length": 72395, "nlines": 115, "source_domain": "samatabhratrumandal.com", "title": "Events", "raw_content": "\nUpcoming Events : ♦ ♦ वधू-वर मेळावा ४ नोव्हेंबर २०१७ कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह पुणे-नाशिक हायवे भोसरी, पुणे. ♦ Android App Google Play Store.\n१५ ऑगस्ट २०१६ – झेंडा वंदन व शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ\nदर वर्षप्रमाणे समता भ्रातृ मंडळाचा शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ दि. १५ ऑगस्ट २०१६ रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करयात आला. सकाळी त्रिवेणीनगर ऑफिस जागे वर झेंडा फडकावून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल जागे वर सुद्धा झेंडा फडकवण्यात आला. शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. या कार्यक्रमासाठी मा.श्री.कुंदनजी ढाके, री. अनिल परतणे, मा.श्री. विलास बोरोले, मा. श्री. बी.एन.चौधरी (डेप्युटी डायरेक्टर सी.ओ.आय.पी), डॉक्टर चेतनकुमार पाटील मा.श्री. दिलीप नारखेडे सर (मिलिटरी इंजीनीरिंग कॉलेज, पुणे), मा.श्री. नामदेव ढाके, मा. दत्ता साने (नगरसेवक) व सर्व कार्यकारिणी यांची उपस्थिती होती. दिपप्रज्वलाने कार्यक्रमाचे व गणेश पूजनाने सुरुवात करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष यांनी प्रस्ताविकामध्ये थोडक्यात मंडळाची कार्य शैलीचे वर्णन देवून मंडळाचे ध्येय आणि समाज याची माहिती दिली.\nइ. १ ली ते पदवी, पदव्युत्तर या आजीव सभासद पाल्यांचा गुण गौरव करण्यात आला. पाहुण्यांच्या मनोगतामध्ये डॉ. चेतनकुमार पाटील सर यांनी समाज विषयी माहिती दिली. डॉ. दिलीप नारखेडे सर यांनी मिलिटरी क्षेत्रातील नोकरीविषयी माहिती दिली.\nया सर्व कार्यक्रमासाठी सर्व कार्यकारिणी मंडळाचे सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. मुख्य सूत्र संचालन सौ. हर्षा जंगले यांनी केले.त्यांच्या सोबत कु. जागृती चौधरी, सौ. रेखा भोळे, सौ. गौरी सरोदे, सौ. विभावरी इंगळे यांनी सहकार्य केले व गोड कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन श्री. किरण चौधरी यांनी केले. हा कार्यक्रम खूप छान व आनंदाने, उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला ५००-५५० सभासद उपस्थितात होते. या समाज बंधवांसाठी अन्नदान मा.श्री.विलास बोरोले यांनी केलेले होते त्या बद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार..\n१५ ऑगस्ट २०१६ - स्वच्छ भारत अभियान\nसमता भ्रातृ मंडळ पिंपरी-चिंचवड व जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ या दोघ मंडळातर्फे स्वछ भारत अभियान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या स्वच्छ भारत अभियानाला पुन्हा नव चैतन्य तयार करून जो उपक्रम भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रेरणातून चालू केला ह्या आपल्या लेवा नेत्याला प्रेरणेला महा प्रेरणा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरीच्या वाटा सहाया प्रेरणादाई देश/प्रेरणादाई भारतीय/प्रेरणादाई लेवा/प्रेरणादाई पिंपरी चिंचवड वासीय बनविण्यासाठी पवित्र प्रेरणादाई ठिकाणी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल नियोजित सभागृहाचे जागेवरती हा कार्यक्रम घेण्यात आला.\nया संपुर्ण कार्यक्रमामधे दोनीहि कार्यकारिणीचे सदस्य / सभासद सहभागी झाले व उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला. सर्व लोकांनी श्रमदान करून जागेवरील कचरा व गवत काढले. या उपक्रमाला सर्व समाज बांधवांनी भरपूर शुभेच्छा दिल्या\n१३ नोव्हेंबर २०१६ - वधु-वर परिचय मेळावा\nसमता भ्रातृ मंडळ पिंपरी-चिंचवड परिसर आयोजित लेवा पाटीदार समाज विवहेछू वधू-वर परिचय मेळावा दि.१३ नोव्हेंबर २०१६ रोजीकै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे सकाळी ९.०० वाजेपासून संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत संपन्न झाला. या मेळाव्यात वापरले डिजिटल हायटेक तंत्रज्ञान.\nया मेळाव्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, जळगाव, बुलढाणा, गुजराथ, भोपाल, नागपुर येथील विवहेछू वधू-वर पालक व समाज यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. या वेळी प्रमुख पाहुणे जळगावचे आमदार श्री. सुरेश भोळे (राजुमामा), भोसरीचे आमदार श्री. महेशदादा लांडगे, श्री. कुंदनजी ढाके, श्री. मिलिंद चौधरी, नगरसेवक श्री. नामदेव ढाके, भ्रातृ मंडळाचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र चौधरी, ,माणिभाई देसाई ट्रस्टचे श्री. रविंद्र भोळे, सौ.भारतीताई भारंबे, उद्योजक श्री. अनिल परतणे इतर मान्यवर व सर्व कार्यकारिणी सदस्य व समाज बांधव यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन व १५०० नोंदणी असलेली बिनचूक वधू-वर परिचय पुस्तिकेचे भव्य टाळ्यांच्या गजरात प्रकाशन झाले.\nया मेळाव्याची वैशिष्ट्ये म्हणजे\n१. विवहेछू वधू-वर यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी\n२. बिनचूक वधू-वर सूची\n३. विवहेछू वधू-वर यांची माहिती व चलचित्र भव्य अश्या एल.ई.डी स्क्रीन वर\n४. या साठी वापरलेले स्वतः विकसित केलेले आर.एफ.आय.डी तंत्रज्ञान\n५. प्रवेशिका व सूची मूल्य स्वीकारण्यासाठी ऑनलाईन ची सुविधा\n६. अल्पदरात सूची, व चहा, जेवण मोफत\nजीवनाचा साथीदार निवडताना उपवर वधू कडून नेहमी सरकारी नोकरी असलेल्या वरांना प्राधान्य दिले जाते. परंतु हल्ली सरकारी नोकरी सहसासहजी मिळत नाही. तरीपण करीअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत व त्या संधीचे सोने करत अनेक तरुण स्वत:सह कुटुंबाला पुढे नेत आहेत आणि सरकारी नोकरी पेक्षा, खाजगी नोकरी व व्यवसायला प्रगती साधना येत आहे असे आवाहन श्री. सुरेश भोळे (राजु मामा) यांनी केले.\nया मेळाव्याचे प्रास्ताविक श्री. चुडामण नारखेडे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्ष श्री. रघुनाथ फेगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nया मेळाव्याच्या यशश्वितेसाठी अध्यक्ष श्री. रविंद्र बर्‍हाटे, उपाध्यक्ष श्री. रघुनाथ फेगडे, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख श्री. निनाद वायकोळे, सचिव श्री. चुडामण नारखेडे, श्री. अशोक भंगाळे, श्री. सिताराम राणे, श्री. भानूदास इंगळे, श्री. घनश्याम जावळे, श्री. निखिल राणे, श्री. प्रल्हाद चौधरी, श्री. कमलाकर तळेले यांनी नियोजन केले.\n१ मे २०१५ - कामगार दिन व स्नेह मेळावा\n१ मे २०१५ रोजी मंडळाची सर्वसाधारण सभा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृहाची मोकळी जागा, निगडी भक्ति-शक्ति चौक येथे आयोजित करून अंतर्गत महाराष्ट्र दिन, कामगार दिन, समाज बांधवांसाठी संस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे स्नेह मेळावा, स्नेह भोजन आयोजित करण्यात आला. सर्व साधारण सभेमध्ये काही ठरावांना मंजूरी देण्यात आली. तसेच मागील सर्व साधारण सभेचे वृतांत वाचून मंजूरी देण्यात आली. यानंतर वर्षपुष्प २०१५ चे प्रकाशन मान्यवर री.सचिन चिखले, श्री.निना खर्चे, श्री.भागवत झोपे यांचे हस्ते करण्यात आले. मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. विविध प्रकारच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवून सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षिस वितरण संपन्न झाले. सर्व उपस्थित समाज बांधव व इतर मान्यवर जाहिरातदार, देणगीदार यांचे आभार मानन्यात आले. यावेळी समता भ्रातृ मंडळाच्या वेबसाईट ची माहिती देवून वधू-वर ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया\nहा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या कार्यकारिणीने व इतर समाज बांधव यांनी दिवस रात्र परिश्रम घेतले.\n१५ ऑगस्ट २०१५ – शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ\nशैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. १५ ऑगस्ट २०१५ रोजी अत्रे सभागृह, संत तुकरामनगर, पिंपरी येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. या कार्यक्रमासाठी मा.श्री.कुंदनजी ढाके, मा.प्रज्ञा पाटील, मा.श्री,रवींद्र चौधरी, मा.श्री.अनिल परतणे, मा.श्री.रविंद्र बर्‍हाटे व सर्व कार्यकारिणी यांची उपस्थिती होती.दिपप्रज्वलाने कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. कु.जागृती चौधरी, कु.डिंपल राणे, कु.सायली बर्‍हाटे यांनी ईशस्तवन म्हणून स्वागत गीतातून केले. मंडळाचे अध्यक्ष यांनी प्रस्ताविकामध्ये थोडक्यात मंडळाची कार्य शैलीचे वर्णन देवून मंडळाचे ध्येय आणि समाज याची माहितीदिली.\nइ. १ ली ते पदवी, पदव्युत्तर या आजीव सभासद पाल्यांचा गुण गौरव करण्यात आला. तसेच मागील वर्षातील लग्न झालेल्या नवदांपत्य यांचा सत्कार करणायात आला. मा.प्रज्ञा पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार अभ्यास शैलीवर मार्गदर्शन केले.\nसमाजात विशेष काय केलेले सौ.भारतीताई भारंबे यांनी रुपये ३,००,००० ची देणगी जाहीर केली. मंडळाचे खजिनदार री.सिताराम राणे यांनी शैक्षणिक ठेवीदारांची नावे निदर्शनास आणून दिली. कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन आमच्या समता भ्रातृ मंडळातील सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केली म्हणून या कार्यक्रमास भरपूर यश मिळाले तसेच संपुर्ण सूत्र संचालन कु. जागृती चौधरी व कु. डिंपल राणे यांनी केले.\n१३ नोव्हेंबर २०१५ – वधु-वर परिचय मेळावा\nसमता भ्रातृ मंडळाचा रविवार दि. १३ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत वधु-वर मेळावा कै. अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह, भोसरी येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास मा. आमदार राजु भोळे, मा. आमदार महेशदादा लांडगे, श्री. कुंदनजी ढाके (उद्योजक), श्री. मिलिंद चौधरी (उद्योजक), श्री. नामदेव ढाके व समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते. दिपप्रज्वलाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मान्यवारांच्या हस्ते उपवर वधु व वरांची माहिती असलेल्या सुचीचे औपचारिक रित्या पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले.\nया वर्षीच्या मेळाव्यात एकूण १५०० वधू वारांनी आपली नावे नोंदीवली व मेळायात एकूण ३२५ वधू-वरांनी आपला परिचय अगदी मोकळेपणाने दिला. मेळाव्यासाठी समाजातील बंधु व भगिनी यांनी खूप मदत केली व स्टेज बाहेर बॅच लावण्यास मदत केली. या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन आमच्या समता भ्रातृ मंडळातील सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केली म्हणून या कार्यक्रमास भरपूर यश मिळाले. या कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्र संचालन सौ. विद्या ढाके यांनी केले. तंत्रज्ञान विषयक वेबसाईट डेव्हलपमेंट करणारे श्री. निनाद वायकोळे यांनी एल.ए.डी स्क्रीन वर वधु-वरांची अचुक माहिती दाखवली. आपण ऑनलाईन तंत्रज्ञान कसे विकसित केले याबद्दल थोडक्यात माहिती दिली. वधू वर इंट्रोडक्शन RFID या तंत्रज्ञानाचा वापर करून वधू-वरांची अचूक माहिती एल.ई.डी स्क्रीन वर यशश्वी रित्या दाखवण्यात आली. यासाठी कु. सायली बर्‍हाटे, कु. तनुजा राणे, ऋषिकेश वायकोळे, उमेश राणे, सौ.पल्लवी वायकोळे यांनी खूप मोलाची मदत केली.\nमंडळाने यावर्षी Android application द्वारे वधू-वरांची माहिती सहज रित्या दाखवता येईल असे अॅप्लिकेशन लॉन्च केले व या उपक्रमास भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सभासदांच्या सोयीसाठी वधू-वर सूची आपल्याला घरपोच मिळवून देण्यासाठीची सुविधा मंडळाने यावर्षी चालू केली.\n१ मे २०१४ - कामगार दिन, स्नेह मेळावा\n१ मे २०१४ रोजी मंडळाची सर्वसाधारण सभा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृहाची मोकळी जागा, निगडी भक्ति-शक्ति चौक येथे आयोजित करून अंतर्गत महाराष्ट्र दिन, कामगार दिन, समाज बांधवांसाठी संस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे स्नेह मेळावा, स्नेह भोजन आयोजित करण्यात आला. सर्व साधारण सभेमध्ये काही ठरावांना मंजूरी देण्यात आली. तसेच मागील सर्व साधारण सभेचे वृतांत वाचून मंजूरी देण्यात आली. यानंतर वर्षपुष्प २०१४ चे प्रकाशन मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले. समता भ्रात्रू मंडळ व जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ या दोन्ही मंडळ यापुढे एकत्र कार्य करतील यास मंजूरी देण्यात आली. मा. प्रमुख पाहुणे यांचे हस्ते भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृहाचे कोनशिला स्थापन करण्यात आली. मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. संस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षिस वितरण संपन्न झाले. सर्व उपस्थित समाज बांधव व इतर मान्यवर जाहिरातदार, देणगीदार यांचे आभार मानन्यात आले.\nहा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या कार्यकारिणीने व इतर समाज बांधव यांनी दिवस रात्र परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुपेकर मॅडम व कु. जागृती चौधरी यांनी केले.\n१५ ऑगस्ट २०१४ - झेंडा वंदन\nया वर्षातील झेंडा वंदनाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी ७:१५ वाजता भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृहाची मोकळी जागा , निगडी भक्ति-शक्ति चौक येथे आयोजीत करण्यात आला.या कार्यक्रमास मंडळातील मान्यवर व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात तिरंगी झेंडा फडकवुन व राष्ट्रगीताने करण्यात आली.\n३१ ऑक्टोबर २०१४ - भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती\nभारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती ही ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृहाची मोकळी जागा, निगडी भक्ति-शक्ति चौक येथे साजरी करण्यात आली.\n२४ ऑगस्ट २०१४ – शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ\nशैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. २४ ऑगस्ट २०१४ रोजी दुपारी ४ वाजता आचार्य अत्रे सभागृह, संत तुकरामनगर, पिंपरी येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री. कुंदनजी ढाके (चेअरमन सिद्धिविनायक ग्रुप), श्री. नामदेव ढाके, मा. श्री. गणेश वारके, मा.श्री. शेखर घाटे व इतर मान्यवर लाभले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली.\nत्याचप्रमाणे २०१४ च्या वधु-वर मेळाव्याचे नोंदणी अर्जाचे आवरण मा. पाहुण्यांच्या हस्ते करणायात आले. इ. १ ली ते पदवी, पदव्युत्तर या आजीव सभासद पाल्यांचा गुण गौरव करण्यात आला. तसेच मागील वर्षातील लग्न झालेल्या नवदांपत्य यांचा सत्कार करणायात आला. मंडळाच्या वेबसाईट मधील विविध सेवांचा लाभ सभासदांना घेता यावा या करिता सर्व सभासदांनाना त्यांचे यूजर नेम व पासवर्ड देण्यात आले. तसेच मंडळाचे Android Application चे प्रकाशन प्रमुख पाहुणांया हस्ते करण्यात आले. याचे सर्व नियोजन श्री. निनाद वायकोळे, श्री. पराग वारके व श्री. हृषीकेश वायकोळे या तरुण पिढिने केले. या Android Application चा फायदा सर्व समाज बांधवांना होणार आहे व याच्या माध्यमातून मंडळ Go Green संकल्पना राबवत आहे अशी माहिती श्री. रघुनाथ फेगडे यांनी दिली. श्री. सिताराम राणे (खजिनदार) यांनी शैक्षणिक ठेवीदारांची नावे निदर्शनास आणून दिली.\nकार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन आमच्या समता भ्रातृ मंडळातील सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केली म्हणून या कार्यक्रमास भरपूर यश मिळाले तसेच संपुर्ण सूत्र संचालन कु. जागृती चौधरी व कु. डिंपल राणे यांनी केले.\n१५ नोव्हेंबर २०१४ – वधु-वर परिचय मेळावा\nसमता भ्रातृ मंडळाचा शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत वधु-वर मेळावा कै. अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास मा. खासदार हरिभाऊ जावळे, मा. आमदार राजु भोळे, मा. आमदार लक्ष्मण जगताप, मा. आमदार महेशदादा लांडगे, मा. अजय भोळे, श्री. कुंदनजी ढाके (उद्योजक), श्री. मिलिंद चौधरी (उद्योजक), श्री. नामदेव ढाके व समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर वधु-वर सुचीचे औपचारिक रित्या पुस्तिकाचे प्रकाशन मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले.\nमुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली उपस्थित असलेल्या सर्व विवाहेछुक वधु-वरांनी आपला परिचय अगदी मोकळेपणाने दिला. ह्या मेळाव्यासाठी समाजातील बंधु व भगिनी यांनी खूप मदत केली व स्टेज बाहेर बॅच लावण्यास मदत केली. या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन आमच्या समता भ्रातृ मंडळातील सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केली म्हणून या कार्यक्रमास भरपूर यश मिळाले. या कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्र संचालन सौ. विद्या ढाके, कु. सायली बर्‍हाटे, कु. डिंपल राणे, सौ. वाघुळदे यांनी केले. तंत्रज्ञान विषयक वेबसाईट डेव्हलपमेंट करणारा नवयुवक श्री. निनाद वायकोळे यांनी एल.ए.डी स्क्रीन वर वधु-वरांची अचुक माहिती दाखवली. आपण ऑनलाईन तंत्रज्ञान कसे विकसित केले याबद्दल थोडक्यात माहिती दिली.\n१५ ऑगस्ट २०१३ झेंडा वंदन\nया वर्षातील झेंडा वंदनाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी ७:१५ वाजता मंडळाचे ऑफिस त्रिवेणीनगर,निगडी येथे आयोजीत करण्यात आला.या कार्यक्रमास मंडळातील मान्यवर व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात तिरंगी झेंडा फडकवुन व राष्ट्रगीताने करण्यात आली.\n११ ऑगस्ट २०१३ – शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ\nशैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. ११ ऑगस्ट २०१३ रोजी दुपारी ४ वाजता आचार्य अत्रे सभागृह, संत तुकरामनगर, पिंपरी येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे – सौ. रुचि जैन (संचालक राजमल लकिचंद ज्वेलर्स), श्री. कुंदनजी ढाके (चेअरमन सिद्धिविनायक ग्रुप), श्री. नामदेव ढाके, श्री. अनिल परतणे व इतर मान्यवर लाभले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली.\nत्याचप्रमाणे २०१३ च्या वधु-वर मेळाव्याचे नोंदणी अर्जाचे आवरण मा. पाहुण्यांच्या हस्ते करणायात आले. इ. १ ली ते पदवी, पदव्युत्तर या आजीव सभासद पाल्यांचा गुण गौरव करण्यात आला. तसेच मागील वर्षातील लग्न झालेल्या नवदांपत्य यांचा सत्कार करणायात आला. मंडळाच्या वेबसाईट मधील विविध सेवांचा लाभ सभासदांना घेता यावा या करिता सर्व सभासदांनाना त्यांचे यूजर नेम व पासवर्ड देण्यात आले. याचे सर्व नियोजन श्री. निनाद वायकोळे, श्री. पराग वारके व श्री. हृषीकेश वायकोळे या तरुण पिढिने केले.\nकार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन आमच्या समता भ्रातृ मंडळातील सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केली म्हणून या कार्यक्रमास भरपूर यश मिळाले तसेच संपुर्ण सूत्र संचालन सौ. सुपनेकर मॅडम यांनी केले.\n४ ऑगस्ट २०१३ – वृक्षरोपण भंडारा डोंगर\nसमता भ्रातृ मंडळातर्फे भंडारा डोंगर येथे रविवार दि. ४ ऑगस्ट २०१३ रोजी वृक्षरोपण करण्यात आले. या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष श्री. रविंद्र बऱ्हाटे, श्री. रघुनाथ फेगडे, श्री. एम.एम.पाटील व इतर सभासद उपस्थित होते.\n२४ नोव्हेंबर २०१२ – वधु-वर परिचय मेळावा\nसमता भ्रातृ मंडळ, पिंपरी-चिंचवड व लेवापाटीदार मित्र मंडळ, सांगवी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. २४ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत वधु-वर मेळावा सोनाई मंगल कार्यालयामध्ये, थेरगाव, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला. दोन्ही मंडळाचे अध्यक्ष यांनी पाहुण्यांना आदरासह व्यासपीठावर आमंत्रित केले व त्यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन व गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. सदर कार्यक्रमास श्री. कुंदनजी ढाके (उद्योजक), मा.श्री.योगेशजी बहल (अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस), श्री. मिलिंद चौधरी (उद्योजक), श्री. अशोक नारखेडे (अध्यक्ष लेवा महासंघ), श्री. मोरेश्वर भोंडवे (नगरसेवक), श्री.सुहास महाजन (अध्यक्ष भ्रातृ मंडळ पुणे) व दोन्ही मंडळाचे संस्थापक, समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.त्यानंतर वधु-वर सुचीचे औपचारिक रित्या पुस्तिकाचे प्रकाशन मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले.\nमुख्य कार्यक्रमाला - सुरवात झाली उपस्थित असलेल्या सर्व विवाहेछुक वधु-वरांनी आपला परिचय अगदी मोकळेपणाने दिला. ह्या मेळाव्यासाठी समाजातील भगिनी यांनी खूप मदत केली व स्टेज बाहेर बॅच लावण्यास मदत केली. या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन आमच्या समता भ्रातृ मंडळातील सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केली म्हणून या कार्यक्रमास भरपूर यश मिळाले. या कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्र संचालन सौ. सुपनेकर मॅडम यांनी केले.\n१५ ऑगस्ट २०१२ झेंडा वंदन\nया वर्षातील झेंडा वंदनाचा कार्यक्रम बुधवार दि. १५ ऑगस्ट २०१२ रोजी सकाळी ७:१५ वाजता मंडळाचे ऑफिस त्रिवेणीनगर,निगडी येथे आयोजीत करण्यात आला.या कार्यक्रमास मंडळातील मान्यवर व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात तिरंगी झेंडा फडकवुन व राष्ट्रगीताने करण्यात आली. या सोहळ्यास मंडळाचे मान्यवर व सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते.\n१२ ऑगस्ट २०१२ – शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ\nशैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. १२ ऑगस्ट २०१२ रोजी दुपारी ४ वाजता कशिधाम मंगल कार्यालय, चिंचवड येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे – मा.सौ मोहिनीताई लांडे (महापौर पिंपरी चिंचवड म.न.पा), मा. डॉ. सुहास महाजन (अध्यक्ष भ्रातृ मंडळ, पुणे), श्री. कुंदनजी ढाके (चेअरमन सिद्धिविनायक ग्रुप), श्री. नामदेव ढाके, श्री. मिलिंद चौधरी (उद्योजक व कार्यक्रमाचे अन्नदाते), मा. श्री. राजेंद्र कपोते, सौ. भारती भारंबे, मा. श्री. मोरेश्वर भोंडवे (नगरसेवक) व इतर मान्यवर लाभले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली.\nत्याचप्रमाणे २०१२ च्या वधु-वर मेळाव्याचे नोंदणी अर्जाचे आवरण मा. पाहुण्यांच्या हस्ते करणायात आले. इ. १ ली ते पदवी, पदव्युत्तर या आजीव सभासद पाल्यांचा गुण गौरव करण्यात आला. तसेच मागील वर्षातील लग्न झालेल्या नवदांपत्य यांचा सत्कार करणायात आला. इ. १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठि मा. डॉ. सुहास महाजन व डॉ. संजीव पाटील यांनी करिअर मार्गदर्शन पार सुरेख व विद्यार्थ्यांना कळेल असे केले. वारकरी समाज बांधव यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात आला.\nया कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन आमच्या समता भ्रातृ मंडळातील सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केली म्हणून या कार्यक्रमास भरपूर यश मिळाले. या कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्र संचालन श्री. नारखेडे सर यांनी केले.\n१ मे २०१२ – स्नेहमेळावा व वर्षपुष्प अंक १३वा प्रकाशन\nमंगळवार दि. १ मे २०१२ रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या कार्यक्रमास भोसरी विधान सभेचे आमदार मा.श्री. विलास लांडे, त्यांचे बंधु मा. श्री विश्वनाथ लांडे, मा.श्री संजय वाबळे, मा.श्री. मोरेश्वर भोंडवे, मा.श्री.कुंदनजी ढाके, मा.सौ. भारतीताई भारंबे (व्हा.चेअरमन महिला एवं. बाल कल्याण दिल्ली बोर्ड), सृश्री शीतल महाजन (पॅराशूट जंप), मा.सौ.प्रतिभाताई लोखंडे व मंडळातील इतर मान्यवर उपस्थित होते. संस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात झाली. या कार्यक्रमात विविध प्रकारचे लहान मोठ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विजेत्यांना आकर्षित बक्षिसे देण्यात आली. मा.आमदार साहेब यांनी मंडळास मिळालेल्या जागा मोकळ्या करून देण्यासंबंधी आश्वासन दिले. डॉ. प्रतिभाताई लोखंडे यांनी स्त्री जन्माविषयी दोन शब्दात विचार मांडले. सृश्री शीतल महाजन यांनी उत्तरध्रुव, दक्षिणध्रुव पॅराशूट जंपचे अनुभव संगितले. मा. श्री.मिलिंद चौधरी यांनी मंडळाला १,००,००० रुपये देणगी दिली.\nत्याचप्रमाणे भोजनाचे स्वयंपाकी यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री. रविंद्र बऱ्हाटे , श्री. प्रल्हाद चौधरी, श्री. नारखेडे सर, श्री. फेगडे व इतर कार्यकारिणी मंडळ यांनी केले.\n२६ नोव्हेंबर २०११ – वधु-वर परिचय मेळावा\nसमता भ्रातृ मंडळ, पिंपरी-चिंचवड व लेवापाटीदार मित्र मंडळ, सांगवी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०११ रोजी वधु-वर मेळावा सोनाई मंगल कार्यालयामध्ये, थेरगाव, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला. सदर मेळाव्यास १३० मुली व १७० मुले आणि ८०० पालक उपस्थित होते. दोन्ही मंडळाचे अध्यक्ष यांनी पाहुण्यांना आदरासह व्यासपीठावर आमंत्रित केले व त्यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन व गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. सदर कार्यक्रमास श्री. कुंदनजी ढाके (उद्योजक), मा.प्रा.श्री. सुधीर राणे, मा.श्री. नामदेव ढाके, व दोन्ही मंडळाचे संस्थापक, समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.\nत्यानंतर वधु-वर सुचीचे औपचारिक रित्या पुस्तिकाचे प्रकाशन मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यक्रमाला - सुरवात झाली उपस्थित असलेल्या सर्व विवाहेछुक वधु-वरांनी आपला परिचय अगदी मोकळेपणाने दिला. ह्या मेळाव्यासाठी दरवर्षाप्रमाणे समाजातील भगिनी यांनी खूप मदत केली व स्टेज बाहेर बॅच लावण्यास मदत केली. कार्यक्रमाच्या वेळी श्री. सचिन सानप यांच्या तर्फे चहा, बिस्किट देण्यात आले. तसेच महालक्ष्मी बचत गाता तर्फे सशुल्क भरीत, पुरी, भाजी असे जेवण देण्यात आले.\nया कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन आमच्या समता भ्रातृ मंडळातील सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केली म्हणून या कार्यक्रमास भरपूर यश मिळाले. या कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्र संचालन श्री. चूडामण नारखेडे सर यांनी केले.\n१३ ऑगस्ट २०११ – शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ\nशैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दि. १३ ऑगस्ट २०११ रोजी दुपारी ४ वाजता कशिधाम मंगल कार्यालय, चिंचवड येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा.श्री.एच.ओ.चौधरी, डॉ.शिरीष झोपे, श्री. बारके महाराज व इतर मान्यवर लाभले.\nप्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली. इ. १ ली ते पदवी, पदव्युत्तर या अजीव सभासद पाल्यांचा गुण गौरव करण्यात आला. तसेच मागील वर्षातील लग्न झालेल्या नवदांपत्य यांचा सत्कार करणायात आला. आपल्या समाजातील जेष्ठ नागरिक व यशश्वी उद्योजक आणि आपल्या वारकरी समाज बांधव यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात आला. सचिवांचा अहवाल श्री. चूडामण नारखेडे सर यांनी सादर केला. श्री. रघुनाथ फेगडे यांनी पाल्यांची नावे वाचून दाखविली व तसेच श्री. सीताराम राणे यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन आमच्या समता भ्रातृ मंडळातील सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केली म्हणून या कार्यक्रमास भरपूर यश मिळाले.\n२० नोव्हेंबर २०१० – वधु-वर परिचय मेळावा\nसमता भ्रातृ मंडळ, पिंपरी-चिंचवड व लेवापाटीदार मित्र मंडळ, सांगवी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. २० नोव्हेंबर २०११ रोजी वधु-वर मेळावा सोनाई मंगल कार्यालयामध्ये, थेरगाव, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला. सदर मेळाव्यास १०० मुली व १२५ मुले आणि १००० पालक उपस्थित होते. दोन्ही मंडळाचे अध्यक्ष यांनी पाहुण्यांना आदरासह व्यासपीठावर आमंत्रित केले व त्यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन व गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. ईशस्तवन सौ. अर्चना जावळे व सौ. देवयानी वारके ह्यांनी सादर केले. त्यानंतर श्री. आर.ओ.पाटील, श्री. प्रमोद बऱ्हाटे (संपादक लोकहितदर्पण व साईमत जळगाव), श्री. कुंदन ढाके, डॉ. ललित चौधरी, श्री. मधुकर पाचपांडे, श्री. बी.टी.झोपे, श्री. किशोर वायकोळे (अध्यक्ष समता भ्रातृ मंडळ), श्री. नामदेव ढाके (भाजपा शहराध्यक्ष) या सर्व सन्मानियांचा परिचय श्री. रविंद्र बऱ्हाटे (सचिव) यांनी करून दिला.\nसर्व मान्यवरांचा सत्कार श्रीफळ व पुष्पगुछ देऊन केला. या वेळी मंडळाचे सहसचिव स्व. सुधाकर बऱ्हाटे, मंडळाचे आधारस्तंभ व मार्गदर्शक स्व. डॉ. पी.डी.पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वधु-वर सुचीचे औपचारिक रित्या पुस्तिकाचे प्रकाशन मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अशोक भंगाळे यांनी केले.\nसर्व कार्यक्रमाचे संयोजन श्री. किशोर वायकोळे, श्री. बी.टी.झोपे व मंडळाचे कार्यकर्ते ह्यांनी केले. नोंदिनी व प्रवेशाचे काम सौ. मनीषा इंगळे, सौ. नीता नारखेडे, सौ. सुधा वायकोळे, सौ. रचना बऱ्हाटे, श्री. मोहन चौधरी, श्री. रमेश भोळे, श्री. जी.बी.जावळे यांनी केले. श्री. उल्हास नारखेडे यांनी आभारप्रदर्शन केले.\n८ ऑगस्ट २०१० – शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ\nशैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. ८ ऑगस्ट २०१० रोजी दुपारी ४ वाजता कशिधाम मंगल कार्यालय, चिंचवड येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा. श्री. नीलेश वराडे, श्रीमती अर्चना अशोक राणे, किसान महाराज चौधरी व इतर मान्यवर लाभले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली. यावेळेस कुमारी ज्ञानेश्वरी पाटील हिने गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. रविंद्र बऱ्हाटे (समता भ्रातृ मंडळाचे सचिव) यांनी केला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष श्री. पी.टी.चौधरी यांनी केले. समता भ्रातृ मंडळाचे आजीव सभासद यांच्या पाल्यांना गुणवत्तेनुसार सत्कार करण्यात आला. पाहुण्यांनी आपल्या समाजात झालेल्या घडामोडी विषय समाजबांधवाना मार्गदर्शन केले. आपल्या लेवा समाजातील ज्येष्ठ नागरिक व उद्योजक, सेवा निवृत्त बांधव व विशेष कार्य केलेले समाज बांधव सत्कार करण्यात आला. इ.१० व १२ वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री. भंगाळे सर यांनी केले. श्री. सचिन भंगाळे यांच्या कंपनी तर्फे चहापानाची व्यवस्था करण्यात आले होती. या कार्यक्रमाची सर्व सूत्र संचालन श्री. भंगाळे सर यांनी केले.\n१ मे २०१० – स्नेहमेळावा व वर्षपुष्प अंक ११वा प्रकाशन\nशनिवार दि. १ मे २०१० रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या कार्यक्रमास आपल्या समाजातील विशेष कार्य केलेले व मंडळातील इतर मान्यवर उपस्थित होते. संस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात झाली. या कार्यक्रमात विविध प्रकारचे लहान मोठ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विजेत्यांना आकर्षित बक्षिसे देण्यात आली.\n२०१० च्या स्नेह मेळाव्यासाठी स्नेहभोजनासाठीची संपूर्ण मदत श्री.व सौ. ललिता विष्णु पाटील यांच्या तर्फे करण्यात आले. २०११ च्या स्नेहभोजनासाठीची मदत श्री. व सौ. मंदाकिनी अशोके भांगाळे यांनी घोषित केली. सर्व मान्यवरांचे सत्कार श्रीफळ व पुष्पगुछ देऊन करण्यात आले. त्याचप्रमाणे भोजनाचे स्वयंपाकी यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री. रविंद्र बऱ्हाटे , श्री. प्रल्हाद चौधरी, श्री. नारखेडे सर, श्री. फेगडे व इतर कार्यकारिणी मंडळ यांनी केले.\n२९ नोव्हेंबर २००९ – वधु-वर परिचय मेळावा\nसमता भ्रातृ मंडळ, पिंपरी-चिंचवड व लेवापाटीदार मित्र मंडळ, सांगवी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि. २९ नोव्हेंबर २०११ रोजी वधु-वर मेळावा काशिधाम मंगल कार्यालयामध्ये, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथि मा.श्री.हरीभाऊ जावळे (खासदार) व श्री. पुरषोत्तम पाटील यांना दोन्ही मंडळाचे अध्यक्ष यांनी पाहुण्यांना आदरासह व्यासपीठावर आमंत्रित केले व त्यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन व गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी समता भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष श्री. किशोर वायकोळे, कार्याध्यक्ष श्री. पी.टी.चौधरी व वधु-वर मेळाव्याचे व्यवस्थापक श्री. बी.टी.इंगळे व लेवापाटीदार मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. भागवत झोपे हे उपस्थीत होते. मंडळाचे सह खजिनदार श्री. रघुनाथ फेगडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व सर्व मान्यवरांचा सत्कार श्रीफळ व पुष्पगुछ देऊन केला.\nत्यानंतर वधु-वर सुचीचे औपचारिक रित्या पुस्तिकाचे प्रकाशन मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले. या वधु-वर मेळाव्यास १३५ मुले व ११० वधु तसेच ६५० पालक उपस्थित होते. सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री. पी.टी.चौधरी, श्री. चूडामण नारखेडे, श्री. रघुनाथ फेगडे यांनी केले.\nसंपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेखा लोखंडे यांनी केले. नोंदिनी व प्रवेशाचे काम सौ. मनीषा इंगळे, सौ. नीता नारखेडे, सौ. सुधा वायकोळे, सौ. रचना बऱ्हाटे, श्री. संजय भंगाळे, श्री. संजय पाटील, श्री. किरण पाटील यांनी केले. शेवटी श्री. नरेंद्र चिरमाडे यांनी आभारप्रदर्शन केले व चिमुकल्या चि. लावण्य बऱ्हाटे याने म्हणलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.\n९ ऑगस्ट २००९ – शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ\nशैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. ९ ऑगस्ट २०१० रोजी दुपारी ४ वाजता कशिधाम मंगल कार्यालय, चिंचवड येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा. सौ. लतिका लोखंडे,(माजी मुख्यध्यापिका आर.आर.विदयालय), व इतर मान्यवर लाभले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष श्री. पी.टी.चौधरी यांनी केले. समता भ्रातृ मंडळाचे आजीव सभासद यांच्या पाल्यांना गुणवत्तेनुसार सत्कार करण्यात आला. मा.सौ. लोखंडेताई यांनी आपल्या समाजात झालेल्या घडामोडी विषय समाजबांधवाना मार्गदर्शन केले. आपल्या लेवा समाजातील ज्येष्ठ नागरिक व उद्योजक, सेवा निवृत्त बांधव व विशेष कार्य केलेले समाज बांधव सत्कार करण्यात आला. मा. श्री. पंकज पाटील यांचा सत्कार (महाराष्ट्र शासन पुरस्कृत गुणवंत कामगार, युवा पुरस्कार) करण्यात आला. मंडळातर्फे चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाची सर्व सूत्र संचालन श्री. भांगाळे सर यांनी केले.\n१५ ऑगस्ट २००९ झेंडा वंदन\nया वर्षातील झेंडा वंदनाचा कार्यक्रम शनिवार दि. १५ ऑगस्ट २००९ रोजी सकाळी ६.०० वाजता मंडळाचे ऑफिस त्रिवेणीनगर,निगडी येथे आयोजीत करण्यात आला.या कार्यक्रमास मंडळातील मान्यवर व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात तिरंगी झेंडा फडकवुन व राष्ट्रगीताने करण्यात आली. या सोहळ्यास मंडळाचे सदस्य श्री. संतोष वारके, श्री. पांडुरंग वारके, श्री. पोपट वारके, श्री. चन्द्रशेखर भिरुड, श्री. शुभश चौधरी, सौ. साधना चौधरी व इतर सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते.\nमंडळाचे संस्थापक व अध्यक्ष यांच्या हस्ते लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. या भारत भूमीच्या मान सन्मानासाठी व पवित्रतेसाठी परंपरा जपण्यासाठी खारीचा वाटा देशाला समता भ्रातृ मंडळ दरवर्षी करीत असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/indias-first-private-moon-mission-will-fly-in-march-278262.html", "date_download": "2018-04-26T22:55:01Z", "digest": "sha1:H65QF2EXE32PR4BQ7F7EZYZR7YVCR5ET", "length": 11099, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारताच्या पहिल्या खासगी चांद्रयानाची मार्चमध्ये गगनभरारी!", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nभारताच्या पहिल्या खासगी चांद्रयानाची मार्चमध्ये गगनभरारी\nमार्च महिन्यात बंगळुरूची एक कंपनी ही गगनभरारी घेणार आहे. भारतातलं पहिलं खासगी चांद्रयान मार्चमध्ये उड्डाण करणार आहे.\n28 डिसेंबर : इस्रोच्या चांद्रयानाबाबत आपल्या सर्वांनाच अभिमान वाटतो. पण तुम्ही कधी एका खासगी कंपनी आपलं यान चंद्रावर पाठवणार असल्याचं ऐकलंय का होय, पण हे खरं आहे. मार्च महिन्यात बंगळुरूची एक कंपनी ही गगनभरारी घेणार आहे. भारतातलं पहिलं खासगी चांद्रयान मार्चमध्ये उड्डाण करणार आहे.\nया पहिल्या खासगी चांद्रयानाची उंची २ मीटर आणि सहाशे किलो वजनाचं हे यान आहे. या यानाचं जीवनमान २४ दिवस असणार आहे. चंद्रावरची अधिक माहिती गोळा करणं, हाय डेफिनिशन छायाचित्र टिपणं, हा या खासगी चांद्रयान मोहिमेचा हेतू आहे. अंतराळ विज्ञान कंपनी इंडसचा हा उपक्रम आहे. इस्रोच्या निवृत्त शास्त्रज्ञांनीही या टीमला बरीच मदत केली आहे.\nही आहेत पहिल्या खासगी 'चांद्रयान'ची वैशिष्ट्य\n- हे यान 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास करणार\n- उंची - 2 मीटर आहे.\n- वजन - 600 किलो आहे.\n- हाय-डेफिनिशन कॅमेरानं कार्यरत आहे.\n- माहिती संकलित करण्यासाठी 4 केंद्र आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/lemon-charging-technique-117041800028_1.html", "date_download": "2018-04-26T22:34:36Z", "digest": "sha1:SJL6UR74GOJV6DYVNEQB2TXQG3YVRUUZ", "length": 9149, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फॉर लेमन चार्जिंग | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्हॉट्स अॅपवरील काही भन्नाट व्हिडिओ आपलं मनोरंजन तर करतात पण ते खरे आहेत की खोटे असा प्रश्नही पडतो. गंमत म्हणून आपण हे व्हिडिओ बघतो. मित्रांनो, फोन चार्ज करायचा असेल तर तुम्ही काय कराल सॉकेटमध्ये चार्जर लावाल किंवा पॉवर बॅकचा वापर कराल. हो अगदी खरंय. पण लाईट गेलेत, फोन चार्ज करायचा आहे, पॉवर बँकची बॅटरीही लो आहे अशा वेळी तुम्ही चक्क लिंबाचा वापर करून फोन चार्ज करू शकता. आश्चर्य वाटतयं ना. पण मित्रांनो, हे खरं आहे.\nअशा प्रकारचा एक व्हिडिओ मध्यंतरी वायरल झाला होता. तुम्हीही तो पाहिला असेल. तुमच्या घरात लिंबू असेल तर अगदी सहज तुम्ही फोन चार्ज करू शकता. यू ट्यूबवर सर्च केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला दिसू शकेल. लिंबानं फोन चार्ज करायचा असेल तर आधी लिंबू अर्ध कापा. आता तुमच्या चार्जरचे दोन्ही भाग लिंबांच्या दोन फोडींमध्ये घाला. आता चार्जरची वायरने तुमचा फोन चार्ज होऊ लागेल. लिंबानं तुम्ही फोन अगदी सहज चार्ज करू शकता. त्यामुळे आता लाइट गेल्यावरही बॅटरी लो झालीये म्हणून काळजी करत बसायचं काहीच कारण नाही.\nतुमच्याकडे लिंबू आहे ना दोस्तांनो, हा प्रयोग मोठ्यांच्या देखरेखीखालीच करा. अशा प्रकाराचा व्हिडिओ वायरल झाला असला तरी याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. तुमचा स्मार्टफोन खराब होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मोठ्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका.\nगोलूला आवडली विवाहित स्त्री\nउन्हाळ्यात थंडावा जाणवतो जेव्हा...\nविमानात 4 ते 5 ड्रिंक घेतल्यावर....\nगंभीर प्रश्नांचे मजेदार उत्तर\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/isros-gslv-mk-iii-rocket-lifts-off-with-3136kg-satellite-today-262237.html", "date_download": "2018-04-26T23:07:32Z", "digest": "sha1:ZAQMNZWXO7DEKKUAU4H6PZX4N4ERQCAF", "length": 10181, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सर्वात वजनदार उपग्रहाचं आज प्रक्षेपण", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nसर्वात वजनदार उपग्रहाचं आज प्रक्षेपण\n05 जून : भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे आज जीएसएलव्ही मार्क ३ या पूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचं प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-१९ हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार असून, या प्रक्षेपकाद्वारे भविष्यकाळात भारतीय अंतराळवीर भारतीय भूमीतून अवकाशात धाडणंही शक्य होणार आहे.\nभारताचे आतापर्यंतचे सर्वांत जास्त वजनदार अशा जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकल मार्क-३ अर्थात जीएसएलव्ही एमके-३ या उपग्रह प्रक्षेपकाचं वजन पाच पूर्णभारीत बोइंग जम्बो जेटइतकं किंवा पूर्ण वाढ झालेल्या २०० हत्तींइतकं भरतं. सध्या हा प्रक्षेपक अनेकांचे लक्ष वेधून घेतो आहे. हे भारताचे भविष्य असून, याद्वारे भारतीय अंतराळवीर नेणे शक्य आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/shiv-sena-bjp-amit-shah-1660266/", "date_download": "2018-04-26T22:57:18Z", "digest": "sha1:BIE2UOX5WSQRZQOPWYFUQ2M4MYTATJNF", "length": 17583, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shiv sena bjp amit shah | कमलनाथ बनाम वसंतसेना! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nप्रश्न वसंतसेना यांच्याकडून होणाऱ्या छळाचा आहे.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\n– युवर ऑनर, माझे अशील कमलनाथ यांच्याइतका पारदर्शक चारित्र्याचा पुरुष कुणाला शोधूनही सापडणार नाही. असं असताना आरोपी क्रमांक एक सौ. वसंतसेना या सातत्याने त्यांचा छळ करताहेत. त्याबाबतचे सर्व पुरावे युवर ऑनर, आपल्यासमोर सादर केले आहेत..\n– युवर ऑनर, हे चोराच्या उलटय़ा बोंबा झालं.\n– ऑब्जेक्शन, युवर ऑनर.\n मी इथं कुठं कुत्रा, गांडूळ, साप, मुंगूस असे शब्द वापरलेत का मला एवढंच म्हणायचंय की, वसंतसेना यांच्यामुळंच कमलनाथ यांची एवढी प्रगती झालीय. हा त्यांचा दहा वर्षांपूर्वीचा फोटो पाहा युवर ऑनर. कसा खंगलेला चेहरा होता. आज छाती काढून दाखवताहेत, पण तेव्हाची छाती पाहा. कॅरमबोर्ड वाटतोय\n– ऑब्जेक्शन युवर ऑनर. माझ्या अशिलाच्या छातीचा आणि या खटल्याचा काहीही संबंध नाही. हल्ली त्यांच्या पोटाचाही आकार वाढलाय, पण ती त्यांची स्वकमाई आहे..\n– मलाही तेच म्हणायचंय. कालचे रोडावलेले कमलनाथ, दात कोरून पोट भरत. वसंतसेना यांनी त्यांना जवळ केलं.. आज पाहा त्यांची प्रकृती.\n– युवर ऑनर, आरोपीचे वकील विषय भरकटवत आहेत. प्रश्न वसंतसेना यांच्याकडून होणाऱ्या छळाचा आहे. सतत टोचून बोलतात त्या. काही बोलायला जावं तर सोडून जायची धमकी देतात. त्यामुळे कमलनाथ यांचं मानसिक संतुलन ढासळू लागलंय. त्याबाबत मानसोपचारतज्ज्ञाचा अहवाल यापूर्वीच सादर केलाय.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n– काय म्हणतो तो अहवाल\n– हल्ली माझ्या अशिलांना भलतीसलती स्वप्नं पडताहेत. झोपेत स्वबळ, शतप्रतिशत असं काही बरळत असतात. पूर्वी सतत कुजबुजायची सवय होती त्यांना, पण आता ते ‘चहा देशील का’ असं साधं वाक्यही किंचाळून बोलतात. याच्या टेपरेकॉर्डेड नोंदी आहेत, युवर ऑनर. गेल्या काही दिवसांपासून तर त्यांना भलतीसलती स्वप्नं पडू लागलीत. पूर्वी त्यांना आपण सिंहाचे डेंटिस्ट आहोत असं स्वप्न पडायचं. आता त्यांना आपणच सिंह आहोत असं वाटू लागलंय.\n– युवर ऑनर, वसंतसेना यांचंही तसंच झालेलं आहे. त्याही स्वबळ-स्वबळ असा जप करतात सतत आणि त्यांचा तर कधीपासून आपण मिसेस वाघ आहेत असाच समज आहे..\n– त्या मिसेस वाघ आहेत, म्हणून त्यांनी आमच्या अशिलाचे चावे घ्यायचे\n– नाही युवर ऑनर. छळ कमलनाथांकडूनच होतोय. माझ्या अशिलाला ते जवळही घेत नाहीत आणि दूर जायला लागलं, तर जाऊ नका म्हणतात. संसार करायची इच्छा आहे म्हणतात.. माझे अशील त्यामुळं कन्फ्यूज आहेत. आतून पाठिंबा की बाहेरून.. कळतच नाही त्यांना.\n– युवर ऑनर, कमलनाथांना वसंतसेना यांना नांदवायची इच्छा आहेच. पूर्वी त्राणच नसल्यामुळं ते वसंतसेनांची बोलणी खात; आता वसंतसेना यांनी त्यांचं ऐकावं आणि गप्प बसून घरकाम करावं एवढंच त्यांचं म्हणणं आहे..\n– हे पाहा, तुमच्या अशिलांना सांगा, की पत्नी ही काही वस्तू नाही. तुम्ही तिच्यावर बळजबरी करू शकत नाही. तुमच्या अशिलांनी हा निकाल वाचला नाही का\n– वाचलाय, युवर ऑनर. म्हणूनच कमलनाथ बळजबरी करू इच्छित नाहीत. वाटत असेल, तर वसंतसेना यांनी खुशाल काडीमोड घ्यावा..\n– मग प्रॉब्लेम काय आहे\n– प्रॉब्लेम हाच युवर ऑनर, की वसंतसेना यांना घटस्फोट घेऊन नांदायचंय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nवसंतसेनेला घटस्फोट घेऊन नांदायचंय म्हणजे देवाब्राह्मणांच्या साक्षीने बांधलेले विवाहबंधन तोडून पुन्हा त्याचा साथीदाराशी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये रहायचंय कारण निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. तोपर्यंत दबाव कायम ठेवून, जमेल तेवढे वैवाहिक सौख्य भोगून त्यानंतर निवडणुकीच्या आयत्यावेळी क नाथाला माफ केल्याच्या अविर्भावात काडीमोड टाळावा आणि निवडणुकातही यश मिळवावे.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=36&t=319", "date_download": "2018-04-26T22:42:51Z", "digest": "sha1:ZCZLNSPE4EO3KZZKEE4VU6EJQJGYAEQ4", "length": 10610, "nlines": 160, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "ओळख --- ' स्व ' ची जाणीव - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान स्पर्धा विभाग विविध स्पर्धा लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nओळख --- ' स्व ' ची जाणीव\nहि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा\nओळख --- ' स्व ' ची जाणीव\n जन्मापासून किंबहुना कळायला लागल्यापासून या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ' नांव सांगणं'. आधी त्या नावामागे वडिलांचा नांव,आडनाव आणि लग्न झाल्यावर नवऱ्याच नाव, आडनाव इतकाच सांगत आले. पण या विश्वाच्या पसाऱ्यात माझा स्थान काय माझी भूमिका काय असे बरेच प्रश्न मनात यायला वयाची तिशी ओलांडून जावी लागली. कदाचित यालाच 'समज येणं' किंवा इंग्लिश मध्ये maturity अस म्हणत असतील.आणि मग हि ओळख,जाणीव करून घेण्यासाठी धडपड सुरु झाली.आधी खूप पुस्तके,लेख,वृत्तपत्रे, टीव्ही जिथे जिथे मिळेल तिथल्या माहितीतून 'स्व' च शोध घेऊ लागले आणि मग हाती लागला एक 'सुंदर सत्य'.\n' मी आहे एक जीव, ज्यावर देहाचे कपडे घालून परमेश्वराने पाठवलाय इच्छा,वासना पूर्ण करायला. जर या कपड्यांमध्ये इच्छा पूर्ण नाहीच झाल्या तर परमेश्वर पुन्हा नवीन कपडे (देह) घालून पाठवेल. पुन्हा इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड...पुन्हा पुन्हा हेच होणार. '\nपण मग हे किती वेळा होणार जोपर्यंत मी ह्या इच्छामध्ये अडकून पडणार तोपर्यंत. मग माझा ( जीवाचा ) ध्येय काय जोपर्यंत मी ह्या इच्छामध्ये अडकून पडणार तोपर्यंत. मग माझा ( जीवाचा ) ध्येय काय तर त्या परमेश्वराची, पूर्णा ची प्राप्ती. त्याच्या परम गतीला पोचण. म्हणजेच मोक्ष मिळवणं.\nआणि हे सत्य अर्जुनाला कालवा म्हणून श्रीकृष्णांनी १८ अध्याय सांगितले.अर्जुनाला सर्वतर्हेने,सर्वप्रकारे उपदेश,मार्गदर्शन केलं. अर्जुन योद्ध होता,शूरवीर होता,निडर होता.पण दोन धर्म संकटा मध्ये अडकला होता, मानसिक द्वंदामध्ये होता. त्याला 'मोक्षाच्या दिशेने' नेण्यास योगेश्वर श्रीकृष्णांनी सहाय्य केलं. आज मी अजून तरी अशा धर्म संकटामध्ये,द्वंदा मध्ये अडकलेली नाही. पण म्हणून मी त्या अडचणीच्या क्षणाची वाट बघत बसायची का माझ्याकडे भगवंताच मार्गदर्शन आहे. त्या अजुनामुळे आज ५००० वर्ष झाली तरी ते प्रत्येक मानवाला मार्गदर्शन करताय. मग मी का थांबली आहे\nमला जाणीव झाली आहे कि मी ' अपूर्ण' आहे, आणि 'अपूर्णच' राहणार आहे,जोपर्यंत मला त्या 'पुर्णत्वाच' साहाय्य मिळणार नाही.\nआणि हि 'जाणीव' होताच पुर्णत्वामध्ये विलीन होण्याच्या मार्गात मी पहिलं पाऊल टाकलंय. आता पुढची पावलं कशी टाकायची यासाठी तो 'पुर्ण' च मदत करणार यात काही शंकाच नाही.\nRe: ओळख --- ' स्व ' ची जाणीव\nकृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nReturn to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.narayankripa.com/2010/10/siddhayoga-mahayoga-1.html", "date_download": "2018-04-26T23:05:15Z", "digest": "sha1:ZATDW5QJIYTVNF66GEFSGTE3OW4SB42J", "length": 11041, "nlines": 187, "source_domain": "www.narayankripa.com", "title": "Narayankripa: SIDDHAYOGA ( MAHAYOGA )-1", "raw_content": "\n आधीच्या भागात आपण काव्यरुपाने सिद्धयोगाचे वर्णन पाहिले. आज आपण सिद्धयोगाचे वर्णन विस्ताराने पाहू.\n\" ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान. \"\nभावव्याख्या : वरील ओळी आपल्या सर्वांच्या अगदी परिचयाच्या आहेत. आयुष्यात जे काही घडणार आहे, ते तर ईश्वराच्या इच्छेनेच मग व्यर्थ चिंता करून काय मिळेल मग व्यर्थ चिंता करून काय मिळेल शरीर आणि मन जळत राहील. म्हणून सदा समाधान बाळगावे.\nपण हे कसे शक्य आहे मनात जर चिंता, काळजी, नकारात्मक विचार येत असतील तर करणार काय मनात जर चिंता, काळजी, नकारात्मक विचार येत असतील तर करणार काय नाही नियंत्रण होत नकारात्मक विचार ऊर्जा खातात आणि सकारात्मक सुद्धा\nनामस्मरणाने हे सगळं शांत होतं, असं सारे संत स्वानुभवाने सांगतात. सिद्धायोगाने हे सहज सुलभ झाले आहे, कारण इथे केवळ सद्गुरुकृपाच सगळे करते. काही कारणाने शक्तिपात दीक्षा घेण्याची तयारी होत नसल्यास, तशी तयारी अपोआप व्हावी व सर्वांनाच हा सुंदर अनुभव प्राप्त व्हावा, म्हणून अपार करुणामयी सद्गुरुमाउली परम पूज्य श्री नारायणकाका ढेकणे महाराजांनी सिद्धयोग पूर्वाभ्यासाचा अनमोल खजिनाच सर्वांसाठी मुक्त करून दिलेला आहे.\nसिद्धयोग साधनेने आणि त्याच्या पूर्वाभ्यासाने मनाचा हा छळ अगदी सहज आणि तत्काळ शांत होऊ शकतो आणि आनंदाचा खजिनाच, सदा प्रवाहित होणारा झराच प्राप्त होऊ शकतो. करायचे काय तर अगदी काहीही नाही. आश्चर्य वाटलं ना अहो ही एक मोठी गम्मतच आहे, अगदी ( fun ) मजाच आहे. आपोआप होणाऱ्या श्वासोच्वासावर मन अगदी सोडून द्यायचे. मनाला म्हण हवा तेवढा गोंधळ घाल. आम्हाला कसलीही भीती नाही. आमचा श्वास चालूय ना मग भीती कसली आपलं म्हणून काही नियंत्रण ठेवायचच नाही.\nनामस्मरणानेही हेच होणार. सतत नाम चालू आहे आणि साधना म्हणजे प्राणसाधना नियमित चालू आहे . मनाच्या सर्व वृत्ती अखंडपणे प्राणात / नामात विलीन होत जातात. मग उदय होतो परमशांतीचा आणि परमानंदाचा\n हे शांतपणे, धीराने होऊ देत जावे, विचार निघून जाऊ द्यावे. कधी कधी त्रास वाटतो, नको हे सगळं काही उपयोग होत नाही, असंही वाटतं. पण धीर सोडू नये, मनाचेच खेळ ते काही उपयोग होत नाही, असंही वाटतं. पण धीर सोडू नये, मनाचेच खेळ ते घाबरायच काय. सद्गुरूंचे, ईश्वराचे (गुरु म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे गुरु घाबरायच काय. सद्गुरूंचे, ईश्वराचे (गुरु म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे गुरु ) वचन आहे सर्वांना \" सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज| \" \" अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद व्रतं मम| \" प्राणात- साधना चालू असताना आणि इतर वेळी नामात सर्व लीन होऊ देणं , म्हणजेच \"सर्व धर्मान परित्यज्य\". मनाच्या वृत्तींच्या आहारी जाण, हेच तर मनाचे धर्म, त्यांच्या आहारी जाऊ नये, त्यांचा परित्याग सहज झाला, मग तो अभय देणारच.\nसगळ्या संतानी हेच सांगितले आहे. सद्गुरुमाउली नारायण काकांनी वारंवार हाच उपदेश दिला आहे . प्राण हाच देव आणि देव हाच प्राण हेच वेगळ्या शब्दात म्हणजे ' ठेविले अनंते ...' या शब्दांत सांगितले आहे . आपोआप होणाऱ्या क्रियांना साधने /पूर्वभ्यासा दरम्यान पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. पूर्ण अप्रतिकार हेच वेगळ्या शब्दात म्हणजे ' ठेविले अनंते ...' या शब्दांत सांगितले आहे . आपोआप होणाऱ्या क्रियांना साधने /पूर्वभ्यासा दरम्यान पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. पूर्ण अप्रतिकार प्राणरूपी, चैतन्यरूपी आईस पूर्ण समर्पण. असा हा अमृताहूनही गोड सोप्पा अभ्यास सगळ्यांनी जरूर करून बघावा, अशी विनंती आहे. या नवरात्रात शक्तिची ही आत्मपूजा सर्वांनी अनुभवावी. सद्गुरुमाउलीने आपल्या सर्वांच्या कल्यानासाठी हे सुन्दर वरदानच दिलेले आहे, त्याचा अनुभव अगदी सगळ्यांनी घ्यावाच. गुरूदेवांचा महान संकल्पच आहे, \" सर्वे पि सिद्धयोग दीक्षिता: भवन्तु | \".\nविचार हे कर्मांचे, शुभाशुभ कर्मांचे बीज आहे , त्यात जर ' ठेविले अनंते तैसेची ' राहील तर साधनेशिवाय इतर वेळही कर्मांवर हळूहळू नियंत्रण येईल, आणि ते पण आपोआप होऊ लागतील. मग ' चित्ती समाधान ' आपोआपच राहील.\nआधी आलेल्या प्रश्नांचे हेच उत्तर आहे. सिद्धयोगाच्या पूर्ण माहिती साठी परम पूज्य काकामहाराजांचे ' सिद्धयोग (महायोग )' हे पुस्तक बघावे, हे विनंती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2016/04/", "date_download": "2018-04-26T23:01:12Z", "digest": "sha1:OS6K6S7GTILRNHUSXKMPGLURKZT4FKWN", "length": 18181, "nlines": 165, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: April 2016", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nविवेक विचार : एप्रिल २०१६\nवि. दा. सावरकर यांनी या शब्दांत केला होता डाॅ. आंबेडकर यांचा गौरव\nडाॅ. आंबेडकर यांना कुसुमाग्रजांची काव्यांजली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी सोलापूर येथे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाच्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या...\nद‌ै. लोकमत, सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी\n सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी\nदै. सोलापूर तरुण भारत सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी\nदै. सोलापूर तरुण भारत सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी\n सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी\n सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी\n सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nलेबल: इतिहास, विवेक विचार, विवेकानन्द केन्द्र\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्रकाशन झाले. यावेळी डावीकडून विठ्ठल पाथरूट, केंद्राचे संचालक दीपक पाटील, पीपल्स रिपाइंचे नेते राजाभाऊ इंगळे, ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर, जी. एम. ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, सिद्धाराम पाटील.\nमनातील अस्पृश्यता संपायला हवी : करमरकर\nसोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तेजस्वी आणि प्रेरणादायी महापुरूष होते. पिचलेल्या समाजासाठी त्यांनी देशभर उभ्या केलेल्या चळवळीमुळे कायद्याने अस्पृश्यता संपली; पण सामाजिक न्यायाची भावना संपूर्णत: प्रस्थापित होऊन प्रत्येकाच्याच मनातील अस्पृश्यता संपली तरच बाबासाहेबांचे स्वप्न साकार होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अरूण करमरकर यांनी आज येथे केले.\nडॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राच्या विवेक विचार या मासिकाकडून काढण्यात आलेल्या अभिवादन विशेषांकाचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी करमरकर बोलत होते. माजी सनदी अधिकारी विठ्ठल पाथरूट, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ इंगळे, विवेकानंद केंद्राचे संचालक दीपक पाटील, संपादक सिध्दाराम पाटील मंचावर होते.\nकरमरकर म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनात लहानपणापासून अनेक अन्याय झेलले. अस्पृश्यतेसारख्या अमानुष अन्यायाची धग सोसली; पण यावर त्यांची प्रतिक्रिया सूड भावनेची नव्हती. राज्यघटनेचे एकेक कलम लिहिताना त्यांनी सामाजिक न्यायाचाच विचार केला. न्यायनिष्ठा, समाजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा हे बाबासाहेबांच्या जीवनाचे पैलू होते. सामाजिक न्यायाचाच त्यांनी जीवनभर ध्यास घेतला होता.\nबाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या आपल्या पक्षाचे अधिवेशन आयोजित केले होते. तेव्हा वीस हजार महिला उपस्थित होत्या. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी या महिलांना स्वत:ला अस्पृश्य मानू नका, असा संदेश दिला. गुरांचा मृतदेह न वाहण्याचे आणि दारू न पिण्याचे आपल्या पतीला सांगा याच बरोबरच अर्धपोटी राहून आपल्या मुलांना शिकवा, असा महिलांना संदेश दिला, असे सांगून करमरकर म्हणाले की, बाबासाहेबांच्या जीवनात एकच सकारात्मक बाब होती, ती म्हणजे त्यांचे माता - पिता. वडील लष्कराच्या सेवेत होते. त्यांनी मुलाच्या शिक्षणाला महत्त्व दिले. विलायतेत शिक्षणासाठी जाण्यापूर्वी बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाड यांना आपल्या तेथील शिक्षणाचा उद्देश सांगितला. तेव्हा ते म्हणाले होते की, मला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्तव्यवस्था हे विषय शिकायचे आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी मला विषयांचे शिक्षण घ्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते.\nप्रारंभी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सागर सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रशांत बडवे, कवी मारूती कटकधोंड, शांतीवीर महिंद्रकर, प्रमोद खांडेकर, प्रशांत गायकवाड यांच्यासह श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)\nलेबल: इतिहास, विवेक विचार\nसर्वस्पर्शी बाबासाहेब - विशेषांक\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त\nविवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे सांस्कृतिक मासिक 'विवेक विचार' प्रकाशित करत आहे...\nप्रकाशन समारंभ व व्याख्यान\nशनिवार, दि. ९ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता\nवक्ते : अरुण करमरकर\nविषय : सर्वस्पर्शी बाबासाहेब\nस्थान : फडकुले सभागृह सोलापूर\nसोलापूर – विवेकानंद केंद्राचे मासिक विवेक विचारच्या वतीने शनिवारी (९ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता फडकुले सभागृह येथे ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचे \"सर्वस्पर्शी बाबासाहेब’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच \"सर्वस्पर्शी बाबासाहेब’ या १२५ पानी विशेषांकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात येणार आहे.\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राजाभाऊ इंगळे, राजाभाऊ सरवदे, विठ्ठल पाथरुट, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब वाघमारे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. केंद्राचे संचालक दीपक पाटील यांनी ही माहिती दिली.\nविशेषांकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रचिंतनाचे विविध पैलू आणि त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवण्यात आले आहे. शेषराव मोरे, रमेश पतंगे, भाऊ तोरसेकर, प्रा. डाॅ. गौतम कांबळे, डाॅ. अभिराम दीक्षित, मुजफ्फर हुसेन, अरुण करमरकर आदी मान्यवर विचारवंतांचे लेख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष लेखाचा समावेश या विशेषांकात केला आहे. मूल्य ५० रुपये असून होमगार्ड मैदानाजवळील विवेकानंद केंद्राच्या कार्यालयात अंकाची पूर्वनोंदणी सुरू आहे.\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nविवेक विचार : एप्रिल २०१६\nवि. दा. सावरकर यांनी या शब्दांत केला होता डाॅ. आंब...\nडाॅ. आंबेडकर यांना कुसुमाग्रजांची काव्यांजली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्...\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्...\nसर्वस्पर्शी बाबासाहेब - विशेषांक\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://citynews.net.in/2017/", "date_download": "2018-04-26T23:56:23Z", "digest": "sha1:5YX2SVGICJL6NLFKHBKWDJBTYDPJHQ64", "length": 11290, "nlines": 98, "source_domain": "citynews.net.in", "title": "City News Amravati :: Amravati News :: Amravati Daily Updates & Breaking News of Amravati :: Amravati Updates :: Amravati Live :: Latest News :: Amravati Latest News ::", "raw_content": "\nअमरावती : उन्हाळ्याच्या तडाख्यात मोर्शी तालुक्यातील खेड, उदखेड, लाडकी, खोपडा, बोडना या संपूर्ण गावातील विहिरीतील � ...more\nअमरावती, दि. 26 : राज्यातील विशिष्ट प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी र� ...more\nअमरावती दि. 25 : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुशीलाताई पाटील यांचे बुधवार, २५ एप्रिल रोजी सकाळी दीर्घ आजाराने दुख:द निधन झा� ...more\nशेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व महाराष्ट्राच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी छ� ...more\nअमरावती: जिल्हे के अचलपूर तालुका के खांजमानगर मे नाबालीग लडकी कि हत्या कर दि गयी इस घटना से पुरे अचलपूर तालुका में � ...more\nनागपुर रोड के गौरी इन के पास रविवार की शाम MH 27 BS 5323 से ५० वर्षीय रविन्द्र बोके वरखेड़ सगाई समारोह में अमरावती आये थे कार ...more\nविद्यार्थ्यांनी शिक्षणाचे धडे घेत असतानाच संवाद क्रांती या अंकात अभ्यासपूर्ण दर्जेदार लेखन केले आहे. पत्रकार� ...more\nअमरावती : स्वस्त धान्य दुकानांमध्ये कोणीही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये म्हणून शासनाच्या प� ...more\nअमरावती: शहर के बेलपुरा निवासी प्रदीप मंडपे की 25 वर्षीय पुत्री दीक्षा का बचपन से ही ब्रेन ट्यूमर था अक्सर बीमार रहन ...more\nअमरावती: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांसाठी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला. महामानवांच्या � ...more\nआ.डॉ. बोंडे यांचा अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अ�...\nशेतजमीन आणि बांधावर रोजगार हमीतून वृक्षलागवड...\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुशीलाताई पाटील यांचे दीर्घ आजारा�...\nमायक्रो फायनान्स कंपन्यावरही निर्णय घ्या -किशोर तिवारी ...\nनाबालीग लडकी कि अपहरण कर हत्या ...\nहोटल गौरी इन के पास दुर्घटना १ गम्भीर...\nप्रामाणिकपणा लेखणीला धार प्राप्त होवून शब्दाला वजन येई�...\nप्रत्येक पात्र लाभार्थ्याला धान्य मिळण्यासाठी पुरवठा �...\n25 वर्षीय युवती दीक्षा का अवयव दान...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा समारोप...\nएसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द\nराज्य स्थापनेपासून आतापर्यंत उत्पन्नात ३८६५ पटींनी वाढ\nभूमिगत नळमार्ग, वाहिन्या निर्माण करण्यासाठी जमिनीच्या वापर हक्काबाबतचा अध्यादेश काढण्यास मान्यता\nकृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिनियमात सुधारणेसाठी अध्यादेश काढणार\nचकमकीत २१ नक्षलवादी ठार, मृतांचा एकूण आकडा ३७ वर पोहचला\nअल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ केंद्र शासनाची भूमिका सकारात्मक- सुधीर मुनगंटीवार\nएक हजार कि रिश्वत लेते मनपाकर्मी एन्टी करप्शन के हाथ लगा\nविधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर मतदान २१ मे रोजी\nसोमवारी महिला लोकशाही दिन\nकर्जमाफी योजनेसाठी अर्ज न केलेल्या शेतक-यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंभाव्य पाणी टंचाईबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात-जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश\nपॉक्सो कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी\nसिटी न्युज अमरावती २४ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती २३ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती २१ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती २० एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती १९ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती १८ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती १७ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती १६ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती १५ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती १३ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती १२ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती ११ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती १० एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती ०८ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nसिटी न्युज अमरावती ०६ एप्रिल २०१८ मराठी बातम्या\nनाबालिग से रेप मामले में आसाराम को उम्रकैद की सजा\nनाबालिग से रेप के मामले में दोषी आसाराम को जोधपुर की अदालत ने उम्रकैद की सजा सुनाई है. इससे पहले उन्हें पॉक्सो यानी\nनाबालिग से रेप मामले में आसाराम दोषी करार\nयौन शोषण के आरोप में क़रीब 5 साल से ज़्यादा वक़्त से जेल में बंद आसाराम पर आज जोधपुर कोर्ट अपना फ़ैसला सुना दिया है. अदालत\nनाबालिग से रेप मामले में आसाराम दोषी करार\nनई दिल्ली: आसाराम को नाबालिग से रेप का दोषी करार दिया गया है. आसाराम एक नाबालिग लड़की से रेप के आरोप में क़रीब 5 साल से �\nऔद्योगिक वापराच्या बर्फात निळसर रंग टाकण्याचे निर्देश\nबर्फाचा वापर खाद्यपदार्थ तसेच उद्योगासाठीही केला जातो. औद्योगिक कारणास्तव वापरण्यात येणारा बर्फ हा पिण्यास अयो\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/3074", "date_download": "2018-04-26T22:59:54Z", "digest": "sha1:6NVMQUYH7DDPOTYOQDPNWGH5WDTT7UQ6", "length": 32787, "nlines": 43, "source_domain": "mr.upakram.org", "title": "देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 4", "raw_content": "देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 4\nअंगकोर वाट मंदिराच्या पहिल्या पातळीवरून दुसर्‍या पातळीकडे जाण्यासाठी ज्या मूळ दगडी पायर्‍या बनवलेल्या आहेत त्या चढायला कठिण असल्यामुळे त्याच्यावर आता लाकडी पायर्‍या बसवण्यात आलेल्या आहेत. या पायर्‍यांवरून चढत जाणे मला बरेच सुलभ वाटते आहे. जिन्याच्या बाजूला असलेल्या चौकोनी खांबांच्यावर तसेच लिंटेल्सवर सुरेख नक्षीकाम कोरलेले दिसते आहे.\nदुसर्‍या पातळीकडे नेणार्‍या पायर्‍या\nमधल्या एका जागेवरून बाहेर डोकावून बघता येते आहे. तेथून दुसर्‍या पातळीवरच्या गॅलरीजच्या भिंतीची बाहेरची बाजू मला दिसते आहे. मात्र या भिंतीवर कसलेच कोरीव काम नाही. असे का केले असावे याचा विचार करताना मला या भिंतीवर अनेक बारीक भोके पाडलेली दिसली. कदाचित या संबंध भिंतीवर ब्रॉन्झचा पत्रा लाकडी ठोकळ्यांवर ठोकलेला असावा. हे लाकडी ठोकळे बसवण्यासाठी ही भोके भिंतीवर पाडलेली असावीत. या भोकांचे दुसरे काही प्रयोजन मला तरी सुचत नाही. थोडे आणखी वर गेल्यावर एक प्रवेश द्वार दिसते आहे. यामधून आत गेल्यावर दुसर्‍या पातळीवरच्या गॅलर्‍यांच्या पलीकडे म्हणजे तिसर्‍या पातळीचे मंदिर ज्या पायावर उभे केलेले दिसते आहे तिथपर्यंत मी पोचतो आहे. अर्थातच माझ्या चहूबाजूंना, दुसर्‍या पातळीवरच्या गॅलर्‍यांच्या भिंतींची, तिसर्‍या पातळीच्या समोर येणार्‍या बाजू आल्या आहेत. अर्थातच वर निळेभोर आकाश दिसते आहे. मला दिसणार्‍या चारी बाजूंच्या या भिंतींवर मला अप्सरांची चित्रे कोरलेली दिसत आहेत. काही अप्सरा एकट्याच उभ्या आहेत तर काही जोडीने. चार किंवा पाच अप्सरांचा घोळकाही काही ठिकाणी दिसत आहे. तेच तेच शिल्प परत परत कोरण्यात काय प्रयोजन असावे असा विचार करत मी ही शिल्पे लक्षपूर्वक बघतो. यातली प्रत्येक अप्सरा जरी वरकरणी बघितल्यास एकसारखी दिसत असली तरी प्रत्येक शिल्पात अनेक फरक केलेले दिसत आहेत. अप्सरांनी गळ्यात, कानात घातलेले दागिने, डोक्यावर परिधान केलेले मुगुट, हातात धरलेल्या वस्तू आणि चेहर्‍यावरचे भाव हे सर्व निरनिराळे आहे. म्हणजेच एकच पोझ घेऊन जरी या अप्सरा उभ्या असल्या तरी एकाच प्रकारची वेशभूषा केलेल्या अनेक अप्सरांच्या एका घोळक्याचे शिल्प निर्माण करण्याचा शिल्पकारांचा बहुदा हा प्रयत्न आहे.\nअप्सरांचा एक घोळका (दुसरी पातळी)\nख्मेर राजांचे व लोकांचे हे अप्सरा प्रेम कोठून आले असावे याची बरीच कारणे दिली जातात. आजही अंगकोर मंदिराचे व्यवस्थापन करणारी संस्था स्वत:ला अप्सरा कॉर्पोरेशन म्हणूनच म्हणवून घेते. सियाम रीप मधे अप्सरा हा शब्द नावात असलेली अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व मसाज पार्लर्स आहेत. सियाम रीपच्या एका चौकामधे तर अंगकोरच्या अप्सरेची एक मोठी प्रतिकृती मध्यभागी उभारलेली मी बघितली. ख्मेर लोकांच्या सध्याच्या अप्सरा प्रेमाचे कारण बहुदा व्यापार-धंदा वृद्धिंगत करण्यासाठी योजलेली एक युक्ती हेच असावे. परंतु ख्मेर राजांच्या कालातले हे अप्सरा प्रेम, राजा हा ईश्वरी अंश असतो या समजुतीमुळे निर्माण झाले असावे असे मानले जाते. ही संकल्पना मुळात भारतीय उपखंडातली आहे. ती ख्मेर राजांनी आपलीशी केल्याने ख्मेर राजे हे ईश्वरी अंशाचेच आहेत असे मानले जाऊ लागले. देव हे अप्सरांच्या सान्निध्यात असतात ही अशीच एक मुळातून भारतीय असलेली संकल्पनाही ख्मेर लोकांनी उचलली व सर्व मंदिरांच्यावर अप्सरांची शिल्पे बसवणे अनिवार्य बनले. अंगकोर मधल्या कोणत्याही मंदिरात देवांचे कोणतेही शिल्प वरच्या बाजूला एक दोन उडणार्‍या अप्सरा असल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. अंगकोर वाट मंदिराच्या दुसर्‍या पातळीवर राजा व त्याचे वरिष्ठ अधिकारी यांनाच जाता येत होते. राजा हा एक ईश्वरी अंश असल्याने, त्याच्या आवतीभोवती अप्सरांचे सान्निध्य असलेच पाहिजे या कल्पनेने बहुदा या दुसर्‍या पातळीवर कोरलेल्या शिल्पांमधे फक्त अप्सराच आहेत. याशिवाय याच समजुतीमुळे सर्व ख्मेर राजांनी मोठ्या संख्येने अंगवस्त्रेही बाळगली होती असेही वाचल्याचे मला स्मरते आहे. अप्सरांची विविध रूपे बघत मी आता पूर्व बाजूला पोचलो आहे. समोर तिसर्‍या पातळीवर जाता यावे म्हणून मुद्दाम बनवलेल्या लाकडी पायर्‍या व लोखंडी कठडे मला दिसतात. माझ्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे कारण मूळ दगडी पायर्‍या अतिशय अरूंद व आधार नसलेला बनवलेल्या असल्याने आपण वर कसे जायचे या चिंतेतच मी होतो.\nदुसर्‍या पातळीवरून दिसणारा अग्नेय दिशेकडचा मंदिर कळस\nदुसर्‍या पातळीवरून दिसणार्‍या तिसर्‍या पातळीच्या गॅलरीज\nतिसर्‍या पातळीवर जाण्यासाठी बनवलेला लाकडी जिना\nमी आता तिसर्‍या पातळीवरच्या गॅलरीमधे पोचलो आहे. या गॅलरीमधे भिंतींच्यावर कोणतीच शिल्पे नाहीत. काही अप्सरा शिल्पे मला कोपर्‍यांत दिसत आहेत. या पातळीवर ख्मेर राजा व त्याचा धर्मगुरू यांनाच जाण्याची परवानगी असे. त्यामुळे या सर्व भिंतींवर सोन्याचे किंवा चांदीचे पत्रे ठोकलेले असावेत. मध्यवर्ती गाभार्‍याचा कळस या पातळीच्या आणखी 17 मीटर उंच आहे. गाभार्‍यात विष्णूची मूर्ती ज्या स्थानावर उभी असणार तो मध्यवर्ती भाग विटांची भिंत बांधून बंद करण्यात आलेला आहे. या स्थानावर फ्रेंच उत्खनशास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात त्यांना 27 मीटर खोल अशी एक विहिर आढळून आलेली होती व त्या विहिरीच्या तळाशी सूर्यवर्मन राजाच्या वैयक्तिक उपयोगातील अनेक सुवर्ण वस्तू व पात्रे त्यांना सापडली होती. परत कोणी असले उद्योग येथे करू नये म्हणून कदाचित हा भाग बंद केलेला असावा. या भिंतीच्या चारी बाजूंना बुद्धमूर्तींची प्रतिष्ठापना करून त्या मूर्तींची पूजा बुद्ध भिक्कू येथे करत असले पाहिजेत असे दिसते आहे. मी या गॅलरीवरून चारी बाजूंचा देखावा बघतो. ख्मेर राजांच्या डोळ्यांनाच दिसणारे दृष्य़ आता माझ्यासारखा कोणीही सर्वसामान्य बघू शकतो आहे. मी थोडे फोटो काढतो व खाली उतरण्यास सुरवात करतो.\nतिसर्‍या पातळीवरच्या मध्यवर्ती गाभार्‍यावरचा कळस\nतिसर्‍या पातळीवरून दिसणारे पश्चिम प्रवेश द्वाराचे विहंगम दृष्य\nदुसर्‍या पातळीवरच्या गॅलर्‍यांच्या आत, बर्‍याच मोडक्या तोडक्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. तिथे मी क्षणभर विसावतो व नंतर अंगकोर वाट मंदिराचे सर्वात महत्वाचे आकर्षण असलेली पहिल्या पातळीवरच्या चारी बाजूंच्या गॅलर्‍यांमधली भित्तिशिल्पे बघण्यासाठी खाली येतो.\nभित्तिशिल्पांची पहिल्या पातळीवरची पश्चिमेकडची गॅलरी\nपहिल्या पातळीवरच्या गॅलर्‍या पूर्व पश्चिम या दिशांना 215 मीटर एवढ्या लांब आहेत तर उत्तर व दक्षिण दिशांना त्यांची लांबी 187 मीटर एवढी आहे. प्रत्येक बाजूला मध्यभागी, मंदिराच्या अंतर्गत भागात प्रवेश करण्यासाठी, एक गोपुर बांधलेले आहे. या गोपुरामुळे प्रत्येक गॅलरीचे दोन भाग पडतात. यातल्या प्रत्येक भागावर एका विशिष्ट कथेवर आधारित असे सबंध भित्तिशिल्प कोरलेले आहे. या शिवाय चारी कोपर्‍यांच्यात निराळीच भित्तिशिल्पे आहेत. या कलाकृतीचा एकूण आवाका लक्षात घेतला की मन आश्चर्याने थक्क झाल्याशिवाय रहात नाही. गॅलर्‍यांच्यातली शिल्पे 3 मीटर उंचीची आहेत. म्हणजे प्रत्येक शिल्प अंदाजे 100 मीटर लांब व 3 मीटर उंच आहे. एवढ्या मोठ्या आकारात जरी ही शिल्पे असली तरी त्यातली प्रमाणबद्धता, बारकावे हे इतके अचूक आहेत की कोणत्याही अचूक मोजमापे करणार्‍या उपकरणाशिवाय या लोकांनी एवढ्या मोठ्या आकाराची ही शिल्पे कशी बनवली असतील असा प्रश्न माझ्या मनाला पडला आहे.\nमी पश्चिमेकडच्या भित्तिशिल्पापासून सुरूवात करायची ठरवतो. या भित्तिचित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शिल्पांतून सांगितली जाणारी कथा डावीकडून उजवीकडे चित्रित केलेली आहे. म्हणजेच कथेचा अंत किंवा परमोच्च बिंदू हा डाव्या कोपर्‍यात येतो. अंगकोर वाट हे मंदिर नसून सूर्यवर्मन राजाची समाधी आहे याचे हे एक कारण म्हणून दिले जाते. पश्चिमेला असलेल्या भित्तिशिल्पात महाभारताचे युद्ध साकारलेले आहे. अगदी खालच्या बाजूला सामान्य योद्धे दाखवलेले आहेत. घोड्यावर किंवा हतीवर बसलेले सेनानी त्यांच्या जरा वर दिसतात तर राजकुमार व महत्वाच्या व्यक्ती सर्वात वर आहेत. सबंध शिल्पात कोरलेले बारकावे इतके प्रभावी आहेत की आपल्या नजरेसमोर एक तुंबळ युद्ध सुरू आहे असा भास झाल्याशिवाय रहात नाही. अगदी डाव्या कोपर्‍यात, बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्माचार्यांना पाणी हवे असल्याने जमिनीवर शर संधान करणारा अर्जून बाण सोडत आहे, या दृष्याने या भित्तीशिल्पाची सांगता होते. दक्षिणेकडच्या गॅलरीमधल्या भित्तीशिल्पात, सूर्यवर्मन राजा लढाई करताना दाखवला आहे. या ठिकाणीच त्याचे मृत्यूच्या पश्चात असलेले नाव कोरलेले आहे. त्याच्या पलीकडे असलेली यमराजांची रेड्यावर बसलेली मूर्ती व पापी आत्मांना चित्रगुप्त एका काठीने जमिनीत असलेल्या एका गवाक्षातून पाताळात किंवा नरकात ढकलत आहे अशी शिल्पे आहेत. ही चित्रे त्यांच्या कल्पनाविलामुळे मला फार आवडतात.\nशरशय्येवर पहुडलेल्या भीष्मांना पाणी पाजण्यासाठी जमिनीवर शरसंधान करण्याच्या तयारीत अर्जुन\nरेड्यावर स्वार झालेले यमराज\nचित्रगुप्त पापी आत्म्यांना तळातील दरवाजामधून काठीने नरकात लोटत आहे. खालच्या बाजूस रौरव नरक\n. पूर्वेकडच्या गॅलरीमधल्या भित्तिशिल्पात, समुद्रमंथनाचा देखावा कोरलेला आहे. परंतु वासुकीच्या विषारी श्वासोच्छवासांना शंकर कसे सहन करतो आहे एवढेच चित्र मला बघता येते आहे. शंकराच्या अंगाची होणारी दाही मोठ्या कल्पकतेने दाखवली आहे. या बाजूची पुढची शिल्पे, दुरूस्ती कामामुळे मला बघता येत नाहीत. या नंतर उत्तर बाजूच्या गॅलरीमधे, श्रीकृष्णाचे दानवांबरोबरचे युद्ध आणि राम रावण युद्ध या सारखे प्रसंग माझ्या नजरेसमोर उलगडत जात आहेत.\nवासुकीच्या विषारी उश्वासांमुळे थरथर कापणारा शंकर\nगरुडाच्या पाठीवर स्वार विष्णूचे दानवांशी युद्ध\nराम रावणावर शरसंधान करत आहे. खालील बाजूस द्रोणागिरी हातावर घेतलेला हनुमान\nरामाबरोबर युद्ध करणारा रावण\nहनुमानाचे इंद्रजित बरोबरचे युद्ध\nरथात बसलेला राजा श्रीराम, खालील बाजूस वानरसेना\nपहिल्या पातळीवरच्या गॅलर्‍यांची फेरी पूर्ण झाल्यावर मी घड्याळाकडे बघतो. दुपारचा 1 वाजत आला आहे. म्हणजे साडेचार तास तरी मी या मंदिरात अक्षरश: वणवण फिरतो आहे. पायांना थकवा जाणवत असला तरी काहीतरी फार दुर्मिळ असे या डोळ्यांनी बघता आल्याचा आनंदापुढे थकवा केंव्हाच पळून जातो आहे.पश्चिम बाजूच्या पॅसेजवरून मी आता मंदिरातून काढता पाय घेतो. परत जाताना अनेक वेळा मी मागे वळून अंगकोर वाट मंदिराचे एक अखेरचे दर्शन घेतो आहे.\nपरत फिरताना वळून घेतलेले अंगकोर वाटच्या शिखरांचे छायाचित्र\nआज दुपारच्या जेवणासाठी खास ख्मेर पद्धतीचे जेवण घेण्याचे मी ठरवतो. हे जेवण नारळाच्या दुधात शिजवले जाते. चव माझ्या आवडीच्या थाई जेवणासारखीच असल्याने एकूण मजा येते जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून मी साबुदाण्याच्या लापशीसारखा लागणारी एक डिश घेतो.\nदक्षिण मध्य एशिया मधे असलेल्या सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवराकडे मी आता निघालो आहे. ‘टोनले साप‘ या नदीच्या पात्रातच हे सरोवर दर वर्षी निर्माण होते. ही नदी नॉम पेन्ह जवळ मेकॉ न्ग या महानदाला जाऊन मिळते. वर्षातले सात आठ महिने, टोनले साप या नदीचे पाणी पुढे मेकॉन्ग मधून वहात जाऊन व्हिएटनामच्या किनार्‍याजवळ साउथ चायना सी ला मिळते. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर मधे मेकॉन्ग नदीच्या पाण्यात तिबेट मधल्या पर्वतरांगांच्या मधला बर्फ वितळण्याने व मॉंन्सून या दोन्ही कारणांमुळे प्रचंड वाढ होते. प्रवाहात झालेल्या या प्रचंड वाढीमुळे ऑक्टोबर महिन्यात टोनले साप नदीचा प्रवाह काही काळ चक्क स्थिर होतो व नंतर उलटा म्हणजे मेकॉन्गचे पाणी टोनले साप नदी मधे येणे, अशा प्रकारे वाहू लागतो. या आत येणार्‍या पाण्याने टोनले साप नदीच्या पात्रात एक विशाल सरोवर निर्माण होते. या कालात पाण्याची उंची 10 मीटरने वाढते. य़ा प्रकारामुळे मेकॉन्ग नदीतले मासे विपुल संख्येने टोनले साप मधे येतात. कंबोडियाच्या पिढ्या न पिढ्या या मत्स्य अन्नावर पोसल्या गेल्या आहेत. नदीकाठी पोचल्यावर मी एक बोट भाड्याने घेऊन फेरफटका मारण्याचे ठरवतो. या सरोवरावर असलेली तरंगणारी खेडेगावे, शाळा ही बघायला खूप रोचक आहेत हे मात्र खरे. मात्र मला सर्वात गंमतीची गोष्ट वाटते ती म्हणजे पाण्यावर असलेली एक दिशा मार्गाची पाटी. शहरातल्या रस्त्यांवर आपण पहात असलेली ही पाटी सरोवराच्या पाण्यावर बघायला मिळेल असे मला स्वप्नातसुद्धा कधी वाटले नसेल.\nटोनले साप वरची तरंगती शाळा\nनदीवरची एक दिशा मार्गाची पाटी\nटोनले साप वर होडी काय कशालाही म्हणता येते\nपरतीच्या प्रवासात मी इथल्या सरकारने नवोदित कलाकारांना, कंबोडिया मधले, वैशिष्ट्यपूर्ण पाषाण व लाकूड यावरचे कोरीवकाम, रेशमी वस्त्रांवरची चित्रकला वगैरेसारख्या कलांचे शिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या एका संस्थेला भेट देतो. आपण आपल्या दिवाणखान्यांच्यात वगैरे ठिकाणी ज्यांना स्थान देतो त्या कलाकुसरीच्या वस्तूंना कारागीर कसा जन्म देतात हे बघायला मोठी मजा वाटते.\nस्वत:च्या हातांनी देवांच्या मूर्ती घडवण्याचे शिक्षण देणारी शाळा\nसंध्याकाळचे भोजन घेण्याआधी मी माझ्या हॉटेलच्या जवळच असणार्‍या एका रेस्टॉरंटमधे, कंबोडियाच्या नृत्यकलेचा एक कार्यक्रम बघायला चाललो आहे. या नृत्य कार्यक्रमात लोकनृत्यांचा जरी समावेश असला तरी हा कार्यक्रम मुख्यत्वे अप्सरा नाच म्हणूनच ओळखला जातो. या अप्सरा नृत्याची परंपरा, ख्मेर राजांच्या कालापासून म्हणजे गेल्या हजार वर्षांची आहे. ख्मेर राजांच्या कालात हे नृत्य फक्त राजा व वरिष्ठ अधिकारी बघू शकत असत. कंबोडिया मधल्या यादवी युद्धात, ही नृत्य परंपरा जवळ जवळ नष्ट झाली होती. आता नॉम पेन्ह मधल्या स्कूल ऑफ फाइन आर्टस या संस्थेत या नृत्याचे परत धडे दिले जातात. या नृत्यप्रकारात 3500 च्या वर एक विशिष्ट अर्थ असलेल्या डान्स मूव्हमेंट्स आहेत. या नृत्यप्रकाराद्वारे सांगितली जाणारी कथा ख्मेर लोकांचे मूळ किंवा ओरिजिन या बद्दल असते. काम्पू नावाचा एक ऋषी व मेरा नावाची एक अप्सरा यांच्या मीलनाची ही कथा असते. या दोघांपासूनच ख्मेर लोकांचा जन्म झाला असे मानले जाते. मला आपल्या पुराणांतल्या विश्वामित्र-मेनका या गोष्टीशी या कथेचे असलेले साधर्म्य बघून गंमत वाटल्याशिवाय रहात नाही. जग किती छोटे आहे याची ही आणखी एक चुणूक.\nनृत्याचा कार्यक्रम तासभर तरी चालला आहे. नर्तिकांनी परिधान केलेले कपडे, वेशभूषा, दागिने आणि मुगुट हे ख्मेर मंदिरांच्यामधे कोरलेल्या अप्सरांच्या सारखेच आहेत. कोणत्याही अभिजात कलाप्रदर्शनाच्या दर्शनाने मनाला जसा एक हळूवार सुखदपणा जाणवत राहतो तसाच या नृत्यप्रकाराने मला जाणवतो आहे.\nआजचा दिवस फारच मोठा होता असे निद्रादेवीची आराधना करताना मला वाटते आहे. उद्या सियाम रीप पासून 30 किमी वर असलेल्या व अंगकोरचे सर्वात सुंदर मंदिर म्हणून ज्याची ख्याती आहे त्या बांते स्राय या मंदिराला भेट द्यायला मला जायचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/people-celebrate-vel-amvasya-in-usmanabad-277308.html", "date_download": "2018-04-26T23:02:05Z", "digest": "sha1:FJ5QUUVM4P7PFTWKG2T7ZZNIFA7KJAEU", "length": 12603, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली 'वेळ' अमावस्या", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nउस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली 'वेळ' अमावस्या\nमहाराष्ट्रातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते\nउस्मानाबाद, 17 डिसेंबर: आज वेळ आमावस्या आहे. वर्षातून ती एकदाच येते. मराठवाड्यातील शेतकरी आतुरतेने या अमावस्येची वाट पाहात असतात. शेतात किंवा निसर्गाच्या सान्निध्यात हा दिव सण-उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.\nमहाराष्ट्रातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द \"येळ्ळ अमावस्या\" म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला आहे.\nया दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची आणि मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली \"भज्जी\", खिर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात.\nसणानिमीत्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी उस्मानाबाद व लातूर शहरात तर अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने हर्षोल्हासीत झालेली असतात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-04-26T22:57:31Z", "digest": "sha1:TJ2SVCTEC6H5C5ENPMGQBSRUUW3SYYHJ", "length": 4469, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शंकर गोपाळ तुळपुळेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nशंकर गोपाळ तुळपुळेला जोडलेली पाने\n← शंकर गोपाळ तुळपुळे\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख शंकर गोपाळ तुळपुळे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nशं.गो.तुळपुळे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभाषाप्रकाश ‎ (← दुवे | संपादन)\nशं.गो. तुळपुळे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी साहित्य ‎ (← दुवे | संपादन)\nमहानुभाव पंथ ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी अभ्यास परिषद ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी भाषाविषयक पुस्तके ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची ‎ (← दुवे | संपादन)\nशं. गो. तुळपुळे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमहानुभाव पंथ ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी भाषा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र-सारस्वत ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/712-beed-silk-cultivation-25-10-2017-471669", "date_download": "2018-04-26T23:33:55Z", "digest": "sha1:KCGO4H2AHCSA6WUTXVW6A2KRAUQP4P5Q", "length": 13406, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "712 : बीड : ऊसतोड कामगारांना लखपती बनवणारा रेशीम उद्योग", "raw_content": "\n712 : बीड : ऊसतोड कामगारांना लखपती बनवणारा रेशीम उद्योग\nराज्यात रेशीम उत्पादनात बीड जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे. रेशीम उद्योग हा जोडधंदा शाश्वत उत्पन्न देणारा आहे. बीडमधील या रेशीम उद्योगा विषयी जाणून घेऊया...\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\n712 : बीड : ऊसतोड कामगारांना लखपती बनवणारा रेशीम उद्योग\n712 : बीड : ऊसतोड कामगारांना लखपती बनवणारा रेशीम उद्योग\nराज्यात रेशीम उत्पादनात बीड जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे. रेशीम उद्योग हा जोडधंदा शाश्वत उत्पन्न देणारा आहे. बीडमधील या रेशीम उद्योगा विषयी जाणून घेऊया...\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/natak-24-x-7-news/theatre-director-chandrakant-kulkarni-articles-in-marathi-on-unforgettable-experience-in-his-life-part-4-1633302/", "date_download": "2018-04-26T23:04:27Z", "digest": "sha1:FT5FC7FTADQJ4TB4KOEEC6QZDLG46NAR", "length": 35678, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Theatre Director Chandrakant Kulkarni Articles In Marathi On Unforgettable Experience In His Life Part 4 | ‘जिगीषा’.. एक जुनून! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nनाटक २४ x ७ »\nनाटकाची गोडी लागली होतीच, पण ते करण्यामागचा नेमका फोकस ठरत नव्हता, दिशा निश्चित नव्हती..\n..आणि ‘जिगीषा’चं वर्तुळ विस्तारत गेलं.\nनाटकाची गोडी लागली होतीच, पण ते करण्यामागचा नेमका फोकस ठरत नव्हता, दिशा निश्चित नव्हती.. आणि या महत्त्वाच्या वळणावर एक मित्र भेटला. तो म्हणजे प्रशांत दळवी. समाजवादी विचारसरणीचे त्याचे वडील बाबा दळवी हे पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीतलं एक मान्यवर व्यक्तिमत्त्व; तर नाटय़क्षेत्रात कार्यरत असलेला मोठा भाऊ अजित हा ‘युक्रांद’ची पाश्र्वभूमी असलेला.. राज्यशास्त्राचा प्राध्यापक. वहिनी अनुया हिंदीच्या प्राध्यापिका. घरी सतत चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा राबता.. अशा अत्यंत जाणीवसंपन्न कुटुंबात प्रशांत वाढला होता. शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा, गॅदरिंगचं नाटक करतानाच त्याच्याशी घट्ट मत्र जुळत गेलं. (गंमत म्हणजे पुढे जाऊन ‘चारचौघी’ ते ‘चाहूल’ आणि ‘ध्यानीमनी’ ते ‘गेट वेल सून’ अशी गंभीर, इंटेन्स नाटकं लिहिणारा प्रशांत तेव्हा मात्र रंगमंचावर फार्सिकल, विनोदी भूमिका अफलातून करायचा) कथालेखन करणारा प्रशांत तोवर एकांकिका लिहू लागला होता. चाळीसगावच्या स्पध्रेत त्यानं लिहिलेली ‘भुयार’ ही एकांकिका करायचं ठरलं. फॉर्म भरताना त्यानं ‘दिग्दर्शक’ या रकान्यात माझं नाव लिहिलं आणि त्याक्षणी मी आयुष्यभरासाठीचा ‘दिग्दर्शक’ झालो. स्पध्रेचे पक्के आडाखे असलेली ‘तद्दन’ एकांकिका होती ती. साहजिकच सगळी बक्षिसं आम्हाला मिळाली. आम्ही दोघांनी त्यात कामंही केली. मी होतो चक्क एक करोडपती उद्योजक, तर प्रशांत होता मानसशास्त्रज्ञ) कथालेखन करणारा प्रशांत तोवर एकांकिका लिहू लागला होता. चाळीसगावच्या स्पध्रेत त्यानं लिहिलेली ‘भुयार’ ही एकांकिका करायचं ठरलं. फॉर्म भरताना त्यानं ‘दिग्दर्शक’ या रकान्यात माझं नाव लिहिलं आणि त्याक्षणी मी आयुष्यभरासाठीचा ‘दिग्दर्शक’ झालो. स्पध्रेचे पक्के आडाखे असलेली ‘तद्दन’ एकांकिका होती ती. साहजिकच सगळी बक्षिसं आम्हाला मिळाली. आम्ही दोघांनी त्यात कामंही केली. मी होतो चक्क एक करोडपती उद्योजक, तर प्रशांत होता मानसशास्त्रज्ञ माझं तर अत्यंत ‘इनोदी’ असं ‘कास्टिंग’ होतं. इतका किरकोळ, कुपोषित करोडपती त्यानंतर प्रेक्षकांनी कधीच पाहिला नसेल\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nएकांकिका पाहून अजितदादानं (दळवी) थेट प्रश्न विचारला, ‘‘यात तुमची संवेदना, तुमचं अनुभवविश्व कुठंय’’ आणि आमचे डोळे खाडकन् उघडले. यानंतर युवक महोत्सवात लेखक-दिग्दर्शक म्हणून आम्ही सादर केली एकांकिका- ‘गल्ली’’’ आणि आमचे डोळे खाडकन् उघडले. यानंतर युवक महोत्सवात लेखक-दिग्दर्शक म्हणून आम्ही सादर केली एकांकिका- ‘गल्ली’ ज्यात प्रशांतला लेखनाचा सच्चा सूर गवसला. आणि नंतर मीही कधी ‘मिसकास्टिंग’ केलं नाही ज्यात प्रशांतला लेखनाचा सच्चा सूर गवसला. आणि नंतर मीही कधी ‘मिसकास्टिंग’ केलं नाही असे वेळीच सावध झालो नसतो तर आम्ही स्पध्रेच्या साचेबद्ध परीघातच फिरत राहिलो असतो आणि नाटय़जाणिवेच्या प्रवासाला आरंभच झाला नसता.\nतेव्हा औरंगाबादेत ‘नाटय़रंग’, ‘दिशांतर’, ‘पारिजात’, ‘दलित थिएटर्स’, ‘नांदीकार’, ‘परिवर्तन’ अशा प्रस्थापित संस्थांचा दबदबा होता. १९८० साली ‘नाटय़रंग’चं ‘स्मारक’ हे नाटक मुंबईला राज्य नाटय़स्पध्रेच्या अंतिम फेरीत पहिलं आलं आणि महाराष्ट्राच्या नजरेत औरंगाबादविषयी कुतूहल जागं झालं त्याआधीच आदरणीय प्रा. कमलाकर सोनटक्के सरांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या विद्यापीठातील नाटय़शास्त्र विभागामुळे परिसरातल्या नाटय़जाणिवा प्रगल्भ होत होत्या. आणि डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या ‘वऱ्हाड..’नं राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलं होतं. प्रा. त्र्यंबक महाजन, डॉ. दिलीप घारे, यशवंत देशमुख, श्रीकांत कुलकर्णी या सीनियर मंडळींची नाटकं पाहत पाहत आमची रंगभाषा प्रगल्भ होत होती. ‘नाटय़रंग’च्या ‘आघात’, ‘आकाशपक्षी’ इत्यादी नाटकांमधला कुमार देशमुख, जयश्री गोडसे, शशिकांत पटवर्धन, चंद्रकांत शिरोळे, चंदू सोमण, ए. पी. कुलकर्णी यांचा अप्रतिम अभिनय आजही लख्ख आठवतो. कमलताई भालेराव, डॉ. आलोक चौधरी यांच्या फार्सिकल भूमिका आणि विश्वास सोळुंकेंचा लोकनाटय़ातला अभिनय तर फर्मास त्याआधीच आदरणीय प्रा. कमलाकर सोनटक्के सरांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या विद्यापीठातील नाटय़शास्त्र विभागामुळे परिसरातल्या नाटय़जाणिवा प्रगल्भ होत होत्या. आणि डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या ‘वऱ्हाड..’नं राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलं होतं. प्रा. त्र्यंबक महाजन, डॉ. दिलीप घारे, यशवंत देशमुख, श्रीकांत कुलकर्णी या सीनियर मंडळींची नाटकं पाहत पाहत आमची रंगभाषा प्रगल्भ होत होती. ‘नाटय़रंग’च्या ‘आघात’, ‘आकाशपक्षी’ इत्यादी नाटकांमधला कुमार देशमुख, जयश्री गोडसे, शशिकांत पटवर्धन, चंद्रकांत शिरोळे, चंदू सोमण, ए. पी. कुलकर्णी यांचा अप्रतिम अभिनय आजही लख्ख आठवतो. कमलताई भालेराव, डॉ. आलोक चौधरी यांच्या फार्सिकल भूमिका आणि विश्वास सोळुंकेंचा लोकनाटय़ातला अभिनय तर फर्मास मधू गायकवाड, जयंत फडके, विजया शिरोळे, अनुराधा वैद्य, जयंत दिवाण, विजय दिवाण, वसंत दातार, माधुरी दातार, सीमा मोघे या मंडळींचा अभिनय विशेष अनुभव देणारा असे. ‘थांबा, रामराज्य येतंय’, ‘म्युलॅटो’, ‘रूद्रवर्षां’, ‘एवम् इंद्रजित’, ‘मेलो मेलो ड्रामा’, ‘मुक्तिधाम’, ‘लढा’ या नाटकांनीही समज वाढवली.\nयापकी कोणत्याही संस्थेत आम्ही सहजच सामील होऊ शकलो असतो. पण आमच्यापेक्षा वयानं दोन-तीन वर्षांनीच मोठा असणाऱ्या प्रशांतच्या डोक्यात मात्र तेव्हा वेगळ्याच नाटकाचा ‘प्लॉट’ आकार घेत असावा. नाटकाची ‘पॅशन’ असणाऱ्या समवयीन आणि समविचारी मित्रमत्रिणींची तो जुळवाजुळव करत होता. आपल्याच अनुभवांशी संबंधित आपण लिहावं, आपल्यापकीच कुणीतरी ते दिग्दर्शित करावं, शिवाय नट, तंत्रज्ञ, व्यवस्थापन अशी यंत्रणा निर्माण करण्याची ‘लाँग टर्म’ आखणी तो करत होता. जणू एक ‘मास्टर ग्रुप’ निर्माण करण्याचा ‘मास्टर प्लॅन’च वरवर अंतर्मुख, मितभाषी, शांत वाटणारा प्रशांत प्रसंगी अत्यंत खंबीर, कणखर भूमिका घेतो हाही अनुभव येत गेला. गॅदिरगमध्ये रमायचं नाही, एकांकिकेत अडकायचं नाही, साचलेपण यायच्या आत स्पर्धामधूनही चटकन् बाहेर पडायचं.. असे महत्त्वाचे निर्णय त्यानं संस्थाप्रमुख म्हणून वेळीच घेतले. हे सांस्कृतिक नेतृत्व करताना त्यानं सतत लोकशाही तत्त्व वापरलं. कधीही स्वत:कडे श्रेय घेतलं नाही. ‘टीमवर्क’ कल्चर रुजवलं. एकजुटीचं ‘स्पिरीट’ निर्माण केलं. म्हणूनच ‘जिगीषा’ असं एकच नाव घेतलं तरीही त्यातल्या ५० जणांना आपलंच नाव उच्चारल्यासारखं वाटतं. समान विचार, शिस्त, विस्तारित कुटुंब ही त्रिसूत्री तो जाणीवपूर्वक वापरत होता. यात सुरुवातीला बरोबर असणारे अनेक जण पुढे पूर्णवेळ कलाक्षेत्रात सामीलही होऊ शकले नाहीत. आज ते महाराष्ट्रात वकील, संपादक, आयटी, संशोधन, बँकिंग, प्रशासकीय सेवा अशा क्षेत्रांत उच्चपदस्थ आहेत. पण ‘जिगीषा’शी त्यांचे भावबंध आजही कायम आहेत. कारण इथं आम्ही जे एकत्र शिकलो ते शिक्षण कदाचित कुठल्याही मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमध्ये मिळालं नसतं\nदरम्यान, प्रा. अनघा संजीव यांनी ‘महिला दिनानिमित्त नाटकाच्या रूपात काही सादर कराल का’ असं विचारलं आणि ‘स्त्री’ या नाटिकेची निर्मिती झाली. १३ मार्च १९८३ ला ‘स्त्री’चा पहिला प्रयोग झाला. त्यावेळी कुणी कल्पनाही केली नव्हती, की या नाटिकेचे पुढे सव्वाशे प्रयोग होतील म्हणून. काही नाटय़संस्थांमध्ये चार-पाच स्त्री-कलावंत असणाऱ्या त्या काळात ‘स्त्री’मध्ये २०-२५ मुली आलटून पालटून प्रयोग करीत होत्या. शुभांगी संगवई, प्रतीक्षा लोणकर, प्रतिमा लोणकर, सरिता, ऊर्मिला, उज्ज्वला (कुलकर्णीज्), सुषमा बिंदू, मंगल काटे, नीता पानसरे, निमा नेवासेकर अशी ‘स्त्री’ची गँग.. एकांकिका-नाटकांमुळे सामील झालेले अभय जोशी, आरती वैद्य, विवेक ढगे, गिरीश गोगटे, कमलेश महाजन, अनिता वेताळ.. बालनाटय़ामुळे आलेले आशुतोष भालेराव, मिलिंद जोशी, श्रीपाद पद्माकर, जितेंद्र कुलकर्णी, समीर पाटील यांच्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या गुलमोहराच्या झाडाखाली जमणारं कोंडाळं वाढतच गेलं. वर्तुळ विस्तारत परीघ मोठा होत गेला. संस्थेचं नाव काय ठेवू या, यावरही खूप चर्चा झाली. एका रात्री उशिरा शुभांगी संगवई (गोखले) माझ्या घरी लुनावर आली ती चक्क पन्नासेक नावांची यादी घेऊनच. शेवटी शिक्कामोर्तब झालेलं नाव त्या यादीमधलंच.. ‘जिगीषा’- जिंकण्याची इच्छा\nत्याच वर्षी प्रशांतनं पहिलं दोन अंकी नाटक लिहिलं- ‘मदर्स हाऊस’ हे नाटक लिहिताना तो होता केवळ २२ वर्षांचा. आणि पहिलं मोठं नाटक दिग्दर्शित करणारा मी होतो २० वर्षांचा हे नाटक लिहिताना तो होता केवळ २२ वर्षांचा. आणि पहिलं मोठं नाटक दिग्दर्शित करणारा मी होतो २० वर्षांचा जाणीवपूर्वक आपल्या पाच मुलांना समाजापासून दूर नेऊन निसर्गाच्या सान्निध्यात त्यांच्यावर संगीत, नृत्य, चित्रकला, साहित्याचे संस्कार करणाऱ्या जगावेगळ्या आईची ही गोष्ट जाणीवपूर्वक आपल्या पाच मुलांना समाजापासून दूर नेऊन निसर्गाच्या सान्निध्यात त्यांच्यावर संगीत, नृत्य, चित्रकला, साहित्याचे संस्कार करणाऱ्या जगावेगळ्या आईची ही गोष्ट बाहेरच्या समाजात, शिक्षण, कलाक्षेत्रात सत्त्व आणि स्वत्व ओरबाडलं जातं, तिथं ‘ओरिजनॅलिटी’चा विचारच होत नाही- अशी अनवट मांडणी होती या नाटकात. नेपथ्य, प्रकाश, संगीत असा सर्वागीण वाव असलेलं हे एक जिवंत दृश्यचित्र होतं. सुजाता कानगो, वसंत लिमये हे सीनियर नट आणि २०-२२ वयोगटातली पाच मुलं असं हे नाटक उभं करणं ‘चॅलेंजिंग’ होतं. या नाटकानं माझी दिग्दर्शकीय दृष्टी आरपार बदलून टाकली. जणू रंगमंचावरच्या गच्च, मिट्ट काळोखात डोळे फाडून पाहता पाहता बुब्बुळं मोठी होत गेली आणि मग स्वत:वर अंधार करवून घेऊन समोरच्या उजळत्या अवकाशात हळूहळू नाटक घडताना दिसायची सुरुवात इथं पहिल्यांदा झाली बाहेरच्या समाजात, शिक्षण, कलाक्षेत्रात सत्त्व आणि स्वत्व ओरबाडलं जातं, तिथं ‘ओरिजनॅलिटी’चा विचारच होत नाही- अशी अनवट मांडणी होती या नाटकात. नेपथ्य, प्रकाश, संगीत असा सर्वागीण वाव असलेलं हे एक जिवंत दृश्यचित्र होतं. सुजाता कानगो, वसंत लिमये हे सीनियर नट आणि २०-२२ वयोगटातली पाच मुलं असं हे नाटक उभं करणं ‘चॅलेंजिंग’ होतं. या नाटकानं माझी दिग्दर्शकीय दृष्टी आरपार बदलून टाकली. जणू रंगमंचावरच्या गच्च, मिट्ट काळोखात डोळे फाडून पाहता पाहता बुब्बुळं मोठी होत गेली आणि मग स्वत:वर अंधार करवून घेऊन समोरच्या उजळत्या अवकाशात हळूहळू नाटक घडताना दिसायची सुरुवात इथं पहिल्यांदा झाली पडदा उघडल्यानंतर पहिली दहा मिनिटं एकही संवाद या नाटकात नव्हता. कम्पोझिशन्स, हालचाली, संवादांशिवाय रंगव्यवहाराचा विचार करण्याची सवय आणि शिस्त या पहिल्याच नाटकानं मला लावली. त्या वर्षी मुंबईच्या अंतिम फेरीत औरंगाबाद केंद्राची दोन्ही नाटकं दळवी बंधूंची होती- ‘मदर्स हाऊस’ आणि ‘आपल्या बापाचं काय जातं पडदा उघडल्यानंतर पहिली दहा मिनिटं एकही संवाद या नाटकात नव्हता. कम्पोझिशन्स, हालचाली, संवादांशिवाय रंगव्यवहाराचा विचार करण्याची सवय आणि शिस्त या पहिल्याच नाटकानं मला लावली. त्या वर्षी मुंबईच्या अंतिम फेरीत औरंगाबाद केंद्राची दोन्ही नाटकं दळवी बंधूंची होती- ‘मदर्स हाऊस’ आणि ‘आपल्या बापाचं काय जातं’ या पहिल्याच प्रयत्नाला दिग्दर्शन, अभिनयाची पारितोषिकं मिळाल्यामुळे अर्थातच आत्मविश्वास वाढला. तेव्हापासून प्रशांतनं लिहिलेला प्रत्येक शब्द मी दिग्दर्शित करत आलोय. हा सहप्रवास गेली ३७ वष्रे सुरू आहे. आणि फ्रेंड-फिलॉसॉफर-गाइड या तिहेरी भूमिकेतला प्रशांत कायम माझ्याबरोबरच आहे.\nआमचं दुसरं नाटक होतं- ‘पौगंड’ किशोरावस्था ते तारुण्य यातला अवघड, नाजूक टप्पा म्हणजे पौगंडावस्था. शारीरिक जाणिवा वेगळ्या, घरातून व बाहेरून मिळणारे संस्कार आणि विचार वेगळे. या अवघड वळणावरचं एक तरल काव्यच होतं ‘पौगंड.’ कोलाजरूपातला एक कोरस प्ले किशोरावस्था ते तारुण्य यातला अवघड, नाजूक टप्पा म्हणजे पौगंडावस्था. शारीरिक जाणिवा वेगळ्या, घरातून व बाहेरून मिळणारे संस्कार आणि विचार वेगळे. या अवघड वळणावरचं एक तरल काव्यच होतं ‘पौगंड.’ कोलाजरूपातला एक कोरस प्ले सेक्सपासून सानेगुरुजींपर्यंत सगळ्या नेमक्या भावभावनांना प्रशांतनं अत्यंत प्रभावी आकृतिबंधात गुंफलं होतं. या नाटकामुळे ‘जिगीषा’ला स्वत:चं मर्म सापडलं. त्यातली प्रशांतनं साकारलेली सानेगुरुजींची भूमिका आजही पुण्या-मुंबईच्या रंगकर्मीच्या पक्की स्मरणात आहे.\nप्रत्यक्ष रंगमंचावर उत्तम अभिनय करणारी अभय जोशी, सरिता कुलकर्णी, सुजाता कानगो, प्रतीक्षा लोणकर, आरती वैद्य, मिलिंद सफई, विवेक पत्की अशी मोठ्ठी फळी ‘जिगीषा’त होती. लेखन (प्रशांत दळवी), दिग्दर्शन (मी), नेपथ्य-संगीत (मिलिंद जोशी), अभिनय-प्रकाशयोजना (अभय जोशी), व्यवस्थापन-निर्मिती (श्रीपाद पद्माकर, जितेंद्र कुलकर्णी), आर्थिक नियोजन (प्रकाश वैद्य, ऊर्मिला कुलकर्णी), स्मरणिका (दिलीप काळे, विवेक पत्की) असं ‘स्पेशलायझेशन’ खूप लवकर झालं. प्रत्येकाला अचूक ‘फोकस’ मिळाला. जिगीषाच्या अशा भक्कम पायाभरणीमुळेच आम्ही आज सगळे सातत्यानं कार्यरत आहोत. आमच्यापैकी कुणी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवताहेत, कुणी वेशभूषाकार, संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करताहेत, तर कुणी चित्रपटाचा कार्यकारी निर्माता, नाटय़निर्माता म्हणून आत्मविश्वासानं वावरताहेत.\n अनुभवाच्या कक्षा कशा रुंदावत जातील तालमी ते प्रयोग हे नियोजन शिस्तबद्ध कसं होईल तालमी ते प्रयोग हे नियोजन शिस्तबद्ध कसं होईल नव्या आयडियाज् काय या साऱ्याचा रोज संध्याकाळी माझ्या घरी जमणाऱ्या अड्डय़ावर काथ्याकूट व्हायचा. ‘आजची-उद्याची कामं’ याच्या तपशीलवार याद्यांनी रजिस्टरची पानं भरून जायची. दिवसा कॉलेज, काहींची नुकतीच लागलेली नोकरी आणि संध्याकाळ ते रात्री उशिरापर्यंत ‘जिगीषा’मध्ये जमणं- हाच या पाच वर्षांचा ‘दिनरात्रक्रम’ नाटकाच्या आदल्या दिवशी स. भू. नाटय़गृहात सेट-लाइटस् करताना मुलीही रात्रभर जागत. तालमी-प्रयोगानंतर प्रत्येक मुलीला घरापर्यंत सोडायलादेखील एकेक जण नेमलेला असे. रोज माझ्या घरी जमणाऱ्या ‘जिगीषा’चं आतिथ्य आणि बडदास्त ठेवायला आईबरोबरच माझी बहीण संगीताही तत्पर असे.\n‘हौशी’ या शब्दातून ध्वनित होणारा मर्यादित अर्थ जणू आम्हाला मान्यच नव्हता विविध शैलींतला नाटय़ानुभव घेताना-देताना एक सफाई, कौशल्य अशी चोख ‘व्यावसायिकता’ अंगी बाणवण्यासाठी आम्ही राबत होतो. नाटक-सिनेमा पाहायला, भाषणं ऐकायला जाताना ‘आख्खी’ जिगीषा टीम जेव्हा एकत्र जात असे तेव्हा सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे वळत. त्यात कुतूहल असे आणि आदरही विविध शैलींतला नाटय़ानुभव घेताना-देताना एक सफाई, कौशल्य अशी चोख ‘व्यावसायिकता’ अंगी बाणवण्यासाठी आम्ही राबत होतो. नाटक-सिनेमा पाहायला, भाषणं ऐकायला जाताना ‘आख्खी’ जिगीषा टीम जेव्हा एकत्र जात असे तेव्हा सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे वळत. त्यात कुतूहल असे आणि आदरही आज लक्षात येतं की, प्रत्यक्षात दहा-बारा वर्ष लागतील एवढं दर्जेदार काम ‘जिगीषा’नं तेव्हा अवघ्या पाच-सहा वर्षांतच करून दाखवलं. फक्त नाटक आणि नाटक असाच ‘जुनून’ होता सगळ्यांच्या डोक्यात.\n‘जीत की खातिर बस जुनून चाहिए,\nजिस में उबाल हो ऐसा खून चाहिए\nये आसमान भी आएगा जमीनपर,\nबस इरादों में जीत की गूँज चाहिए..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1170", "date_download": "2018-04-26T23:00:50Z", "digest": "sha1:7J755QCRR4YYJUIYCOMLBS44L6RKP3LK", "length": 9357, "nlines": 67, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधानाचा इस्त्रायल आणि जर्मनी दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ७ जुलैपर्यंत इस्त्रायलच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यानंतर लगेचच ६ ते ८ जानेवारी २०१७ दरम्यान पंतप्रधान जर्मनीच्या दौऱ्यावर जातील. जर्मनीत होणाऱ्या बाराव्या जी २० शिखर परिषदेत ते सहभागी होतील.\nफेसबुकवर केलेल्या अनेक पोस्टमध्ये पंतप्रधानांनी आपल्या या दौऱ्यांची माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणताता, “पंतप्रधान बेन्जामिन न्येतानाहू यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत मी ४ ते ६ जुलै दरम्यान इस्त्रायलला जात आहे. त्यानंतर ६ ते ८ जुलै दरम्यान मी जर्मनीत हमबर्ग इथे होणाऱ्या बाराव्या जी २० शिखर परिषदेतही सहभागी होईन. इस्त्रायलला जाणारा पहिलाच भारतीय पंतप्रधान म्हणून या भेटीतून दोन्ही देश आणि जनता परस्परांच्या जवळ येतील या दृष्टीने मी या भेटीकडे बघतो आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षी भारत आणि इस्त्रायल यांच्यातल्या राजनैतिक संबंधाना २५ वर्षे पूर्ण होत आहेत.\nविविध क्षेत्रातली दोन्ही देशातली भागीदारी अधिक दृढ करण्याविषयी मी पंतप्रधान न्येतानाहू यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. वेगवेळ्या क्षेत्रात ही भागीदारी परस्परांना लाभदायक कशी ठरेल, यावर चर्चेचा भर असेल. त्याशिवाय दहशतवादाच्या समान आव्हानाविषयी बोलण्याची संधीही आम्हाला मिळेल.\nमी राष्ट्रपती रुवेन रुवी रिवलीन यांचीही भेट घेणार आहे. गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतात त्यांचा आणि इस्त्रायलच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार करण्याची संधी मला लाभली होती.\nया दौऱ्यात विवध क्षेत्रात कार्यरत असलेल्या इस्त्रायली नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळणार आहे. त्याशिवाय इस्त्रायलमध्ये असलेल्या भारतीय समुदायाशी चर्चा करण्यास मी उत्सुक आहे. हे नागरिक भारत आणि इस्त्रायल दरम्यानचा दुवा आहेत.\nआर्थिक विषयात, मी भारत आणि इस्त्रायलमधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासोबत आणि नवउद्योजकांसोबत चर्चेत भाग घेईन. उद्योगवृद्धी आणि गुंतवणूकीला दोन्ही देशांचे प्राधान्य असून, याविषयी या बैठकीत विशेष चर्चा होईल. त्याशिवाय, इस्त्रायलच्या तंत्रज्ञान आणि संशोधनाविषयीही मला माहिती मिळू शकेल.\nमाझ्या या दौऱ्यादरम्यान, मी होलोकास्ट दुर्घटनेच्या बळींच्या स्मरणार्थ बांधलेल्या ‘वाद वासेम’ स्मृतीस्थळालाही भेट देईन. ही घटना मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या शोकांतिकांपैकी एक मानली जाते. त्यानंतर, हाफियाच्या मुक्तीसाठी १९१८ साली झालेल्या युद्धात वीरमरण पत्करणाऱ्या भारतीय जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करेन.\n६ जुलैच्या संध्याकाळी बाराव्या जी २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जर्मनीच्या हमबर्ग इथे रवाना होईन. पुढच्या दोन दिवसात जी-२० शिखर परिषदेतल्या सहभागी देशांच्या नेत्यांशी मी विविध विषयांवर चर्चा करेन. वैश्विक वित्तीय स्थैर्य, शाश्वत विकास, शांतता यांना बाधक ठरणाऱ्या विविध जागतिक संकटांवर या चर्चेचा मुख्य भर असेल.\nगेल्यावर्षीच्या हैग्झोऊ परिषदेतल्या निर्णयांचा यावेळी आढावा घेतला जाईल. तसेच, दहशतवाद, हवामान बदल, शाश्वत विकास, वृद्धी आणि व्यापार, डीजीटायझेशन, आरोग्य, रोजगार, स्थलांतर, महिला सक्षमीकरण आणि आफ्रिकेसोबतच्या भागीदारीवर यावेळी चर्चा अपेक्षित आहे. यावर्षीच्या शिखर परिषदेची संकल्पना “परस्परांशी जोडलेल्या जगाला आकार देणे” ही आहे.\nया परिषदेदरम्यान विविध देशांच्या नेत्यांशी द्वीपक्षीय मुद्यांवर चर्चा करण्याची संधीही मला मिळणार आहे, असे मोदी यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2061", "date_download": "2018-04-26T23:01:07Z", "digest": "sha1:M3QEOYAOK7TFXUQVPY2H3V2MKPTXVTFV", "length": 4133, "nlines": 63, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n2019-20 पर्यंत भारतीय कंपनी व्यवहार संस्थेची योजना सुरु ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय कंपनी व्यवहार संस्थेची (आरयआयसीए) योजना आणखी तीन आर्थिक वर्षांसाठी ( 2017-18 ते 2019-20) सुरु ठेवायला आणि संस्थेला 18 कोटी रुपये अनुदान स्वरूपात मदत द्यायला मंजुरी दिली आहे. यामुळे आर्थिक वर्ष 2019-2020.च्या समाप्तीपर्यंत ही संस्था स्वयंपूर्ण होईल.\nयामुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या क्षेत्रातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रासह भागीदारीत प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन कार्य आणि प्रकल्प यामुळे कौशल्य वाढेल. विद्यार्थी तसेच व्यावसायिकांचा रोजगार वाढण्यास मदत होईल.\nस्रोत अन महसूल वाढवतानाच कॉर्पोरेट कायद्याच्या क्षेत्रात एक प्रतिष्ठित संस्था बनणे यावर संस्थेचा भर आहे.\nआयआयसीए ही राष्ट्रीय महत्वाची संस्था असेल, ती वाढीचे एक इंजिन बनून आर्थिक घडामोडींचा वेग वाढेल.\nव्यावसायिक सक्षमतेतील मध्ये सुधारणामुळे व्यावसायिकांना परदेशातील तसेच देशातील उदयोन्मुख कॉर्पोरेट क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी मदत होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2009/11/", "date_download": "2018-04-26T23:09:15Z", "digest": "sha1:VZ73BLGJW4JEITHFJXSBNDAQST47WJCN", "length": 22143, "nlines": 140, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "एफ वाय – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nकाय कराव. इथ एवढी काम पडली आहेत. आणि माझ मन कुठेही कधीही भटकते. काल परवापर्यंत तिच्या लहान बहिणीबद्दल कधी विचार येत नव्हता. आज तीच लग्नाबद्दल विचार ऐकले. वा काही सेकंदासाठी मी स्वप्न पाहतो आहे की काय असं वाटत होत. कोणीही माझ्याशी थोड जरी गोड बोललं की मी पार पाघळून जातो अस मला वाटत आहे. ती जे काही सांगत होती. सगळ माझ्या मनातल. मग आज डोक आणखीनच जड झाल. बर हेच दोन दिवसापर्यंत आमच्या कंपनीत नवीन आलेल्या एका मुलीबद्दल वाटत होत. आणि आज तिच्या लहान बहिणीबद्दल. तीन महिने आधी तीच लग्न झाल म्हणून मी दुखी झालो होतो. जगण्यात काही अर्थच नाही अस वाटायला लागल होत. Continue reading →\n3 प्रतिक्रिया नोव्हेंबर 29, 2009 हेमंत आठल्ये\nरविवारी नगरहून पुण्याला येताना बसमध्ये फारच थंडी वाजत होती. एक तर रात्रीची वेळ आणि त्यात ती बस. आज देखील लोकलने घरी येताना थंडी वाजत होती. मध्यंतरी पावसामुळे हिवाळ्या ऐवजी पावसाला आहे की काय याची शंका यायला लागली होती. आता त्या कंपनीतील एसी तिन्ही ऋतू सारखेच वाटतात. मागील तीन वर्षांपासून हेच चाललं आहे. पण आज खूप दिवसांनी नैसर्गिक थंडी जाणवली. वडील नेहमी सांगतात थंडीत व्यायाम केलेला शरीराला अधिक पोषक असतो. आणि थंडीच्या वातावरणामुळे व्यायामसुद्धा अधिक होतो. गावी असताना थंडीत गल्लीत शेकोटी असायची. तिच्या बाजूला बसून शेकायला खूप मजा यायची. थंडीचा आणि उबेचा अनुभव एकाच वेळी यायचा. मजा यायची.\n2 प्रतिक्रिया नोव्हेंबर 25, 2009 नोव्हेंबर 25, 2009 हेमंत आठल्ये\nती नेहमीच उशिरा यायची. रोज सकाळी कंपनीत आणि संध्याकाळी घरी यायला उशीर व्हायचा. कधी खडकीत, तर कधी शिवाजी नगरमध्ये आणि कधीकधी पुणेस्टेशनच्या अलीकडेच अकारण थांबायची. माझा त्रागा व्हायचा. मागील तीन वर्षातले खूपच कमी दिवस असतील की तीची आणि माझी गाठभेट झाली नाही. आम्ही दोघे इतके अचानकपणे विलग होऊ, अस वाटल नव्हत. मोजून शेवटचे पंधरा दिवस उरले आहेत. मी मुंबई असताना आणि आता पुण्यात दोन्हीही ठिकाणी ती माझ्यासोबत होती. मुळात ही कल्पना करवत नाही आहे. खूपच वेगळ वेगळ वाटत आहे. मला आठवत माझा पहिल्या कंपनीची मुलाखतीसाठी आणि मुलाखत झाल्यावर देखील मी तीच्या बरोबर होतो. ती माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनली होती. ती सकाळी भेटावी म्हणून कधी दुध तर कधी नाश्ता सोडून घरातून धावपळ करावी लागायची. ती माझ्यासाठी इतकी महत्वाची बनली होती माझ्या ब्लॉग मधील सर्वाधिक नोंदी तीच्या वरच आहेत. आज घरी येताना याच विषयाने मन विषण्ण झाले होते. Continue reading →\nटिप्पणी नोव्हेंबर 20, 2009 हेमंत आठल्ये\nएक आटपाट नगर होत. त्या नगरात एक कंपनी होती. त्या कंपनी मालकाचे दोन सेवक होते. एक होता आवडता आणि एक होता नावडता. आवडता सेवक कायम त्या मालकाच्या अवती भवती फिरे. कामाच्या वेळी ‘मी करतो’ अस म्हणून मालकाची मर्जी सांभाळी. त्याच्या उलट नावडता. मालकाच्या कामाच्या वेळी मालकालाच त्या नावडत्या सेवकाला बोलवावे लागे. तो कधीही ‘मी करतो’ अस म्हणत नसे. मालकाने ‘हे काम कर’ म्हटले की तो काही न बोलता निमुटपणे करी. आवडता सेवक कायम मालकाच्या कामाचा हेतू काय, ते कशासाठी करायचं याची विचारणा करी. नावडता कारण न विचारता काम करी. न येणाऱ्या कामात नावडता लक्ष घालत नसे. मालकाला ‘मला जमणार नाही’ अस स्पष्ट सांगे. आवडता कायम काम नाही येत असेल तरी ‘मी करतो’ असे छातीठोकपणे मालकासमोर सांगे. आणि नाही जमले की, नावडत्याच्या मागे लागे. काम नावडत्याने केले तरी ‘मी केले’ अस मालकाला सांगे. त्यामुळे मालक त्या आवडत्या सेवकाची वाहवा करे. Continue reading →\n10 प्रतिक्रिया नोव्हेंबर 19, 2009 नोव्हेंबर 18, 2009 हेमंत आठल्ये\nशनिवारी रात्री नऊ वीसच्या पुणे लोणावळा लोकलने आई वडिलांबरोबर घरी यायला निघालो. लोकलमध्ये एक बह्हादार ज्या बाजूने चढतात त्याच बाजूला बसलेला. आईला लोकलमध्ये चढताना त्याच्यामुळे अडचण झाली. ते बघून खरच माझ पित्त खवळल. खर तर आठची लोकल रद्द करण्यात आल्याने गर्दी झाली होती. त्यात ह्याने अडचण केली. त्या रागाच्या भरात त्याला मी दोन लाथा आणि गुद्दे लगावले. तो बह्हादार उठून उभा राहिला. त्यावेळी माझा राग आणखीन अनावर झाला होता. तो काही तरी बोलला पण मला काही न समजल्याने मी त्याला रागात ‘काय’ अस विचारलं. त्याच तोंड बघण्यासारखे होते. गपचूप उभा होता. याआधी कधीच मी कोणाशी हातापायी केलेली नाही. पण यावेळी झाली.\n2 प्रतिक्रिया नोव्हेंबर 18, 2009 हेमंत आठल्ये\nचला आज राजीनाम्याचे इमेल माझ्या बॉसला पाठवला. नवी कंपनी आणि आत्ताची कंपनी निवडताना थोडा गोंधळ झाला होता. पण ठीक आहे. पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन कंपनीत रुजू होणार आहे. पण एक गोष्ट सारखी मनाला खटकत आहे. मागील तीन वर्षात, मी अनेक नवनवीन प्रकारच्या वेबसाईटवर काम केल आहे. अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. पण माझ्या एकूण अनुभवात एक देखील मराठी वेबसाईट नाही. मी नेहमीच स्वतःची आणि कामाची प्रगती कशी होईल याचा विचार केला आहे. आणि यात यशस्वी देखील झालो आहे. एक वर्षापूर्वी मला नेटवर मराठीत कस लिहायचं किंवा कस दाखवायचं ह्याची जाणून घ्यायची खूप इच्छा होती. आणि जवळपास चार महिन्यापासून मी माझा ब्लॉग मराठीतून लिहित आलो आहे. आपण जे बोलतो ते खर करून दाखवलं तरच आपल्या बोलण्याला काही तरी अर्थ राहतो. Continue reading →\n3 प्रतिक्रिया नोव्हेंबर 13, 2009 हेमंत आठल्ये\nआज मला मागे आधी बोललो होतो ना, एका कंपनीत मी मुलाखत दिली होती. त्यांची ऑफर आली. मी जेवढी अपेक्षा केली होती त्याच्या दुप्पट मला त्यांनी ऑफर केली आहे. थोडा इथ जॉइनिंग डेटचा गोंधळ चालू आहे. पण उद्यापर्यंत सुटून जाईल तो प्रश्न. आज सकाळी वातावरण खूपच छान होते. म्हणजे काल रात्री पासूनच पुण्यात भुरभूर चालू होती. आत्ताही पाऊस चालू आहे. आज माझे वडील बरोबर होते म्हणून. नाही तर मी नेहमी अशा पावसात भिजत असतो. बाकी खूप दिवसांनंतर आनंद झाला आहे. काल अबूच्या थोबाडात मारलेली बघितल्यापासून माझा मुडच बदलला आहे. असो, काल अनेकांचे त्यावर लेख वाचले. आणि अनेकांची प्रतिक्रिया वाचल्या. संमिश्र आहेत मत. आज सकाळच वातावरण असलं मस्त होत ना. कंपनीतील माझा मित्र या वातावरणामुळे उशिरा उठला. काल दिवसभर उन नव्हते. आणि आज दुपार पासून पाऊस. एकूणच खूप छान वातावरण होते. आज ऑफर बघून म्हटलं बॉसशी बोलून घ्यावं. Continue reading →\nटिप्पणी नोव्हेंबर 10, 2009 नोव्हेंबर 11, 2009 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1171", "date_download": "2018-04-26T22:49:04Z", "digest": "sha1:OQ3KGKAHNTK6SEUZOEAGUM65ZPR6VOJ2", "length": 3312, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nक़्यु आर एस ए एम या हवाई क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी\nडी आर डी ओ म्हणजेच संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केलेल्या क़्यु आर एस ए एम म्हणजेच त्वरीत प्रतिक्रिया देत जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम अशा हवाई क्षेपणास्त्राची आज ओदिशातील चंडीपूर इथल्या तळावर सकाळी साडे अकरा वाजता यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणस्त्रावराचे सर्व तंत्रज्ञान आणि उपव्यवस्था योग्यप्रकारे कार्यरत असून सर्व कसोट्यांवर ते उत्तम काम करते आहे, अशी माहिती डी आर डी ओ चे संस्थापक एम एस आर प्रसाद यांनी दिली.\nभारतीय बनावटीच्या या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री अरुण जेटली, संरक्षण सचिव डॉ एस खिस्त्रोफर यांनी डी आर डी ओचे सर्व शास्त्रज्ञ आणि चमूचे अभिनंदन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2062", "date_download": "2018-04-26T22:49:21Z", "digest": "sha1:ENZRU54NJ36WFVP5LTXLMB6N7TFPDPAZ", "length": 4778, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांसाठी सुधारित वेतन, ग्रॅच्युईटी ,भत्ते आणि निवृत्तीवेतनाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांसाठी आणि निवृत्त न्यायाधीशांसाठी वेतन, ग्रॅच्युईटी, भत्ते आणि निवृत्ती वेतनात सुधारणा करायला मंजुरी दिली आहे. नागरी सेवकांच्या ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अमलबजावणीनुसार ही वाढ करण्यात येणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (सेवांचे वेतन आणि अटी) कायदा 1 9 58 आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश (सेवांचे वेतन आणि अटी) कायदा, 1954, जो भारताचे सरन्यायाधीश (सीजीआय), भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश आणि उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश यांच्या वेतनाशी संबंधित आहे, या .मंजुरीमुळे या दोन कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करण्याचा मार्ग प्रशस्त होईल.\nवेतन आणि भत्ते यातील वाढीचा सर्वोच्च न्यायालयाचे 31 न्यायाधीश (सीजेआयसह) आणि उच्च न्यायालयाच्या 1079 न्यायाधीश (मुख्य न्यायाधीशांसह) यांना फायदा होईल. याशिवाय, सुमारे 2500 निवृत्त न्यायाधीशांना देखील सुधारित निवृत्तीवेतन / ग्रॅच्युइटी इत्यादींचा लाभ होईल.\nसुधारित वेतन, ग्रॅच्युइटी, निवृत्तीवेतन आणि कौटुंबिक निवृत्तीवेतन याची 1 जानेवारी 2016 पासून लागू असलेली देय रक्कम एकरकमी दिली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-04-26T23:09:34Z", "digest": "sha1:C24KXXYAIY2LBWESZHVR64MU6N5CCIE4", "length": 6964, "nlines": 124, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "मित्र कोणाला म्हणायचे? - यावर पु. लं. देशपांडे यांचे नक्कीच वाचावे असे सुंदर उत्तर", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nया दिवशी पोस्ट झाले जानेवारी 9, 2018 फेब्रुवारी 18, 2018 Jivnat Shiklele Dhade द्वारा\nमित्र कोणाला म्हणायचे यावर पु. लं. देशपांडे यांचे सुंदर उत्तर\nज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा, संकोच वाटत नाही. खोटे बोलावेसे वाटत नाही. फसवावेसे वाटत नाही. पापपुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदुखाशी आपण एकरूप होऊ शकतो तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तुत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच.\n– पु. लं. देशपांडे\nमित्रावर एक सुंदर सुविचार:\nहे देखील अवश्य वाचा: मैत्री तुटायला कधी सुरुवात होते \nयास आपल्या मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण, आई-वडील व नातलगांपर्यंत पोहचवा:\n” साठी एक प्रतिउत्तर\nपिंगबॅक मैत्री तुटायला कधी सुरुवात होते - आजच वाचा - मैत्री तुटण्याची वेळा आणि कारणे\nमागील पोस्टमागील प्रेमावर सुविचार\nपुढील पोस्टपुढील आदर्श जीवन जगण्यासाठी\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1111", "date_download": "2018-04-26T22:37:22Z", "digest": "sha1:K5FTM7NNUBTIUYXZPD2MQ6WKL2VJ5PSD", "length": 36566, "nlines": 124, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज ! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nप्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज \nशिवचरित्राच्या गायनानेच प्रत्येक हिंदूला बारा हत्तींंचे बळ येते. कितीही गायले, तरी त्याची गोडी अवीट व न संपणारी आहे \nफाल्गुन कृ. तृतीयेला (२४ मार्च २००८) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा लेख....\n१९२८ साली मुंबईच्या `श्रद्धानंद' या साप्‍ताहिकामध्ये स्वा. सावरकरांचा `शिवोत्सव' हा लेख प्रसिद्ध झाला. त्यातील काही तेजस्वी परिच्छेद तर प्रत्येक हिंदूंने मुखोद्गत करायला हवेत. स्वा. सावरकर लिहितात, `सोळाव्या शतकात, जवळजवळ मरणदशेला पोचलेल्या हिंददेशाच्या पुनरुद्धाराचं प्रचंड कार्य, श्रीशिवप्रभूनं सतराव्या शतकारंभी हाती धरलं. जेथे राणा संग नि महाराणा प्रतापसिंह हे यशस्वी होऊ शकले नाहीत, ते कार्य एका तरुणानं पांच-पंचवीस मावळयांच्या साहाय्यानं सिद्ध केलं; आणि रायगडाच्या कोरड्या पठारावर मोहोरा-माणकांचा पाऊस पाडून रत्‍नखचित सुवर्ण सिंहासन उभं केलं \nपरंतु हिंदूंनो, म्हणून असं मानू नका, की `फू:' करून उडवलेल्या चेटुकाच्या मातीफुंकीनं हे घडून आलं हे घडून आणायला भगीरथाप्रमाणं खडतर प्रयत्‍न करावे लागले. प्राणपणाची तपश्चर्या ज्या वेळी प्रभू शिवरायांनी केली, नि त्या वेळच्या पिढीस करायला लावली, तेव्हाच सर्व हिंदुस्थान व्यापून उरलेलं हिंदुसंस्कृतीचं भयाण मरणसंकट निवारता आलं \nहे हिंदुजाती, तू तर शिवाजीरायांचा हा उत्सव जाती-कर्तव्य, राष्ट्रकर्तव्य नि धर्मकर्तव्य म्हणून पाळला पाहिजे; कारण, तू आज जी आहेस, ती हा तुझा बाप शिवाजी झाला, म्हणून आहेस. या बापास आठव, आळव आणि प्रार्थना कर की, शिवप्रभो, आम्हालाही तानाजी-बाजीसारखे बनण्याची स्फूर्ती दे आणि महाराष्ट्रा तू तर हा उत्सव प्राणांचे झोले करून नि त्यावरून शिवरायांच्या मिरवणुका काढून साजरा कर. तुझी सर्व बुद्धी नि तुझी सर्व शक्‍ती त्यांच्यापुढे तांबूलतूल्य अर्पून तू हा उत्सव साजरा कर; त्यांना तुझ्या रक्‍ताचा नैवेद्य दाखवून साजरा कर. आणि - तरुणांनो शिवरायांचा हा उत्सव नगरोनगरी व घरोघरी साजरा करीत- करीत हा महामंत्र म्हणा की, हे शिवप्रभो शिवरायांचा हा उत्सव नगरोनगरी व घरोघरी साजरा करीत- करीत हा महामंत्र म्हणा की, हे शिवप्रभो आम्हालाही तानाजी-बाजीसारखे बनण्यास स्फूर्ती दे आम्हालाही तानाजी-बाजीसारखे बनण्यास स्फूर्ती दे क्षणाक्षणांचा व्यय नि कणाकणांचा त्याग या मातृभूमीच्या स्थंडिलावर करा. सतत नियतकुशल कर्माचरणाने हे कर्तव्य-स्थंडिल धगधग पेटू द्या; नि प्रसंगच आला, तर शेवटची आहुती, शेवटचा महाभोग या साडेतीन हात देहाचा देऊन, तुम्ही ती विजया-देवी हिंदुभूमीच्या अभ्युदयाकरिता हस्तगत करा. आज जर तुम्ही हे असे प्रत्यक्ष कृतीचे तोरणागड-सिंहगड उभे केलेत, तर निश्चित समजा, की तो विजयाचा रायगड अखेर याच पिढीत, `याच देही, याच डोळा' भूमातेच्या पायी लोळण घेईल क्षणाक्षणांचा व्यय नि कणाकणांचा त्याग या मातृभूमीच्या स्थंडिलावर करा. सतत नियतकुशल कर्माचरणाने हे कर्तव्य-स्थंडिल धगधग पेटू द्या; नि प्रसंगच आला, तर शेवटची आहुती, शेवटचा महाभोग या साडेतीन हात देहाचा देऊन, तुम्ही ती विजया-देवी हिंदुभूमीच्या अभ्युदयाकरिता हस्तगत करा. आज जर तुम्ही हे असे प्रत्यक्ष कृतीचे तोरणागड-सिंहगड उभे केलेत, तर निश्चित समजा, की तो विजयाचा रायगड अखेर याच पिढीत, `याच देही, याच डोळा' भूमातेच्या पायी लोळण घेईल \nशिवोत्सवामागील उद्देश व तळमळ महाराष्ट्र विसरला \nज्या तळमळीने व उद्देशाने स्वा. सावरकरांनी शिवोत्सव करायला सांगितला आहे, ती तळमळ, तो उद्देश आज महाराष्ट्रातच विसरला गेला आहे कि काय, अशी शंका येते.\nजगात कोणताही देश आपल्या राष्ट्रपुरुषाच्या जन्मदिनांकाचा घोळ घालत नाही. येथे तर हिंदुराष्ट्राच्या जनकाचाच प्रश्‍न आहे, की ज्याच्यामुळे सुंता होण्यापासून हिंदू वाचले. परकियांंचे (उदा. व्हॅलेंटाईन) दिवस आठवणीने साजरे करणार्‍या हिंदूंना मात्र स्वत:च्या अर्वाचीन युगपुरुषाचा जन्मदिवस नेमका माहीत नाही, हा दैवदुर्विलासच नव्हे काय मूठभर शिवप्रेमी वर्षातून गटागटाने दोनदा शिवजयंती साजरी करतात, याचे कोणालाच कसे काही वाटत नाही मूठभर शिवप्रेमी वर्षातून गटागटाने दोनदा शिवजयंती साजरी करतात, याचे कोणालाच कसे काही वाटत नाही यामुळे नकळत हिंदू समाज दुभंगला जातो, याची जाणीव कोणालाच कशी होत नाही यामुळे नकळत हिंदू समाज दुभंगला जातो, याची जाणीव कोणालाच कशी होत नाही श्रीराम-श्रीकृष्ण यांच्यापासून सर्व युगपुरुषांचा इतिहास नक्षत्र-मितीवर जतन करणार्‍या हिंदूंना हे लांछनास्पद आहे \nधर्मांधाना छ. शिवाजी महाराज डोळ्यांसमोर नको \nस्वा. सावरकर हिंदूजातीला सांगताहेत, `तुझा बाप शिवाजी झाला, म्हणून तू आहेस, या बापाला तू आठव.' हिंदूंनी मात्र शिवजयंतीपुरतीच त्यांची आठवण काढायचे ठरवले आहे. महाराष्ट्रातला हिंदू छ. शिवाजी महाराजांचे चरित्र व पराक्रम विसरतोय; पण येथील मुसलमान मात्र महाराजांना एका वेगळया अर्थाने विसरत नाही. डिसेंबर २००७ मध्ये सातारा जिल्ह्यातील खर्शी-बारामुळे या गावातील जमीर मोमीन या माध्यमिक शिक्षकाने महाराजांचे आक्षेपार्ह चित्र भिंतीवर रेखाटले महाराष्ट्रातलाच जमीर मोमीन महाराजांचा द्वेष करतोय, असे नव्हे, तर तिकडे दूरवरील म्हणजे केरळमधील मुसलमानही महाराजांचे चित्रच डोळयांसमोर नकोय, असे म्हणतोय. जून २००७ मध्ये मंजेश्वर (केरळ) या गावातील एका शाळेत महाराजांचे चित्र व त्याखाली त्यांचा पराक्रम सांगणार्‍या चार ओळी असणार्‍या `सनातन वह्या' वितरीत करण्यात आल्या. या वह्यांमुळे `आपल्या धार्मिक भावना दुखावल्या' अशी तक्रार अबूबक्कर सिद्दीकी या स्थानिक मुसलमानाने पोलिसांकडे केली व वह्यांचे वाटप करणारे धर्माभिमानी श्री. सुरेश भट यांना अटक करवली \nमहाराजांचे चरित्र कसे वाचावे, हे कळण्यासाठी या लेखात वर स्वा. सावरकर व पुढे पु.भा. भावे व लो. टिळक यांच्या मतांचा उल्लेख केला आहे. महाराजांच्या चरित्रातून हल्ली वेगवेगळे अर्थ राजकारणाच्या सोयीसाठी काढले जातात. याचे एक उदाहरण पाहूया. मार्गशीर्ष शुद्ध सप्‍तमी या दिवशी महाराजांनी अफझलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी संपवले. १६ डिसेंबर २००७ रोजी हा `शिवप्रतापदिन' प्रतापगडावर साजरा करण्यात आला. प्रतापगड उत्सव समितीला प्रतिबंध करून शासनाच्या पाठिंब्यावर हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या भाषणात मुस्लीम लीग फ्रंटचे प्रवक्‍ते ताहीर शेख म्हणाले, ``महाराजांनी अफझलखानाला मुस्लीम म्हणून नव्हे, तर राजकीय विरोधक म्हणून मारले.''(म.टा. १७.१२.२००७) ताहीर शेख यांनी केलेला शब्दांचा खेळ शासनाने जमवलेल्या श्रोत्यांच्या लक्षात आला नसेल; पण आपल्या लक्षात आला पाहिजे. अफझलखानाला महाराजांचा `राजकीय विरोधक' संबोधून खानाच्या दुष्कृत्यांवर शेख यांनी पांघरूण घातले आहे, तर दुसर्‍या बाजूला आपल्या राजकीय विरोधकाला संपवणार्‍या महाराजांना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या `खुनी' म्हटले आहे. अफझलखान महाराजांचा राजकीय विरोधक होता, तर त्याने हिंदूंचे पंढरपूर व तुळजाभवानीचे देऊळ का फोडले, याचे उत्तर ताहीर शेख देणार आहेत का \nअफझलखानाच्या पोटात वाघनखं खुपसून महाराजांनी त्याचा `विश्‍वासघात' केला, अशी गांधीगिरी बर्‍याच वर्षांपासून केली जाते. अशा षंढगिरीवर हिंदुत्ववादी लेखक भाषाप्रभू पु.भा. भावे तुटून पडत. भावे म्हणत, ``शत्रूचा विश्‍वासघातच करायचा असतो, महाराजांकडची वाघनखं काही खानाची पाठ खाजवण्यासाठी त्यांनी सोबत घेतली नव्हती आणि खानानेही त्याची कट्यार महाराजांना भेटीत सफरचंद कापून देण्यासाठी आणलेली नव्हती ' भावे पुढे म्हणत,``पहिला वार हा नेहमी शिवाजीचाच हवा' भावे पुढे म्हणत,``पहिला वार हा नेहमी शिवाजीचाच हवा'' आजचे राज्यकर्ते पहिला नव्हे, दुसरा नव्हे, तर शत्रूचे शंभर वारही मुकाट्याने सहन करत जनतेलाच शांतीचे पाठ देत रहातात \nमहाराजांनी `इस्लाम'चेही आक्रमण रोखले \nमहाराजांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नुसते `मुसलमानां'चे आक्रमण परतवले एवढेच नव्हे, तर `इस्लाम'चेही आक्रमण रोखले. महाराजांच्या जन्मापूर्वी मुसलमान सत्ताधीशांकडून हिंदु जनता कशी भरडली व चिरडली जात होती, याचे हृदयद्रावक वर्णन समर्थ रामदासस्वामींनी केले आहे.\nमुसलमान आक्रमकांची टोळधाड आल्यावर जे पुरुष घरातून पळून जात, ते घरी परतल्यावर लक्षात येई की, सुलतानाचे लोक कुटुंबातील तरुण मुलगी घेऊन गेले आहेत. अनेक हिंदु कन्यकांची पाठवणी नंतर अरबस्तानात होत असे. मुसलमानांचे आक्रमण आले की, देवांच्या मूर्तीही विहिरीत वा तळयात लपवून ठेवाव्या लागत. याचे वर्णन करतांना `येक देव पाताळी बुडविला' असे समर्थांनी म्हटले आहे. ज्या हिंदूंना आपल्या देवमूर्तीची अशी काळजी घेणे शक्य होत नसे, त्यांच्या वाट्याला `येक देव फोडिला बळे' किंवा `येक देव घातला पायतळी' हे पहाण्याचे दुर्भाग्य येत असे \nसमर्थांचे हे शल्य महाराजांनी जाणले. हिंदु धर्माचा आणि हिंदु राष्ट्राचा रक्षणकर्ता कोणीच न उरल्याने ही परिस्थिती आली आहे, हे ओळखून त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली.\nहिंदु धर्मरक्षक छ. शिवाजी महाराज \nएखाद्या महाकाव्याच्या नायकाप्रमाणे छ शिवाजी महाराजांनी आपल्या कार्याने हिंदू समाजाला महान राष्ट्रीय प्रेरणा दिली. शेकडो वर्षांचे मुसलमानांचे अत्याचार व गुलामगिरी यांमुळे आपली अस्मिता, धर्मविचार, धर्माचरण विसरून गेलेल्या हिंदूंना महाराजांनी निर्भय बनवले \nहिंदुराष्ट्राच्या निर्मितीसाठी तेराव्या वर्षापासून पुढे सदतीस वर्षे म्हणजे आयुष्याच्या अखेरपर्यंत आजाराचे दिवस वगळता महाराजांनी कधीही विश्रांती घेतली नाही. हिंदु धर्मशास्त्रानुसार राज्याभिषेक करून घेऊन महाराजांनी हिंदूंना `सनाथ' केले आणि एका स्वतंत्र व सार्वभौम हिंदू राज्याची मुहूर्तमेढ रोवली आज हिंदुस्थानातच `अनाथ' झालेल्या हिंदूंसाठी शिवचरित्र ही एक जयगाथा आहे. तिचे गायन व अनुकरण केले की, हिंदू पुन्हा `सनाथ' होतील \nसाभार - कु. दीप्‍ती मुळये, रत्‍नागिरी\nमूठभर शिवप्रेमी वर्षातून गटागटाने दोनदा शिवजयंती साजरी करतात, याचे कोणालाच कसे काही वाटत नाही\nभारतातील महत्वाचे हिंदु सण हे हिंदु पंचांगानूसार साजरे केले जातात. पुराणातील राजांचा जन्मदिवसही हिंदु पंचांगानूसर साजरा होतो. (जसे रामनवमी, गोकूळ अष्टमी इ.). मात्र हे राजे त्या काळातील आहे जेव्हा ख्रिश्चन कालगणना चालु झाली नव्हती. शिवरायांचा जन्म दिवस हा तिथीप्रमाणे करावा की तारखे प्रमाणे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे (आपले स्वतःचे वाढदिवसही दोनदा येतातच). प्रश्न आहे शिवजयंती साजरी करायची म्हणजे काय केवळ एखादा शामियाना उभारून, शिवमुर्ती ठेऊन समोर \"सांस्कृतिक\"( केवळ एखादा शामियाना उभारून, शिवमुर्ती ठेऊन समोर \"सांस्कृतिक\"() कार्यक्रमांचा धागडधिंगा घालणे का एक सुट्टी असल्याने मस्त पैकी ताणून देणे\nमाझ्या मते (हे कोणीही विचारत नाहि तरी मी आपला देत असतोच ;) )शिवजयंतीच्य निमित्ताने दर वर्षी एक अश्या गतीनेही एका किल्याची साफसफाई (डागडुजी नव्हे.. केवळ स्वच्छ केले तरी खूप आहे) सरकार तर्फे केली गेली तरी भरून पावलो म्हणावे लागेल.\nअसो. बाकी लेख लेखकाच्या प्रसिद्ध शैलीशी इमान राखणारा वाटला :)\nजाता जाता: ह्या वाढदिवसाच्या कॉन्फ्लिक्टला राष्ट्रीय सौर कॅलेंडर हे चतुर उत्तर होऊ शकेल का\nशिवजयंतीच्य निमित्ताने दर वर्षी एक अश्या गतीनेही एका किल्याची साफसफाई (डागडुजी नव्हे.. केवळ स्वच्छ केले तरी खूप आहे) सरकार तर्फे केली गेली तरी भरून पावलो म्हणावे लागेल.\nसंपूर्ण सहमत आहे. म्हणजे नुसते बातों बातों में न रहाता कृती केली तर सोन्याहून पिवळे. (किंवा या निमित्ताने 'आनंदवनभुवनी'चे विवेचन केले तरी खूप\nबाकी लेख लेखकाच्या प्रसिद्ध शैलीशी इमान राखणारा वाटला :)\nकिंवा या निमित्ताने 'आनंदवनभुवनी'चे विवेचन केले तरी खूप\nआम्ही पहिल्यापासूनच उदार असल्याने अधिक विचारांती या अवघड प्रश्नाला अजून एक ऑप्शन देत आहोत. (मार्क तेवढेच) खालील गाण्याचा अर्थ सांगितला तरी चालेल.\nकिंवा या निमित्ताने 'आनंदवनभुवनी'चे विवेचन केले तरी खूप\nकुठली इच्छा कधी, कशी पूर्ण होईल सांगता येत नाही. आनंदवनभुवनीचे विवेचन साक्षात पंडितजींकडूनच\nशिवाजीचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला शालिवाहन शके १५५१, शुक्लनाम (विक्रम) संवत्सरात, उत्तराय़णात, शिशिर ऋतूत, हस्त नक्षत्रावर , सिंह लग्न असताना, शुक्रवारी, सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर झाला हे नक्की. त्या दिवशी ग्रेगरियन कालमापन पद्धतीनुसार १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख होती. सरकारी नियमाप्रमाणे एका विशिष्ट तारखेपूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीची जयंती-पुण्यतिथी हिंदू पंचांगाप्रमाणे साजरी करायला हवी. पण काही अनाकलनीय कारणासाठी सरकारने शिवजयंतीच्या बाबतीत अपवाद केला आहे. त्यामुळे सरकारी जयंती तारखेने आणि जनताप्रणीत, तिथीने येते.\nहिजरी पंचांगाप्रमाणे तिसरी आणि राष्ट्रीय सौर कॅलेन्डरप्रमाणे चौथी तारीख येईल. हरकत नसावी.\nमला खटकतोय तो शिवाजीच्या नावाअगोदर आलेला छ शब्द. हे कुठल्याही शब्दाचे अधिकृत संक्षिप्त रूप नसावे. असे शब्द वापरणे टाळावे. हल्ली कुठल्याही उपटसुंभाच्या नावाआधी पू, मा असले शब्द लिहिलेले आढळतात. पू शब्दकोशात सापडला नाही, पण 'मा'चे अर्थ असे आहेत.\nआई(मा जगदंबा), मातुश्री(गं.भा. मा. यमुनाबाई यांस),यांच्या(मा बदौलत-यांच्या दौलतीसह) वगैरे. त्यामुळे नावाअगोदर मा. लावताना ते याच अर्थी लावावे ह्यात शहाणपणा आहे. --वाचक्‍नवी\nमूळ लेखक/लेखिकेच्या परवानगीशिवाय त्यांचे लेख इतरत्र जसेच्या तसे छापणे हा प्रताधिकार कायद्याचा भंग ठरू शकतो. तेव्हा लेखकाने मूळ लेखिकेची परवानगी घेतली आहे का नाही याचे जाहिर निवेदन येथे द्यावे.\nमिसळपाव आणि मनोगत यांनी या विरोधात पाऊल उचललेले आहे. उपक्रमानेही हेच करावे असे वाटते.\nहिंदुधर्माच्या अस्तित्वास कोणाकडून धोका असेल तर तो आततायी, अतिरेकी आणि निर्बुद्ध हिंदुत्ववाद्यांकडूनच आहे हे वास्तवाच्या कसोटीवर उतरलेले वाक्य पुन्हा एकदा 'आठवले'.\nतांबेबुवा एक नम्र विनंती आहे. हे असले विषारी लिखाण नका वाचत जाऊ आणि लिहित तर मुळीच नका जाऊ. जगात तिरस्कार आणि द्वेष यांच्याव्यतिरिक्तही काही आहे. काही माथेफिरूंचा वेळ जात नाही किंवा इतर काही स्वार्थ असतो ते असले भलतेसलते लेखन करून संपूर्ण समाजस्वास्थ्य बिघडवायला बघतात. शांतपणे विचार करा आणि याला बळी पडायचे की नाही ते ठरवा. \"सर्वे भवन्तु सुखिनः \" म्हणणारा आपला धर्म आहे आणि शांती समाधानाची प्राप्ती हे परम ध्येय आहे.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\n(१) सदर लेख काढून टाकावा\n(२) सदर लेख काढून टाकावा\n(३) सदर लेख काढून टाकावा\nएक प्रश्न वजा विनंती...\nस्वा. सावरकर हिंदूजातीला सांगताहेत, `तुझा बाप शिवाजी झाला, म्हणून तू आहेस, या बापाला तू आठव.'\nही भाषा सावरकरांची वाटत तरी नाही आहे...कृपया आपल्याला संदर्भ (अगदी अप्रत्यक्षपण चालेल, पण) माहीत असल्यास तो येथे द्यावा. न पेक्षा थोरामोठ्यांच्या तोंडी अशी विधाने देऊ नयेत असे वाटते. (आणि हो सावरकरांनी या भाषेत जर लिहीले असले तर त्यांच्या बद्दलचा आदर तसुभरही कमी न करता मला ते वाक्य रुचले नाही असे मी म्हणेन).\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nगेले काही दिवस पाहतोय श्री गणेश तांबे इथे ज्या प्रकारचे लेखन करत आहेत ते इथल्या बहुसंख्य सदस्यांना रुचत नाहीये(मलाही). त्यावर सुरुवातीलाच अत्यंत जळजळीत आणि दुसर्‍या टोकाच्या प्रतिक्रिया आलेल्या दिसल्या. म्हणजे गणेश तांब्यांचे एक टोक तर बव्हंशी लोकांचे दुसरे टोक. काहींनी तर हे लेख दुफळी माजवणारे आहेत आणि ते इथे उपक्रमावर राहू देऊ नये असेही म्हटलेले आहे.\nप्रत्येकाला आपले मत मांडण्याचा हक्क आहे असे मानले तर मग दोन्ही बाजूंचे ऐकून घ्यावे ही भूमिका असावी असे वाटते. दोन्ही बाजूंनी सहिष्णुता दाखवावी असेही मला वाटते. इथले सगळे सभासद विचारांनी प्रगल्भ असल्यामुळे अमूक एका लिखाणामुळे त्यांचे मतपरिवर्तन होईल असे मला तरी वाटत नाही. म्हणून एखाद्याच्या लेखनावर बंदी आणावी अथवा ते लेखन इथून उडवावे असे टोकाचे प्रतिसाद देण्याऐवजी अशा आपल्याला न पटणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही का करता येणार अशा तर्‍हेच्या लेखनाला इथे प्रतिसाद मिळत नाही हे पाहून ते आपोआप बंद होईल असे नाही का वाटत अशा तर्‍हेच्या लेखनाला इथे प्रतिसाद मिळत नाही हे पाहून ते आपोआप बंद होईल असे नाही का वाटत प्रत्येक गोष्टीत बंदीची भाषा कशाला प्रत्येक गोष्टीत बंदीची भाषा कशाला मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे\nराहता राहिला प्रश्न तो म्हणजे इथे काय प्रकाशित व्हावे/होऊ नये वगैरे. तर मला असे वाटते की उपक्रमपंत आणि इथले संपादक मंडळ त्याबाबतीत निश्चितच सक्षम आहे असे मला वाटते. आपल्याला नाही का वाटत असे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2063", "date_download": "2018-04-26T22:50:35Z", "digest": "sha1:64TDUDGALCXNR2YUIZGBOCFVBQCSRAWE", "length": 8131, "nlines": 69, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकेंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील कर्मचाऱ्यांसाठी वेतनाबाबत वाटाघाटीच्या ८ व्या फेरीसाठीच्या वेतन धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील कर्मचाऱ्यांसाठी वेतनाबाबत वाटाघाटीच्या ८ व्या फेरीसाठी वेतन धोरणाला मंजुरी दिली आहे.\n१. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या (सीपीएसई) व्यवस्थापनाला कामगारांसाठी वेतन सुधारणेच्या वाटाघाटी करण्याची मुभा असेल, ज्यात संबंधित सीपीएसई साठी वेतनवाढीची क्षमता आणि आर्थिक स्थिरता लक्षात घेऊन 31/12/2016 रोजी पाच वर्षे किंवा दहा वर्षांच्या वेतन फेररचनेचा कालावधी साधारणपणे संपला.\n२ सरकारकडून वेतन वाढीसाठी कोणतेही अर्थसंकल्पीय साहाय्य दिले जाणार नाही. संपूर्ण आर्थिक भार अंतर्गत संसाधनांमधून संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना उचलावा लागेल.\n३. ज्या सीपीएसई मध्ये सरकारने पुनर्रचना / पुनरुज्जीवन योजना मंजूर केली आहे, तिथे केवळ मंजूर पुनर्रचना / पुनरुज्जीवन योजनेच्या तरतुदीप्रमाणे वेतन सुधारणा केली जाईल.\n४. संबंधित सीपीईच्या व्यवस्थापनास याची खात्री करावी लागेल की, वेतनविषयक तफावतीचे वेतन संबंधित कार्यकारी / अधिकार्यांचे वेतनमान आणि असंघटित पर्यवेक्षकापेक्षा जास्त नसावे.\n५. ज्या सीपीएसई व्यवस्थापनानी पाच वर्षांचा अवधी स्वीकारला आहे, त्यांनी हे सुनिश्चित करायला हवे की दोन सलग वेतन वाटाघाटीच्या सुधारित वेतनश्रेणी कार्यवाही अधिकारी / अधिकारी आणि पर्यवेक्षकाच्या वेतनवाढीपेक्षा जास्त नसावी. ज्यांच्यासाठी दहा वर्षांच्या कालावधीचे पालन केले जाते.\n६. कार्यकारी/अधिकारी आणि असंघटित अधीक्षकांच्या विद्यमान वेतन श्रेणीबरोबर त्यांच्या कामगारांच्या वेतनमानाचा संघर्ष टाळण्यापासून वाचण्यासाठी सीपीएसई कामगार कायद्याअंतर्गत वर्गीकृत महागाई भत्ता तटस्थता आणि/किंवा वर्गीकृत आकार स्वीकारण्याबाबत विचार करू शकते.\n७. सीपीएसईने हे सुनिश्चित करायला हवे कि करारानंतर वेतनातील कोणत्याही वाढीमुळे त्यांच्या वस्तू आणि सेवांच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही.\n८. वेतन सुधारणा या अटीनुसार केली जाईल कि उत्पादनासाठी प्रत्यक्ष वेतनाच्या खर्चात कोणतीही वाढ होणार नाही. काही विशिष्ट प्रकरणे वगळता जिथे सीपीएसई आधीच क्षमतेनुसार काम करत आहे, तिथे प्रशासकीय मंत्रालय/ विभाग उद्योगाच्या निकषांचा विचार करून डीपीईचा सल्ला घेऊ शकतात.\n९. ज्यांनी पाच वर्षांचा कालावधी पर्याय स्वीकारला आहे, त्यांना वेतन तडजोडीचा वैधता कालावधी अशांसाठी किमान पाच वर्षे असेल आणि ज्यांनी वेतन तडजोडीच्या १० वर्षांच्या कालावधीची निवड केली आहे त्यांच्यासाठी कमाल अवधी १० वर्षे असेल. हे 1.1.2017 पासून लागू होईल.\n१०. सीपीएसई प्रशासकीय मंत्रालय/विभागाबरोबर सल्ला मसलत करून, निकषांचे पालन केले आहे ना हे पाहूनच सुधारित वेतन लागू करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80.html", "date_download": "2018-04-26T23:33:28Z", "digest": "sha1:4QXHH2AE2VWF2WH7MMF3D3LTJU3NZS26", "length": 3780, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "राज्यात गुटखा बंदी - Latest News on राज्यात गुटखा बंदी | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nराज्यात आता गुटखा बंदी\nराज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळं राज्यात आता गुटख्याच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी आली आहे.\nया ११ वस्तू फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका\nविराटला पराभवानंतर मोठा झटका, १२ लाखांचा दंड\nVIDEO: धोनीचा विजयी षटकार...पाहा काय होती पत्नी साक्षीची प्रतिक्रिया\nमैदानावर भिडले होते धोनी-कोहली, साक्षी-अनुष्कामध्येही सुरु होता मुकाबला\nलिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे ऊसाचा रस\n...तर तुमचे पॅनकार्ड होईल निष्क्रिय\nशैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी पत्नीला केली अटक\nएबी डेविलियर्सने ठोकला १११मीटर लांब षटकार...अंपायर म्हणाले, न्यू बॉल प्लीज\nस्कूल बस अपघातात १३ मुलांचा मृत्यू\n'कुछ रंग प्यार के'ची अभिनेत्री अमिता उद्गाता यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/dudhachi-sarakhi-1662411/", "date_download": "2018-04-26T22:34:29Z", "digest": "sha1:BSLVACM7GQHOUHPYWPBY2HHDEPDC7TYH", "length": 10078, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "dudhachi sarakhi | खाद्यवारसा : दुधीची सराखी | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nखाद्यवारसा : दुधीची सराखी\nखाद्यवारसा : दुधीची सराखी\nदुधीऐवजी शेवग्याच्या शेंगाही वापरता येतील.\nकुकरमध्ये तेल गरम करा. त्यावर जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी करा. आवडत असल्यास कढिपत्ता घाला. त्यावर हळद, मीठ, काळीमिरी पूड व चिरलेला दुधी घाला. २ वाटय़ा पाणी घालून दुधी मऊ शिजवून घ्या. नंतर नारळाच्या दुधात बेसन मिसळून ते मिश्रण कुकरमध्ये ओता. त्याला मंद गॅसवर छान उकळी काढा. दुधीऐवजी शेवग्याच्या शेंगाही वापरता येतील.\nअर्धा किलो दुधी भोपळा, अर्धा चमचा मोहरी व जिरे, हळद, २ चमचे काळीमिरी पूड, २ वाटय़ा नारळाचे दूध, २ चमचे बेसन किंवा तांदळाचे पीठ, मीठ, २ पळ्या तेल, कोथिंबीर, चिमूटभर हिंग\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/akot-akola-20-lack-s-illigal-crackers-seized-468669", "date_download": "2018-04-26T23:42:38Z", "digest": "sha1:NBAMUKPTZKR6RJO4J72Y7DAPH4U7JWPO", "length": 14684, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अकोला : अकोटमध्ये फटाक्यांच्या गोडाऊनवर छापा, लाखोंचे अवैध फटाके जप्त", "raw_content": "\nअकोला : अकोटमध्ये फटाक्यांच्या गोडाऊनवर छापा, लाखोंचे अवैध फटाके जप्त\nअकोल्यात तब्बल 20 लाखांच्या फटाक्यांच्या अवैध साठ्यावर कारवाई करण्यात आली. अकोटमधल्या तहसील कार्यालयाजवळच्या फटाका गोदामावर पोलिसांनी छापा टाकला आणि हा साठा जप्त केला. विक्रीच्या परवानगीपेक्षा जास्त साठा इथं करण्यात आला होता. शिवाय आग नियंत्रण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना इथं नव्हती. याप्रकरणी आता पोलिसांनी गोदाम मालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nअकोला : अकोटमध्ये फटाक्यांच्या गोडाऊनवर छापा, लाखोंचे अवैध फटाके जप्त\nअकोला : अकोटमध्ये फटाक्यांच्या गोडाऊनवर छापा, लाखोंचे अवैध फटाके जप्त\nअकोल्यात तब्बल 20 लाखांच्या फटाक्यांच्या अवैध साठ्यावर कारवाई करण्यात आली. अकोटमधल्या तहसील कार्यालयाजवळच्या फटाका गोदामावर पोलिसांनी छापा टाकला आणि हा साठा जप्त केला. विक्रीच्या परवानगीपेक्षा जास्त साठा इथं करण्यात आला होता. शिवाय आग नियंत्रण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना इथं नव्हती. याप्रकरणी आता पोलिसांनी गोदाम मालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2010/03/page/2/", "date_download": "2018-04-26T22:53:28Z", "digest": "sha1:PNTCPGJAPNOACLFCAMYWKRT6XGJDV4NK", "length": 23952, "nlines": 139, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "एफ वाय – पृष्ठ 2 – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nआई कोणाला नाही माहित बाबा विंडोज आणि आई हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. संगणक नावाच्या घरात दोघेही सुखाने राहतात. दोघांचा ‘बग’ नावाचा लाडका मुलगा. असा ‘आम्ही दोघे आमचा एक’ संसार. कुठल्या संगणक घरात राहत नाहीत ते सांगा. तिघे मिळून घरमालकाचे चांगलेच ‘वेलकम’ करीत असतात. जगातील सर्वात मोठ्या ‘मायक्रोसॉफ्ट’ बिल्डरच्या इमारतीत राहणारे कुटुंब. बाबा विंडोज रोज आपल काम फारच संथ गतीने सुरु करतात. त्यांचा बिझनेसचा लोगो ‘डंबरु’ आहे. आणि त्यांची ‘नॉट रिस्पोंडिंग’ ही टॅग लाईन. Continue reading →\n3 प्रतिक्रिया मार्च 24, 2010 मार्च 23, 2010 हेमंत आठल्ये\nचार दिवसांपूर्वी हीच वेळ पिंपरी-चिंचवडवर आली होती. दोन दिवस पाणीच आल नव्हत. आणि आजकाल दिवसातून चार तास वीज देखील नसते. काल म्हणे ‘जागतिक जल दिन’ होता. माझ्या गावी तीन दिवसाआड ‘जल तास’ असतो. पंधरा वर्षांपासूनचा हा चाललेला ‘जल’ तास. आता पुण्यातही ‘जल’ तास होईल की काय भीती वाटते आहे. नेहमीचंच आहे म्हणा. या विषयात नाविन्य अस काही नाही. आता वर्तमानपत्र, मिडिया वाले. आपल्या जुने रेकोर्ड पुन्हा लावतील. आणि आमचे ‘दादा’ त्याच त्याच रटाळ सूचना करतील. पण शेवटी व्हायचं तेच होईल. त्यामुळे आत्ताच आपली काही तरी सोय बघितलेली बरी. उद्या पाणी नाही आल तर निदान अंघोळ बुडायला नको. अशी काही तरी सोय लावली म्हणजे झालं. Continue reading →\n4 प्रतिक्रिया मार्च 23, 2010 हेमंत आठल्ये\nमाणसावरून राशी स्वभाव की राशीवरून माणसाचा स्वभाव हा प्रश्न असा आहे, की अंडे आधी की कोंबडी. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला होता. तेव्हापासून त्याला पाहतो आहे. त्याचा स्वभाव अगदीच रुष्ट. म्हणजे एकदा काय झालं, क्लासमध्ये तो एका स्टुलावर बसून संगणकावर काम करत होता. आमच्या शिक्षिकेने त्याला बघून म्हणाल्या की खुर्ची घेऊन बस. तीन तास त्या स्टुलावर बसून तुझी पाठ दुखेल. पण हा काय ऐकतोय. तिने ह्याला प्रेमात, रागात सगळ्या भाषेत त्याला सांगून बघितलं. पण त्याने नाही म्हणजे नाहीच. शेवटी ती शिक्षिका वैतागून निघून गेली. आमचा मस्त टाईमपास झाला. पण त्याचा स्वभाव अजूनही असाच आहे. माझी इथली लहान बहिण. एकदा तिला माझ्या काकूने घर झाडायला सांगितलं. ती झाडून घेणार नाही म्हणाली. झालं काकूने रागावून देखील काय फायदा झाला नाही. म्हणजे माझी बहिण अशीच आहे. दोघांची म्हणजे त्या माझ्या मित्राची आणि माझ्या लहान बहिणीची ‘धनु’रास आहे. Continue reading →\n420 प्रतिक्रिया मार्च 22, 2010 हेमंत आठल्ये\nशेवटी आठ महिन्यानंतर पांढऱ्या रंगाच ‘केशरी’ रेशनकार्ड मिळाल. मागील वर्षी आठ मे मध्ये फॉर्म भरला होता. काल जेव्हा ते मिळाल, त्यावेळी खरंच मला पुत्रप्राप्ती एवढा आनंद झाला. पाच एक मिनिटे काय करावं सुचलंच नाही. आईला ताबडतोब फोन सांगितलं. तिला विश्वास बसेना. या आनंदात पुढची ठरलेली काम सोडून तडक घरी आलो. अस घडेल याची आशा मी सोडून दिलेली होती. काय करणार, कोगलाईमध्ये इतकं घडतं आहे. सुरवातीला तो फॉर्म भरला. तिथल्या कर्मचाऱ्याने तो व्यवस्थित तपासाला. आणि वीस रुपये घेऊन तो जमा करून घेतला. मग अजून एका महिला कर्मचारीने तो फॉर्म आणि जोडलेली कागदपत्रे तपासली. आणि मला पंधरा जूननंतर चौकशी करा म्हणून सांगितले. Continue reading →\n2 प्रतिक्रिया मार्च 21, 2010 मार्च 21, 2010 हेमंत आठल्ये\nकाय बोलाव कळत नाही आहे. पुणेकर सगळे अगदी सारखेच कसे काय माझा काका. माझ्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर राहतो. पण मागील एका वर्षात मोजून तीनदा घरी आला. बर, फोन नावाचा काही प्रकारच नाही. कधीच स्वत:हून फोन करत नाही. आणि मी मुर्खासारखा दर शनिवार – रविवार पायपीट करत जातो. अधून मधून फोन मीच करायचा. माझी एक बहिण तिथेच रहाते. एका वर्षात दोनदा माझ्या घरी आली आहे. काय बोलाव. तीच ही तेच कधीच फोन करत नाही. कधीही बघा. मोबाईलमध्ये पैसेच नाही. अजून माझ्या दोन बहिणी, आमच्या बहिणाबाई चिंचवडमध्ये राहतात. त्या चाफेकर चौकापासून माझ घर दोन किमी अंतरावर आहे. बर त्या दोघींकडे गाड्या आहेत. दोघींकडे महिन्यातून एक माझीच चक्कर होते. त्या कधीच माझ्या घरी येत नाही. Continue reading →\n3 प्रतिक्रिया मार्च 20, 2010 मार्च 20, 2010 हेमंत आठल्ये\nयाहूची पुणे लोकल चाटींग रूममध्ये तीन दिवसांपासून जातो आहे. जाम मजा येते. दोन दिवसांपूर्वी ते याहू मेसेंजर संगणकावर टाकल. आणि लॉगीन केल. ती रूम उघडली आणि झालं की सुरु. कोणीही यायचं आणि ‘अल्स प्लीझ’ नाही तर डायरेक्ट ‘एम २४ पुणे’. काय मूर्खांचा बाजार असतो. हसून हसून पोट दुखायची पाळी येते. सगळीच मुले. ह्यांचे आयडी ‘लव फोरेव्हर’, ‘यु आर लकी बिकॉझ आय क्लीक्ड यु’, ‘इंडिगो चाईल्ड ५’. काय आयडी आहेत. आणि सगळ्यांची ध्येय हेच ‘मुलगी’. बर चुकून आयडी वरून समजली की ही मुलगी आहे की झालंच. सगळे एखादया लांडग्यासारखे तीच्या मागे लागतात. मग शेवटी ती पाच एक मिनिटांतच आपला गाशा गुंडाळते. Continue reading →\n6 प्रतिक्रिया मार्च 19, 2010 हेमंत आठल्ये\nही आई पण ना. वडिलांनी मला एका मंत्राचा जप करायला सांगितला आहे. या डिसेंबरपर्यंत. आता रोज रात्री मी तो करतो. पण आमच्या आईसाहेबांना कितीही केला तरी कमीच वाटतो. आधी रोज जप एक माळ करायचो. म्हणजे १०८ वेळा. तर आईसाहेबांना कमी वाटायचा. आता रोजच्या पाच माळा जप केला तरी आई साहेबांना कमीच. दहा माळा करत जा असा सल्ला दिला. एक तर मी त्या दोघांच्या समाधानासाठी हे सगळ करतो. आणि करतो ते राहिलं बाजूला. ह्याचं आपल कमी कमी होत आहे. माझे आई वडील, दोघांचा देवावर खूप विश्वास. काय बोलणार. आणि माझा त्या दोघांवर विश्वास. म्हणून जप चालला आहे. आता अडीच वर्ष ‘ती’ चा जप करून काही झालं नाही. तर आता ज्या देवाला कधी पहिलच नाही. त्याचा जप करून काय होणार आहे\n3 प्रतिक्रिया मार्च 18, 2010 मार्च 18, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1373", "date_download": "2018-04-26T23:01:25Z", "digest": "sha1:TQAI3BQTABGB2R5RHZZJNGIJN22IXETN", "length": 3134, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभविष्य निर्वाह निधीतल्या योगदानात घट\nकर्मचारी आणि मालक यांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील योगदान हे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली, योगदान भविष्य निर्वाह निधीच्या समकक्ष आणण्यासाठी सध्याच्या योगदानाच्या 12 टक्के दरात कपात करून हा दर 10 टक्क्यांवर आणण्याबबात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय ट्रस्टी मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. 27 जुलै रोजी झालेल्या या बैठकीत कर्मचारी आणि मालकांचे प्रतिनिधी तसंच राज्य सरकारांच्या प्रतिनिधींनी दर 12 टक्क्यांवरुन 10 टक्के करण्याला विरोध दर्शवला.\nकेंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/how-to-get-rid-from-wrinkles-117032900021_1.html", "date_download": "2018-04-26T22:40:00Z", "digest": "sha1:2MKAE6623KFH2XEAIZ5XJBW3ZSD6EZDB", "length": 7533, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सुरकुत्या दूर करण्यासाठी बदाम तेल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसुरकुत्या दूर करण्यासाठी बदाम तेल\nत्वचेसंबंधी समस्यांपासून सुटकारा मिळवण्यासाठी बदाम तेल उपयोगी आहे. बाजारातील केमिकलयुक्त महागडे पदार्थ वापरण्यापेक्षा बदाम तेल अधिक उपयोगी ठरेल. या नैसर्गिक पद्धतीने आपल्या सुंदरतेत वाढ होईल. परंतू हे तेल वापरण्यापूर्वी पेच टेस्ट करून घ्यावी. जाणून घ्या याचे फायदे\n1. काळे वर्तुळे दूर होतील:\nबदामाच्या तेलाने डोळ्याखालील काळे वर्तुळे दूर होण्यात आणि सूज कमी होण्यात मदत मिळते. आपल्या डोळ्याखालील त्वचेवर तेल लावा आणि परिणाम बघा.\n2. सुरकुत्या कमी करतं: वाढत्या वयाला टक्कर देयची असल्यास बदाम तेल सर्वात उपयोगी ठरेल. हे तेल मधाबरोबर मिसळून प्रभावित जागेवर लावल्याने सुरकुत्या कमी होतात.\nफेकू नका कलिंगडाच्या बिया\nघरी तयार करा अँटी एजिंग क्रीम\nउन्हाळ्यातील तापदायक प्रकार म्हणजे सनबर्नस्\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1177", "date_download": "2018-04-26T23:05:12Z", "digest": "sha1:NITID63QNO3EZYZZVUNQNMXB3RN5M4GG", "length": 5675, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकेंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग 13 राज्यांच्या मंत्र्यासोबत पथदर्शी योजनांच्या प्रगतीचा आढावा घेणार\nकेंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजारपेठ आणि मृदा आरोग्य कार्ड या दोन पथदर्शी योजनांचा, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग उद्या नवी दिल्लीत कृषी भवन येथे आढावा घेणार आहेत. ज्या राज्यांमध्ये कृषी बाजारपेठ योजना सुरु झाली आहे , अशा 13 राज्यांचे कृषी मंत्री तसेच काही निवडक राज्यांचे कृषीमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. कृषी मंत्रालय, सहकार्य आणि कृषी कल्याण तसेच नीती आयोगाने संयुक्तरीत्या कृषी उत्पादन आणि पशुपणन कायदा 2017 नुसार सुरु केलेल्या सुधारणांचा आढावाही ह्यावेळी घेतला जाईल. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या कायद्यातील तरतुदी लवकरात लवकर अंमलात आणण्याविषयी राज्यांना प्रोत्साहन देण्याबद्दल या बैठकीत चर्चा होईल.\nकृषी बाजारपेठ म्हणजेच ई नाम या योजनेअंतर्गत देशातल्या 13 राज्यातील 455 बाजारपेठांमध्ये वेब आधारित पोर्टल सुरु करण्यात आले आहे. यावर आतापर्यत 47 लाख शेतकऱ्यांनी आणि 91000 हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. ही नवी बाजारपेठ कृषी बाजारासाठी क्रांतिकारक ठरली असून, शेतमालाला चांगला भाव, पारदर्शी व्यवहार या सुविधा देत “एक राष्ट्र-एक बाजारपेठ” या धेय्याच्या दिशेने हा प्रवास सुरु आहे.\nशेतजमिनीचे पोषण मूल्य बघण्यासाठी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य योजना अतिशय लाभदायक ठरते आहे. यामुळे शेतकरी आपल्या पिकाविषयी, सिंचनाच्या आणि खतांच्या गरजेविषयी योग्य निर्णय घेऊ शकतात. या योजनेचा हा दुसरा टप्पा 1 मे 2017 रोजी सुरु झाला. आत्तापर्यत 9 कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड वितरीत करण्यात आली आहेत. या दोन्ही योजनांच्या आढाव्यानंतर, त्यातल्या अंमलबजावणीतल्या अडचणी समजून केंद्र आणि राज्य सरकार त्यावर एकत्रित उपाययोजना करू शकतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2068", "date_download": "2018-04-26T23:05:29Z", "digest": "sha1:LRWSNVQ5YOEO5T6H56AVDJGZH7CKEQAD", "length": 6496, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nइफ्फीत इंडियन पॅनोरमा विभागात कथाबाह्य चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी संवाद साधण्याची संधी देणारा ‘मिट-द डायरेक्टर्स ऑफ नॉन फिचर फिल्म’\nभारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज इंडियन पॅनोरमा विभागात, कथाबाह्य चित्रपटांच्या संचालकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देणारा ‘मिट- द डायरेक्टर्स ऑफ नॉन फिचर फिल्म्स’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मराठी चित्रपट बलुतचे दिग्दर्शक अजय कुरणे, मेघनाद बोध रोहोस्यो या बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शक अनिक दत्ता, व्हिलेज रॉक स्टार्स या आसामी चित्रपटाचे दिग्दर्शक रिमा दास, द वॉटरफॉल या इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शक लिपिका सिंग दराई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.\nव्हिलेज रॉक स्टार्सचे दिग्दर्शन करणाऱ्या रिमा दास यांनी चित्रपटाविषयी आपले अनुभव कथन केले. साधनसंपत्तीचा अभाव असणाऱ्या खेड्यात राहणाऱ्या मात्र मोठी स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलीविषयी हा चित्रपट आहे. साधनसंपत्ती नसली तरीही ते आयुष्याचा आनंद उपभोगतात. आसाम मधल्या दुर्गम भागात राहणाऱ्या धनू या 10 वर्षाच्या मुलीची ही कहाणी आहे.\nगुंतागुंतीच्या नागरी नातेसंबंधांचे कथाबाह्य चित्रपटांमधून दर्शन घडविणे सोपे नसल्याची भावना मेघनाद बोध रोहोस्योचे दिग्दर्शक अनिक दत्ता यांनी व्यक्त केली.\nमराठी कथाबाह्य चित्रपट बलुतं हा गावातील सेवांचा मोबदला पैशाच्या स्वरुपात न देता वस्तू किंवा सेवा रुपात देणाऱ्या देवाणघेवाणीच्या यंत्रणेवर आधारित असल्याचे दिग्दर्शक जय कुरणे यांनी सांगितले. व्हॉटस ॲप मेसेजवरुन या चित्रपटाची स्फूर्ती घेतल्याचे ते म्हणाले. महिला सबलीकरणाविषयी प्रत्येक जण बोलतो मात्र वास्तवात संपूर्ण वेगळे अनुभवायला मिळते. ग्रामीण महाराष्ट्रात एका महिलेला केशकर्तनकार स्वरुपात पाहण्याची कल्पनाही केली गेली नव्हती. सर्व अडचणींवर मात करत शांताबाई यांनी आपला पारंपरिक व्यवसाय स्वीकारला. त्यांच्या संघर्षाची, धाडसीपणाची कहाणी या चित्रपटात आहे.\nविकास आणि पर्यावरण यांच्यात नेहमीच संघर्ष दिसून येतो, असे सांगून आपण निसर्गापासून दूर चालल्याची खंत द वॉटरफॉल या चित्रपटाच्या दिग्दर्शक रिमा दास यांनी व्यक्त केली. या चित्रपटात हाच विषय मांडण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewforum.php?f=10&sid=173fb70c5000b8d6d7e71dd283ef1936", "date_download": "2018-04-26T22:44:05Z", "digest": "sha1:J6IJKXGKLB33P44RXMPJ7U3CS3LINVE6", "length": 7521, "nlines": 202, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "चारोळ्या - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान लेखकांचा अड्डा चारोळ्या\n*येथे पोस्ट केल्या जाणा~या चारोळ्या जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी \"संकलित\" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या\n* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.\nपुरावे गहाळ करण्याचा कॉग्रेसी अजेंडा..\nराज ठाकरेंचा मुद्दा किती खरा होता..\nमाझ्या मनाला वाटतील त्या विषयावरील या चारोळ्या..\nमाझ्या चारोळ्या-- सौ. पल्लवी\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/girl-who-love-gadgets-26-august-268945.html", "date_download": "2018-04-26T22:46:51Z", "digest": "sha1:NOYBIHTVY3BEOERUKNJU6CLWWCBWIIJQ", "length": 8287, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्ल हू लव्हज् गॅजेट्स ( 26 आॅगस्ट )", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nगर्ल हू लव्हज् गॅजेट्स ( 26 आॅगस्ट )\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\n'वाचाल तर वाचाल'मध्ये -गिरीश कुबेर\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/kaveri-river-water-dispute-bjp-government-1661040/", "date_download": "2018-04-26T22:31:11Z", "digest": "sha1:IFAE5USJQLN6OJHWYQIRSTUOZO2ASJEO", "length": 17365, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kaveri River water dispute bjp government | कावेरीमुळे भाजपची कोंडी | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nकावेरीचे पाणी हा दोन्ही राज्यांतील लोकांसाठी जीवनमरणाचा प्रश्न; त्यामुळेच हा विषय राजकीयदृष्टय़ा अत्यंत स्फोटक.\nकर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमधील कावेरी पाणीवाटपाचा तंटा तीन महिन्यांपूर्वी- फेब्रुवारीत- सर्वोच्च न्यायालयाने निकालात काढला असला तरी, हा वाद अजून मिटलेला नाही. कर्नाटक विधानसभेच्या ऐन तोंडावर तमिळनाडूतील तमाम राजकीय नेत्यांनी या प्रश्नावर केंद्रातील मोदी सरकारवर दबाव आणल्यामुळे भाजपची मात्र पुरती कोंडी झाली आहे. कावेरीचे पाणी हा दोन्ही राज्यांतील लोकांसाठी जीवनमरणाचा प्रश्न; त्यामुळेच हा विषय राजकीयदृष्टय़ा अत्यंत स्फोटक. उत्तरेतील नद्यांप्रमाणे कावेरी नदीच्या पाण्याचा स्रोत बारमाही नसतो. एखाद्या वर्षी मान्सून खराब गेला की कावेरीच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. मग, दोन्ही राज्यांत पाण्यासाठी झगडा सुरू होतो. कर्नाटकने यापूर्वी अनेकदा तमिळनाडूसाठी पाणी सोडण्यास नकार दिला होता. त्यावरून दोन्ही राज्यांत िहसक दंगे झाले. दोन्ही राज्यांमधील सिनेसृष्टीतील दिग्गज आपापल्या राज्यांच्या वतीने उपोषणाला बसले होते. दोन दशकांहून अधिक काळ कावेरीचे पाणी पेटलेलेच आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि अर्थातच केंद्र सरकारने वेळोवेळी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ. कावेरी पाणीवाटप लवाद स्थापूनही तंटा मिटलेला नाही. आत्ताही सर्वोच्च न्यायालयाने कावेरीच्या पाण्याचे वाटप करून दिलेले आहे. कर्नाटकाच्या वाटय़ाला २८४.७५ टीएमसी, तमिळनाडूला ४०४.२५ टीएमसी, केरळला ३० आणि पुड्डचरीला ७ टीएमसी पाणी मिळणार आहे. कावेरी पाणीवाटप लवादाने २००७ मध्ये कर्नाटकाला २७० आणि तमिळनाडूला ४१९ टीएमसी दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने वाटा १५ टीएमसीने कमी केला, म्हणून तमिळनाडू नाराज आहे. पण, न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी ‘कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळा’मार्फत करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काढला; त्याला कर्नाटकचा विरोध आहे. हे मंडळ न्यायालयाच्या आदेशानुसार पाण्याचे वाटप करणार असल्यामुळे कर्नाटक सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही. ही यामागील खोच हाच मुद्दा मोदी सरकारसाठीही अडचणीचा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला २९ मार्चपर्यंत मुदत देऊन कावेरी पाणीवाटपाच्या अंमलबजावणीची सविस्तर योजना (ज्यात व्यवस्थापन मंडळाच्या अधिकार कक्षाचाही समावेश होतो) सादर करण्यास सांगितले होते. मात्र, मोदी सरकारने त्याकडे काणाडोळा केला आणि २७ मार्च रोजी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली. आता ३ मेपर्यंत सरकारला संभाव्य पाणीवाटप योजना न्यायालयात सादर करावीच लागणार आहे. पण, १२ मे रोजी कर्नाटकात मतदान आहे. मोदी सरकारने कावेरी पाणीवाटपाबाबत कोणतेही पाऊल उचलले तरी त्याचा कर्नाटकातील निवडणुकीवर राजकीय परिणाम होऊ शकतो. भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे ओळखूनच मोदी सरकार ‘आस्ते कदम’ निघाले होते, पण सर्वोच्च न्यायालयाच्या खरडपट्टीमुळे केंद्राची गोची झालेली आहे. दुसऱ्या बाजूला तमिळनाडूतील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी रजनीकांत, कमल हासन हे ताजे राजकारणी कावेरीच्या पाण्याचा वापर करत आहेत. व्यवस्थापन मंडळ तातडीने स्थापण्यासाठी आंदोलन करून ते केंद्रावर दबाव वाढवत आहेत. जयललिता यांच्या मृत्यूनंतर तमिळनाडूत पाय भक्कम रोवण्याची इतकी मोठी संधी आली असताना तमिळनाडूतील राजकीय कॅनव्हास इतरांसाठी मोकळा सोडणे भाजपला परवडणार नाही. तमिळनाडूतील जनतेला आणि ताज्या राजकारण्यांना न दुखावता हे राज्य ‘ताब्यात’ घेण्याच्या भाजपच्या मनसुब्यावर कावेरीचे पाणी पडेल याचीही भीती मोदी सरकारला वाटते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर तातडीने अंमलबजावणी केली तर कर्नाटकात पुन्हा सत्ता मिळवण्याची आणि नाही केली तर तमिळनाडूवर पकड मिळवण्याची संधीही निघून जाईल. कावेरीच्या पाण्याने भाजपला अशा विचित्र कोंडीत अडकवले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1970", "date_download": "2018-04-26T23:02:17Z", "digest": "sha1:L7CSVUSDBNMGL5PFSS7TWHB7KSRK3OAN", "length": 3449, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nदोन दिवसीय नियंत्रक परिषद-2017\nसंरक्षण मंत्रालय (अर्थ) अंतर्गत कार्यरत संरक्षण लेखा विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय नियंत्रक परिषद-2017 ला आजपासून सुरुवात झाली.\nपरिषदेचे उद्‌घाटन करताना लष्कर प्रमुखांनी संरक्षण लेखा विभागाच्या विविध उपक्रमांची आणि भारतीय लष्कराला होणाऱ्या त्याच्या फायद्यांविषयी माहिती दिली. विभागाचे स्वयंचलन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.\n‘सामर्थ्यशाली व्यवस्था आणि नियंत्रण- द वे फॉरवर्ड’ ही या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत पाच वाणिज्य सत्र आयोजित केले आहेत.\nपरिषदेत सहभागी होणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी लष्कर सेवा आणि संरक्षण लेखा विभागातील समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करावी असे आवाहन संरक्षण लेखा महानियंत्रक वीणा प्रसाद यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/hockers-migration-programme-fail-34011", "date_download": "2018-04-26T23:10:37Z", "digest": "sha1:JJ2OTU3FEQ23XRCBN4GCAH6TGTGNNSYQ", "length": 15386, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "hockers migration programme fail हॉकर्सच्या स्थलांतराचा नियोजनशून्य कार्यक्रम | eSakal", "raw_content": "\nहॉकर्सच्या स्थलांतराचा नियोजनशून्य कार्यक्रम\nबुधवार, 8 मार्च 2017\nजळगाव - मुख्य रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने महापालिकेने प्रभावीपणे हॉकर्स स्थलांतराची मोहीम प्रभावीपणे हाती घेतली, नंतर मात्र या मोहिमेचे नियोजनच चुकले असून त्यामुळे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे तर दुसरीकडे हॉकर्सचीही इकडून तिकडे अशी हेळसांड सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.\nजळगाव शहरात सध्या अतिक्रमणाची समस्या कळीचा मुद्दा बनली आहे.\nजळगाव - मुख्य रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने महापालिकेने प्रभावीपणे हॉकर्स स्थलांतराची मोहीम प्रभावीपणे हाती घेतली, नंतर मात्र या मोहिमेचे नियोजनच चुकले असून त्यामुळे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे तर दुसरीकडे हॉकर्सचीही इकडून तिकडे अशी हेळसांड सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.\nजळगाव शहरात सध्या अतिक्रमणाची समस्या कळीचा मुद्दा बनली आहे.\nकाही प्रमुख मार्ग मोकळे करण्याच्या उद्देशाने महापालिकेने वर्षभरापासून अतिक्रमण काढून हॉकर्सच्या स्थलांतराची मोहीम हाती घेतली. याअंतर्गत फ्रूटगल्ली, बळीरामेपठ, सुभाषचौक, गांधी मार्केट ते सुभाषचौकापर्यंतचा रस्ता असे प्रमुख भाग मोकळे करुन तेथील हॉकर्सला पर्यायी जागा देण्यात आली. प्रत्यक्षात हे स्थलांतर शंभर टक्के यशस्वी ठरलेले नाही व त्या ठिकाणांहून हलविण्यात आलेले हॉकर्स वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या, दुकाने थाटू लागली आहेत.\nदुसरीकडे महापालिकेने बहिणाबाई उद्यान व सागर पार्कवरील हॉकर्सला प्रयत्नपूर्वक हटवून त्यांना पर्यायी जागा दिली. मात्र, या दोघाही ठिकाणच्या हॉकर्सचे स्थलांतर थेट महामार्गालगत समांतर रस्त्यांवर केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेल्याच आठवड्यात या समांतर रस्त्यांवर अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली, त्यामुळे या ठिकाणांहून हे हॉकर्स विस्थापित झाले.\nदरम्यान, महापालिकेने हॉकर्स व खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यासाठी ख्वाजामियाँ झोपडपट्टीच्या जागेचा नवा पर्याय शोधून काढला आहे, त्याठिकाणची पाहणीदेखील महापौर, उपमहापौर, आयुक्तांनी नुकतीच केली. या जागेवर दिवसा भाजीपाला विक्रेते व रात्री खाद्यपदार्थांच्या गाड्या थाटल्या जातील, असा विषय प्रस्तावित आहे. मुळात ही जागा वादग्रस्त आहे. जागेवर व्यापारी संकुलाचे आरक्षण असून संकुल विकसित करण्यासाठी विकासकाशी करार झाल्यानंतर हे प्रकरण आधी शासनाकडे व नंतर उच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. सद्य:स्थितीत जागेवर हॉकर्सचे स्थलांतर केले आणि या प्रकरणातील निकाल जर विकासकाच्या बाजूने लागला तर तेथील हॉकर्सला पुन्हा हलविण्याची वेळ महापालिकेवर येऊ शकते. त्यामुळे एकूणच हॉकर्सची इकडून तिकडे अशी हेळसांड सुरु आहे. दुर्दैवाने महापालिकेचे हॉकर्स स्थलांतराबाबतचे धोरण स्पष्ट नाही, अशी तक्रार आता हॉकर्स करु लागले आहेत.\nहॉकर्स स्थलांतराच्या बाबतीत महापालिका प्रशासन गंभीर आहे. हॉकर्सला पर्यायी चांगल्या व सोईच्या जागेवर बसविण्यात येईल, त्याठिकाणी सुविधा देण्यासाठीही मनपा कटिबद्ध आहे. ख्वाजामियाँ झोपडपट्टीची जागा पर्याय होऊ शकते, म्हणून या जागेची पाहणी करण्यात आली. हॉकर्सला कायमस्वरुपी एकच जागा निश्‍चित करुन द्यावी, अशी तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे कोणत्याही जागेबाबत काही वाद, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्या ठिकाणांहून हॉकर्सला पुन्हा हटविले जाऊ शकते.\n- जीवन सोनवणे, आयुक्त, महापालिका.\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\nपिंपरी - राज्य सरकारने प्राथमिक शाळांचे सर्वच कामकाज ऑनलाइन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला संगणक दिले....\nपुणे - शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्देशाने पिंपरी सांडस येथील १९.९ हेक्‍टर जागा महापालिकेला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nलग्नाच्या हजेरीसाठी पुढाऱ्यांची दमछाक\nतळेगाव स्टेशन - घटलेल्या लग्नतिथीमुळे यंदा उन्हाळ्यात विवाह मुहूर्त कमी असल्याने वैशाख वणव्याच्या कडक उन्हात एकाच दिवशी विविध ठिकाणच्या विवाह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/fasting-recipe/gulabjamun-112101700018_1.html", "date_download": "2018-04-26T23:05:36Z", "digest": "sha1:XVTZ3DJUD244BYNS6MC6TYNGDNHSWJW5", "length": 7457, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रताळ्याचे गुलाबजाम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसामुग्री : चार रताळी, साखर दीड वाटी, तळण्यासाठी तूप, शिंगाडे पीठ 2 चमचे, साबुदाणा पीठ 1 चमचा, वेलची पूड\nकृती : रताळी उकडून सोलून घ्यावी आणि चांगली कुस्करून त्यात दोन चमचे शिंगाडे पीठ, साबुदाणा पीठ घालून ते मळून घ्यावे. या मिश्रणात वेलचीचा दाणा घालून लहान गोळे करून घ्यावे. कढईत तूप तापवून घ्यावे. त्यात मंद आचेवर हे गुलाबजाम सोनेरी रंगावर तळून घ्यावे. नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात हे तळलेले गुलाबजाम सोडावे आणि या पाकात दोन चमचे गुलाबपाणी घालावे. चार पाच तास हे गुलाबजाम पाकात भिजत राहू द्यावे.\nसजावट : सजावटीसाठी त्यावर लाल गुलाबाच्या पाकळ्या आणि सुक्या मेव्याचे बारीक तुकडे पेरावे.\nवास्तूप्रमाणे झोपण्याचे 5 नियम\nवास्तूप्रमाणे शयनगृह (Bedroom) कसा असावा\nवास्तुनुसार असे असावे 'पूजा गृह'\nरक्षाबंधन स्पेशल : नारळी भात\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1774", "date_download": "2018-04-26T23:06:41Z", "digest": "sha1:SM4DIQLLMV4OGSEUS2QYGJJOSNKKNMEK", "length": 4949, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अभूतपूर्व उत्साहात ग्रामसभा\nमहात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातल्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे आयोजन केले होते. या सभांना अभूतपूर्व उत्साहाने नागरिक मोठया संख्येने उपस्थित राहिले. ग्रामपंचायतींनी राज्ये आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने “ग्राम समृध्दी आणि स्वच्छता पंधरवडा” साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा पंधरवडा 15 ऑक्टोबरपर्यंत पाळण्यात येणार आहे. ग्रामसभेला जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजन केले होते. ग्रामस्थांना महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या सदस्या मोठया संख्येने उपस्थित होत्या. देशभरामध्ये पाच कोटींपेक्षा जास्त महिला या समुहाच्या सदस्य आहेत.\nग्रामपंचायतीला कोणकोणत्या मार्गांने महसूल अनुदान मिळते आणि त्याचा विनियोग कशा पध्दतीने केला जातो, याचा तपशील पंचायतींच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी यावेळी सादर केला.\nग्राम समृध्दी आणि स्वच्छता पंधरवडयाची माहिती देण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी फलक लावले आहेत तसेच भिंती रंगवल्या आहेत. स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी चित्रे, रंगवली आहेत तसेच वाक्ये व अवतरणे लिहिली आहेत.\nग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छतेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा, कामांचा आढावा “स्वच्छ ग्राम पोर्टल”द्वारे घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यासाठी नागरिकांनी http://swachhgram.nic.in. या संकेतस्थळाला भेट दयावी असे आवाहन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-security-will-be-provided-to-padmavati-film-team-minister-ranjit-patil-479811", "date_download": "2018-04-26T23:44:33Z", "digest": "sha1:ZOLXH3YKPWNJUMS3PI4EXFNAIEI2RRGM", "length": 14996, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : पद्मावती सिनेमाच्या कलाकारांना संपूर्ण सुरक्षा देऊ : गृहराज्यमंत्री", "raw_content": "\nमुंबई : पद्मावती सिनेमाच्या कलाकारांना संपूर्ण सुरक्षा देऊ : गृहराज्यमंत्री\nपद्मावतीची भूमिका निभावणारी दिपिकाचं नाक कापून टाकण्याच्या धमक्या येत असतानाच आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 5 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. महाराणी पद्मावतीची भूमिका चुकीच्या पद्धतीनं दाखवला गेल्याच्या आरोपाखाली क्षत्रिय समाजानं ही ऑफर दिली आहे. दरम्यान गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पद्मावतीच्या कलाकारांना पूर्ण सुरक्षा देण्याची हमी दिली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई : पद्मावती सिनेमाच्या कलाकारांना संपूर्ण सुरक्षा देऊ : गृहराज्यमंत्री\nमुंबई : पद्मावती सिनेमाच्या कलाकारांना संपूर्ण सुरक्षा देऊ : गृहराज्यमंत्री\nपद्मावतीची भूमिका निभावणारी दिपिकाचं नाक कापून टाकण्याच्या धमक्या येत असतानाच आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 5 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. महाराणी पद्मावतीची भूमिका चुकीच्या पद्धतीनं दाखवला गेल्याच्या आरोपाखाली क्षत्रिय समाजानं ही ऑफर दिली आहे. दरम्यान गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पद्मावतीच्या कलाकारांना पूर्ण सुरक्षा देण्याची हमी दिली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/tag/water-crisis/", "date_download": "2018-04-26T22:47:29Z", "digest": "sha1:EQC56WN6GQOMNL6HX4DDHFFZKQSFDQBS", "length": 7500, "nlines": 105, "source_domain": "krishidesh.com", "title": "water crisis Archives - कृषी देश", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\nनेहमीची येतो दुष्काळ (Draught is routine)\n“नेहमीची येतो पावसाळा” तसे आता “नेहमीची येतो दुष्काळ” असे म्हणायची वेळ आली आहे.\nदर ३-४ वर्षांनी एक लहानसा दुष्काळ आणि दर १०-१२ वर्षांनी एक भयावह दुष्काळ, हे असे दुष्टचक्र प्रस्थापित होत आहे. बरं, अशा वेळी सरकार, विरोधक अथवा अन्य कोणाला दोष देऊन उपयोग होत नाही. कारण पाण्याची कमतरता भरून काढणे खिशातून नोटा काढण्याएवढे सोपे नाही. अर्थातच सरकारी दूरदृष्टीचा आणि आत्मीयतेचा अभाव हि गंभीर बाब आहे. परंतु ह्यामध्ये जनतेची, म्हणजेच आपली, काहीच चूक नाही का\nपूर्वी प्रत्येक शेताला मोठाल्या ताली घातलेल्या असायच्या. आता कुठे आहेत. १ फुटाचा बांध सुद्धा नको वाटतो. अजून बघायचे झाले तर बांधावरील झाडे. संपूर्णपणे गायब झाले आहेत. का का तर त्यामुळे शेतात ओसावा पडतो. किती क्षेत्र का तर त्यामुळे शेतात ओसावा पडतो. किती क्षेत्र अगदी नगण्य असे. परंतु असा दुष्काळ पडल्यावर किती क्षेत्र रिकामे पडते अगदी नगण्य असे. परंतु असा दुष्काळ पडल्यावर किती क्षेत्र रिकामे पडते गावांची अवस्था मसनवटयापेक्षा भयानक आहे. रस्त्याच्या कडेला झाडे नाहीत, त्यामुळे पावसाने पडणारे पाणी वाहून तर जातेच पण सोबतच मातीही जाते. शेतांची अवस्था काही वेगळी नाही.\nबरं आमच्यासारखा काही बोलला तर त्याला सरळ सुनावले जाते “तुम्हाला काय कळते त्यातले. आमचे अवघे आयुष्य गेले ह्याच्यात. पावसापुढे कोणाचे काही चालत नाही. सरकारने धरणाचे पाणी दिले पाहिजे.”\nह्या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे:\nप्रत्येक नागरिकाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव व्हायला पाहिजे.\nसरकारने नक्कीच सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे परंतु नागरिकांचा त्याला प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे.\nPosted in उपक्रम, मराठी, माझे विचार | 5 Comments »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPT/MRPT079.HTM", "date_download": "2018-04-26T23:22:14Z", "digest": "sha1:KOQGANNN6646U6ICFJNHHDVWU6SN4OXC", "length": 7596, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50linguas मराठी - पोर्तुगीज PT नवशिक्यांसाठी | कारण देणे ३ = justificar alguma coisa 3 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पोर्तुगीज PT > अनुक्रमणिका\nआपण केक का खात नाही\nमला माझे वजन कमी करायचे आहे.\nमी तो खात नाही कारण मला माझे वजन कमी करायचे आहे.\nआपण बीयर का पित नाही\nमला गाडी चालवायची आहे.\nमी बीयर पित नाही कारण मला गाडी चालवायची आहे.\nतू कॉफी का पित नाहीस\nमी ती पित नाही कारण ती थंड आहे.\nतू चहा का पित नाहीस\nमी ती पित नाही कारण माझ्याकडे साखर नाही.\nआपण सूप का पित नाही\nमी ते मागविलेले नाही.\nमी सूप पित नाही कारण मी ते मागविलेले नाही.\nआपण मांस का खात नाही\nमी ते खात नाही कारण मी शाकाहारी आहे.\nहावभाव शब्दसंग्रहच्या शिकणासाठी मदत करतात\nजेव्हा आपण शब्दसंग्रह शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूला भरपूर काम करावे लागते. प्रत्येक नवीन शब्द संग्रहित करणे आवश्यक आहे. पण आपण शिकण्यास आपल्या मेंदूस सहाय्य करू शकता. हे हातवारे वापरून शक्य आहे. हावभाव आपल्या स्मृतीस मदत देतात. एकाच वेळी हातवारे केले तर तो शब्द चांगला लक्षात ठेवू शकतो. अभ्यासात स्पष्टपणे हे सिद्ध केले आहे. संशोधकांना चाचणी विषयक अभ्यास शब्दसंग्रह होते. हे शब्द खरोखरच अस्तित्वात नाहीत. ते एका कृत्रिम भाषेशी संबंधित आहेत. काही शब्द संकेतांसह चाचणी विषयात शिकवले होते. असे म्हणायचे आहे कि, चाचणी विषय फक्त ऐकू किंवा शब्द वाचण्यासाठी नाहीत. हातवारे वापरून, ते शब्दांच्या अर्थांचे अनुकरण करतात. ते अभ्यास करत असताना, त्यांच्या मेंदूचे कार्य मोजले जायचे. संशोधकांनी प्रक्रियेत एक मनोरंजक शोध केला आहे. शब्द संकेतांसह शिकलो होतो, तेव्हा मेंदूच्या अधिक भागात सक्रिय होता. भाषण केंद्र व्यतिरिक्त, तसेच सेन्सो मोटारीक भागात वर्दळ झाली. हे अतिरिक्त मेंदूचे उपक्रम आपल्या स्मृतीवर परिणाम करतात. संकेतांसह शिक्षणात, जटिल नेटवर्क वाढते. हे नेटवर्क मेंदू मध्ये अनेक ठिकाणी नवीन शब्द जतन करते. शब्दसंग्रह अधिक कार्यक्षमतेने संस्कारित केला जाऊ शकतो. जेव्हा ठराविक शब्द वापरू इच्छित असू तेव्हा आपला मेंदू जलद त्यांना शोधतो. ते देखील चांगल्या पद्धतीने साठवले जातात. हे महत्वाचे आहे कि हावभाव शब्दांनशी संबद्धीत असतात. शब्द आणि हावभाव एकत्र नसतात तेव्हा आपला मेंदू लगेच ओळखतो. नवीन निष्कर्ष, नवीन अध्यापन पद्धती होऊ शकते. भाषा बद्दल थोडे माहित असलेले व्यक्ती अनेकदा हळूहळू शिकतात. कदाचित ते लवकर शिकतील जर त्यांनी शब्दांनचे अनुकरण शारीरिक दृष्ट्या केलेतर.\nContact book2 मराठी - पोर्तुगीज PT नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2016/04/blog-post.html", "date_download": "2018-04-26T23:04:28Z", "digest": "sha1:LHZU4QVGW2MG45OBQ6HZW7B7ZL6IQKYB", "length": 5140, "nlines": 52, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\n“काही झाले तरी भारतमाता म्हणणार नाही”, असे जाहीरपणे उद्घोषित करणाऱ्या ओविसिंनी व त्याला विरोध करणाऱ्यांनी मोठाच वाद निर्माण केलेला आहे. परंतु ओवेसी किंवा काही मुसलमानांची वरील भूमिका कशामुळे आहे, याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.\nदेशाची देवीच्या रुपात कल्पना करणे हे इस्लामशी सांस्कृतिकदृष्ट्या विसंगत आहे. हिंदूंच्या संस्कृतीशी ते सुसंगत असल्याने हिंदूंना ते स्वाभाविक वाटते. उलट ते मुसलमानांना तसे का वाटत नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते आणि रागही येतो.\nइस्लामला एका अल्लाशिवाय इतर देवी-देवतांचे अस्तित्व मुळातच मान्य नाही. किंबहुना असे मानणे पाप आहे. अशा वैचारिक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भारत देशाला का होईना देवीच्या रुपात पाहणे मुसलमानांना पचू शकत नाही. या भूमिकेतून ही मंडळी ‘भारतमाता की जय’ म्हणण्याला उत्सुक नाहीत. या त्यांच्या नकाराचा देशनिष्ठेशी संबंध जोडणे हे आपल्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे, यात शंका नाही. खरे तर हा संस्कृती भेदाचा परिणाम आहे.\n‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणे योग्य की अयोग्य यावर चर्चा करण्याचा माझा उद्देश नाही. परंतु मुसलमानांकडून अशी भूमिका का घेतली जाते, हे समजून घेण्याचा नम्र प्रयत्न आहे.\nआपल्या नेत्यांबरोबरच समाजमाध्यमावरील तथाकथित सुजाण नागरिकही या विषयावर मोठ्या त्वेषाने आपले विचार मांडतात. असे विचार मांडताना मागचा पुढचा विचार करण्याची गरज यांना वाटत नाही. व्यक्त होता येते म्हणूनच केवळ वाट्टेल तसे व्यक्त होण्याची स्पर्धाच जणू समाजमाध्यमावर चालू आहे.\nया निमित्ताने कोणत्याही गोष्टीवर मुळातूनच कसा विचार केला पाहिजे, दुसऱ्यांच्या भूमिकेत शिरून त्यांची भूमिका कशी समजावून घेतली पाहिजे, हे सांगणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, हेच खरे.\nभारतीय संस्कृती हीजगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती असून...\nदिनांक ३१-०३-२०१६ च्या लोकसत्तामधील “ भारतीय सांस्...\n“काही झाले तरी भारतमाता म्हणणार नाही”, असे जाहीरपण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/panvel-municipal-chief-dr-sudhakar-shinde-suddenly-transfer-under-political-pressure-1664341/", "date_download": "2018-04-26T22:45:57Z", "digest": "sha1:BSSPZX3JKSKIH344NF7UVV6Q7R5SNWZR", "length": 16141, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "panvel Municipal chief Dr Sudhakar Shinde suddenly transfer under political pressure | विश्वास दर्शवूनही बदली | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nशासनाने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.\nपनवेल पालिका आयुक्तांच्या बदलीप्रकरणी सरकारची दुटप्पी भूमिका\nपनवेलकरांच्या व्यापक लोकहितासाठी पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना सेवेत कायम ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अवघे चार दिवस उलटले असताना सोमवारी अचानक आयुक्तांची बदली करण्यात आली. त्यामुळे पनवेलमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बदलीसाठी ठाकूर पिता-पुत्रांनी सरकारवर दबाव आणल्याची चर्चा सोमवारी पनवेलमध्ये रंगली होती.\nपालिका आयुक्त सत्ताधारी पक्षाला विश्वासात न घेता नागरी कामांचे निर्णय घेत असून अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, यांच्यावर कारवाई करत आहेत, असे भाजपचे म्हणणे होते. त्यामुळे सत्ताधारी आयुक्तांवर नाराज होते. ही नाराजी काही महिन्यापांसून शिगेला पोहोचल्याने मार्चमध्ये आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करून तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. हा ठराव मंजूर करताना सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी आयुक्तांवर अनेक गंभीर आरोप केले होते. यात हुकूमशाही कारभारापासून ते भ्रष्टाचारापर्यंत सर्व आरोपांचा समावेश होता.\nनगरविकास विभागाने १२ एप्रिलला हे सर्व आरोप फेटाळून लावत, ‘हा अविश्वास ठराव मंजूर करणे हे व्यापक लोकहिताविरोधात निर्णय घेणे ठरेल,’ असे म्हटले होते. त्यामुळे आयुक्त आता आपला कार्यकाळ पूर्ण करणार अशी खात्री पनवेलवासीयांना वाटू लागली होती, मात्र सोमवारी अनेक अधिकाऱ्यांची बदली करताना त्यांचीही मुंबईत बदली करण्यात आली. त्यांच्या जागी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nशासनाने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे. डॉ. शिंदे यांच्या विरोधात मंजूर करण्यात आलेला अविश्वास ठराव फेटाळताना सरकार अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यात आला तर चारच दिवसांत बदली करून भाजपा आमदारांच्या मताची कदर सरकार करीत असल्याचे दृश्य निर्माण करण्यात आले. शिंदे यांची बदली सत्ताधारी भाजपचे सर्वेसर्वा माजी खासदार रामशेठ ठाकूर व त्यांचे आमदार पुत्र प्रशांत ठाकूर यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे शिंदे यांच्या बदलीने सत्ताधारी भाजपाच्या गोटात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.\nशहराच्या भल्याचा विचार न करता सत्ताधारी व प्रशासन या दोघांनी ताठर भूमिका घेतली. मुळात ही पालिका स्थापन करण्याची घाई केली गेली आहे. अनेक प्राधिकरणांच्या अधिकारांमुळे हे शहर फसले आहे. पालिका स्थापन झाल्यापासून पनवेलकरांना आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखे वाटत आहे. पाणीप्रश्न, रस्ते, धूळ यासारख्या प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले असताना वाद निर्माण करण्यात सत्ताधारी व प्रशासन मश्गूल होते. यात बदल होईल अशी अपेक्षा आहे.\n– चंद्रशेखर सोमण, शिवसेना नेते, पनवेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/how-to-use-whatsapp-in-your-local-language-important-tips-for-the-same-1661520/", "date_download": "2018-04-26T22:38:29Z", "digest": "sha1:53ERW2CJ7SZ6IXYUIK4OZ2SAHVPGXNQK", "length": 15535, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "how to use whatsapp in your local language important tips for the same | व्हॉटसअॅप आता मातृभाषेत वापरता येणार | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nव्हॉटसअॅप आता मातृभाषेत वापरता येणार\nव्हॉटसअॅप आता मातृभाषेत वापरता येणार\nसध्या व्हॉटसअॅप १० प्रादेशिक भाषांना सपोर्ट करते. यात मराठी, हिंदी बंगाली, पंजाबी, तेलगू, तमिळ, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे.\nव्हॉटसअॅप हे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईतच झाले आहे. कधी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, कधी कामासाठी तर कधी चांगले फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी याचा उपयोग होतो. आपल्या यूजर्सना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देत व्हॉटसअॅप आकर्षित करत असते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले हे अॅप्लिकेशन वापरणे सोपे व्हावे यासाठी कंपनीकडून सातत्याने नवनवीन बदल करण्यात येत आहेत. यामध्ये वेगवेगळी अपडेटस देत ग्राहकांचा वापर सोपा करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या व्हॉटसअॅपने सोशल मीडियामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.\nसध्या व्हॉटसअॅप १० प्रादेशिक भाषांना सपोर्ट करते. यात मराठी, हिंदी बंगाली, पंजाबी, तेलगू, तमिळ, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. पण, इतक्या भाषांमध्ये उपलब्ध असूनही हे अॅप अनेकांना आपल्या भाषेत (स्थानिक) भाषेत वापरता येत नाही. याचे कारण म्हणजे अशाप्रकारे प्रादेशिक भाषेत वापरता येते याबाबत आपल्याला माहिती नसते आणि असली तरीही त्याचे सेटींग कसे करायचे ते माहीत नसते. त्यामुळे आपल्याला जमेल तसे आपण आहे त्या भाषेत हे अॅप्लिकेशन वापरत राहतो. मात्र आपल्या प्रादेशिक भाषेत व्हॉटसअॅप कसे वापरता येईल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पाहूयात याबाबतच्या काही खास टीप्स…\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n१. व्हॉटसअॅप ओपन करा. यातील सेटींग्जवर क्लिक करा.\n२. आता चॅटमध्ये जाऊन अॅप लॅंग्वेजवर क्लिक करा.\n३. यामध्ये आपल्या उघडा स्मार्टफोनच्या क्षमतेनुसार भाषा येतील. त्यामधून आपल्या आवडीची आणि गरजेची भाषा निवडा. त्यात मराठी, हिंदी बंगाली, पंजाबी, तेलगू, तमिळ, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश असतो.\n४. वापरकर्त्यांना एक सामान्य गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे व्हॉट्सअॅप हे आपल्या फोनचीच भाषा फॉलो करते. त्यामुळे आपल्या फोनची भाषा मराठी असेल तर, व्हॉट्सअॅपही मराठीत काम करते. पण, अॅण्ड्रॉईड आणि आयओएसनुसार आपल्याला वेगवेगळी पद्धत अवलंबावी लागले.\n५. अँड्रॉईडच्या सेटींग्जमध्ये लँग्वेज आणि इनपुट या पर्यायामध्ये आपल्याला हवी असलेली भाषा निवडल्यावर संपूर्ण फोनमध्ये ती भाषा दिसते. हा बदल व्हॉटसअॅपलाही लागू होत असल्याने तुम्हाला व्हॉटसअॅपही फोनच्या निवडलेल्या भाषेत दिसते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/04/blog-post_9.html", "date_download": "2018-04-26T23:15:38Z", "digest": "sha1:7DEX22DUL2YRT2N4J35HN57ZN6T66GAH", "length": 2426, "nlines": 52, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nआपल्या सुखाला सुरक्षित ठेवायचे असेल तर , आपल्या अवती भवती देखील सुख कसे निर्माण होईल व ते कसे टिकून राहील , याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे .\nकारण - दारिद्र्य व दु: खाच्या महासागरात आपण सुख- समृद्धीची बेटे तयार करू शकत नाहीत आणि ती टिकवूही शकत नाहीत .\nदारिद्र्य व दु:खाचा महासागर त्यास केंव्हा गिळंकृत करील , हे कधीही सांगता येणार नाही.\nसमान उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आपापसांमध्ये समन...\nउदार अर्थव्यवस्था ही आर्थिक विकास करण्यासाठी प्रत्...\nआपल्या सुखाला सुरक्षित ठेवायचे असेल तर ...\nईश्वर सत्य आहे की कल्पना आहे ,या वादात पडण्यात अर्...\nसर्वसामान्य लोकांना आपले हित कशात आहे किंवा आपले...\nचांगले वागने ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे . ती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmednagar-ajit-pawar-meet-injured-farmers-in-hospital-479718", "date_download": "2018-04-26T23:00:26Z", "digest": "sha1:D5SG5AHLIZELNVQXHDM6MF3JBFWYI6RR", "length": 14763, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अहमदनगर : अजित पवार गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीला", "raw_content": "\nअहमदनगर : अजित पवार गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीला\nऊसदर आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारप्रकरणी 1 डिसेंबरपासून हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी दिलाय..आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची अजित पवारांनी आज अहमदनगरमध्ये जाऊन भेट घेतली..त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या पोलिसांना तातडीनं निलंबित करावं तसंच त्यांना आर्थिक मदतही करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nअहमदनगर : अजित पवार गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीला\nअहमदनगर : अजित पवार गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीला\nऊसदर आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारप्रकरणी 1 डिसेंबरपासून हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी दिलाय..आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची अजित पवारांनी आज अहमदनगरमध्ये जाऊन भेट घेतली..त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या पोलिसांना तातडीनं निलंबित करावं तसंच त्यांना आर्थिक मदतही करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://discoverpune.com/pune-news/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%83-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-26T22:51:40Z", "digest": "sha1:FZ2LYC4IAW5YO3HVRUCVVJOA6RAM7V46", "length": 7540, "nlines": 139, "source_domain": "discoverpune.com", "title": "पुणेः नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करणारे दांपत्य ताब्यात - DiscoverPune", "raw_content": "\nपुणेः नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करणारे दांपत्य ताब्यात\nपुणेः अहमदनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करून पसार झालेले दांपत्याला विश्रामबाग पोलिसांनी शिताफीने नुकतेच ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील एमआयडीसीमधील राजलक्ष्मी कंपनीसमोर असलेल्या भाटीया कँटीनजवळ अशोक सोमई (वय 70, रा. ठाणे) यांचा 3 जुलै 2017 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास खून झाला होता. अनिल गायकवाड हा सुरक्षारक्षकाचे तेथे काम करत होता. खून झाल्यानंतर अनिक गायकवाड व त्याची पत्नी प्राची हे दांपत्य फरार झाले होते. खुनाच्या घटनेनंतर गायकवाड दांपत्याविरुद्ध तक्रार दाखल झाली होती.\nविश्रामबाग पोलिस ठाणेमधील कर्मचारी नाईक बाबा दांगडे यांना खबऱयाकडून गायकवाड दांपत्य एका चहाच्या टपरीवर चहा पित असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांनी खूनाची कबुली दिली. अनिलवर खून, खूनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत.\nअपर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ 1चे पोलिस उप-आयुक्त बसवराज तेली, सहाय्यक पोलिस आयुक्त शरद उगले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामगाब पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे, पोलिस उप-निरीक्षक महेंद्र पाटील, पोलिस हवालदार शरद वाकसे, सचिन सुपेकर, बाबा दांगडे, सचिन जगदाळे, धीरज पवार, अर्चना पेरणे व रेखा बनकर यांनी कारवाई केली.\nई सकाळवरील आणखी बातम्या :\nकाश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा\nअडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम\nबाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध\nपंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा – संजय राऊत\nकर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2018-04-26T22:40:02Z", "digest": "sha1:IB4MM32CXVXR7DDTPB7ZTO6YCRCKUAJU", "length": 4728, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इस्रायलचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nस्वीकार ऑक्टोबर २८ १९४८\nइस्रायल देशाचा ध्वज पांढऱ्या रंगाचा असून त्यामध्ये निळ्या रंगाचे दोन आडवे पट्टे आहेत. ध्वजाच्या मधोमध निळ्या रंगाचा डेव्हिडचा तारा आहे.\n2:3 वायु सेना ध्वज\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २०१७ रोजी १३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/third-murder-in-aurangabad-within-a-month-1663704/", "date_download": "2018-04-26T22:37:38Z", "digest": "sha1:C5KNTKPE4N7OJTAHTAOSNJYLCBUESB5Z", "length": 20544, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "third murder in Aurangabad Within a month | औरंगाबादेत महिनाभरात तिसरा खून | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nऔरंगाबादेत महिनाभरात तिसरा खून\nऔरंगाबादेत महिनाभरात तिसरा खून\nव्यासपीठाशेजारी शनिवारी रात्री एका तरुणाच्या पोटात गुप्ती भोसकून दोन भावंडांनी त्याचा खून केला.\nमारेकरी सख्ख्या भावंडांना अटक\nऔरंगाबाद शहरात डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीनिमित्त क्रांतीचौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठाशेजारी शनिवारी रात्री एका तरुणाच्या पोटात गुप्ती भोसकून दोन भावंडांनी त्याचा खून केला. तिसऱ्याशी असलेल्या पूर्व वैमनस्यातून आशिष संजय साळवे याचा नाहक बळी गेला. या घटनेनंतर रविवारी सकाळपासून रमानगरातील नागरिकांसह कुटुंबीयांनी आरोपींच्या अटेकसाठी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर व पोलीस निरीक्षक परोपकारी यांनी सायंकाळपर्यंत मारेकऱ्यांना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर घाटीत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात व त्यांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी असलेल्या दोन्ही भावंडांना कचनेर व बदनापुरातून अटक केली.\nमृत आशिष संजय साळवे (२५, रा. गल्ली क्र. २, रमानगर) हा सिडकोतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयात कंत्राटी नोकरीवर होता. त्याचा भाऊ सचिन हा अजय मुथा यांच्याकडे नवकार केटिरगमधे कामाला आहे. दुसरा भाऊ शुभम हा पगारिया ऑटो येथे नोकरीला आहे. आशिषचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले असून त्याची पत्नी गर्भवती आहे. आशिष हा रवी व राहुल जाधव यांचा मित्र होता. जाधव बंधूंचे व अविनाश गौतम जाधव आणि कुणाल गौतम जाधव (दोघेही रा. रमानगर) यांच्यात मागील पंधरा वर्षांपासून वाद आहे. कौटुंबिक कारणावरून असलेला हा वाद मागील काही दिवसांपर्यंत ठाण्यापर्यंत पोहोचला नव्हता. मागील काही दिवसांपूर्वी घरात बोकड शिरल्याच्या कारणावरून जाधव कुटुंबीयांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून जाधव कुटुंबीयांमधील वाद वाढला.\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रमानगरातील राहुल हरिश्चंद्र जाधव यांना व्यासपीठ उभारायचे होते. सकाळी सात वाजेपासून मृत आशिष, रहिम पठाण, राहुल कीर्तीकर, सूरज निकाळजे असे कामाला मदत करत होते. दुपारी दोनच्या सुमारास आशिष जेवणासाठी घरी गेला. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा क्रांतीचौकातील व्यासपीठाच्या ठिकाणी गेला. रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास अविनाश आणि कुणाल हे दोघेही भावंडे व्यासपीठाजवळ आले. त्यांनी आशिषला व्यासपीठाच्या बाजूला घेत त्याच्या पोटात गुप्ती भोसकली. यानंतर दोघांनी तेथून पळ काढला. आशिष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे सूरज निकाळजेने पाहिले. मिरवणुकीची गर्दी असल्याने काहीवेळ त्याला कोणाला प्रकार सांगावा म्हणत तो गोंधळून गेला. याच वेळी त्याने तेथून जात असलेल्या आशिषचा धाकटा भाऊ सचिन याला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आशिषला उस्मानपुरा भागातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी आशिषला तात्काळ घाटीत दाखल करण्याची सूचना केली. त्यामुळे त्याला रुग्णवाहिकेने घाटीत हलविण्यात आले. पण घाटीत नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान महिनाभरात औरंगाबादेत संकेत कुलकर्णी, अजय तिडके व आता आशिष साळवे या तीन तरुणांचे खून करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.\nबदनापूर, कचनेरमध्ये आरोपींना पकडले\nआरोपी अविनाश गौतम जाधव आणि कुणाल गौतम जाधव (दोघेही रा. रमानगर) यांना रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली. अविनाश जाधव याला कचनेरमधून तर कुणाल याला जालना जिल्ह्य़ातील बदनापूर येथून अटक केल्याचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले. या कारवाईत थोरात हे स्वत व गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे, आय. व्ही. कांबळे, हंबर्डे, राठोड, सोनवणे व नंदू चव्हाण आदींचा सहभाग होता.\nअवघ्या साडेतीनशे रुपयांसाठी भोसकले\nमोबाइलच्या व्यवहारातून बाकी राहिलेल्या ३५० रुपयांसाठी झालेल्या वादातून तीन तरुणांनी मिळून एकाला भोसकले. १४ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली असून जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुलेमान शेख (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो हुसेन कॉलनी येथील रहिवासी आहे. त्याचा व मयूर सुरेश जावळे याचा मोबाइल खरेदी-विक्रीतून व्यवहार झाला होता. सुलेमानकडून मयूर याने मोबाइल खरेदी केला होता. त्याची काही रक्कम देणे बाकी होते. त्यावरून मयूर व सुलेमान यांच्यात पुंडलिकनगरात वाद झाला. त्यातून मयूर जावळे व ऋषीकेश मोहन गोसावी, प्रवीण अरुण यांनी मिळून सुलेमान याला भोसकले. मयूर हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून ऋषीकेश व प्रवीण हे दोघे बीएसस्सी संगणक विज्ञानचे विद्यार्थी आहेत. या तिघांनाही रविवारी गुन्हे शाखेने अटक केली. या आरोपींना सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या पथकाने अटक केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-gangster-allowed-to-take-drinks-while-in-police-custody-476986", "date_download": "2018-04-26T23:40:49Z", "digest": "sha1:BEZVVD4RIRMSQ5VQ5KAOD3BB6Z7ABCUC", "length": 15112, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे: गँगस्टरला मद्यपानाची मुभा देणं पोलिसाला महागात", "raw_content": "\nपुणे: गँगस्टरला मद्यपानाची मुभा देणं पोलिसाला महागात\nपुण्यात गँगस्टरला मद्यपान करण्यास मुभा देणाऱ्या एका फौजदारासह 6 जणांना निलंबित करण्यात आलंय. रुपेश मारणे असं गँगस्टरचं नाव असून त्याला येरवडा कारागृहातून पनवेल इथल्या न्यायालयात नेण्यात येतं होतं. आरोपीनी येताना आणि जाताना दोन्ही वेळेस मद्यपान केल्याचं वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं आहे. याची तत्काळ दखल घेतं अप्पर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांनी मुंढवा पोलीस ठाण्यातील फौजदार आणि हवालदारांवर कारवाई केली. रुपेश मारणे हा कुख्तात गुंड गजा मारणेचा उजवा हात समजला जातो.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nपुणे: गँगस्टरला मद्यपानाची मुभा देणं पोलिसाला महागात\nपुणे: गँगस्टरला मद्यपानाची मुभा देणं पोलिसाला महागात\nपुण्यात गँगस्टरला मद्यपान करण्यास मुभा देणाऱ्या एका फौजदारासह 6 जणांना निलंबित करण्यात आलंय. रुपेश मारणे असं गँगस्टरचं नाव असून त्याला येरवडा कारागृहातून पनवेल इथल्या न्यायालयात नेण्यात येतं होतं. आरोपीनी येताना आणि जाताना दोन्ही वेळेस मद्यपान केल्याचं वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं आहे. याची तत्काळ दखल घेतं अप्पर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांनी मुंढवा पोलीस ठाण्यातील फौजदार आणि हवालदारांवर कारवाई केली. रुपेश मारणे हा कुख्तात गुंड गजा मारणेचा उजवा हात समजला जातो.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/fengsui-article/fengshuie-tips-112070300011_1.html", "date_download": "2018-04-26T23:04:10Z", "digest": "sha1:MJFWA7MPW3NFRHEIZWQQ3O5W3UDVNNDA", "length": 11925, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Fengshuie Tips : फेंगशुई व डायनिंग रूम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nFengshuie Tips : फेंगशुई व डायनिंग रूम\nघरातील डायनिंग रूम जितकी मोठी व आरामदायी असली पाहिजे तितकीच ती आकर्षकही असली पाहिजे. कारण जेवणाइतकेच त्या खोलीतील वातावरणही प्रसन्न असणे आवश्यक असते.\nफेंगशुईच्या मते जेवणाची खोली फक्त जेवणाची जागा न राहता कुटुंबासोबत चर्चा करण्याचीही जागा असते. त्याचप्रमाणे घरगुती समस्यांवर तोडगाही येथेच काढला जातो. कौटुंबिक संबंधांवरही या खोलीचा बराच प्रभाव पडतो.\nफेंगशुईच्या सिध्दांतानुसार नेहमी घरातील सर्व सदस्यांसोबत जेवण केल्याने संपूर्ण कुटुंब प्रेमाचा व आनंदाचा अनुभव घेते. तसेच विपरीत परिस्थितीशी लढण्याची शक्ती येते. डायनिंग रूम एकदम प्रवेशद्वाराजवळ नको. ती स्वयंपाकघराला लागून हवी. प्रवेशद्वारातून डायनिंग रूम दिसली तर आलेले पाहुणे जेवण झाल्याबरोबर निघून जातील. शिवाय बाहेरच्यांना डायनिंगरूमध्ये काय चालले तेही दिसेल.\nडायनिंग रूमच्या दरवाजाच्या स्थितीवरही घरात येणार्‍या व्यक्तीची मानसिकता कळते. दरवाजा उत्तर-पूर्वेला असेल तर पाहुण्यांना उत्साह वाटतो. दक्षिण भाग सोडला तर बाकी सर्व दिशा डायनिंग रूमसाठी चांगल्या असतात. दक्षिण भाग शक्ती व प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे जेवण करणार्‍याला अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते. शक्तीचा त्याच्यावर नको तो प्रभाव पडू शकतो. ही समस्या दूर करण्यासाठी त्याजागी वायू घंटी किंवा क्रिस्टल लावावे. म्हणजे हा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. डायनिंग रूमचा दरवाजा भिंतीच्या बाजूने उघडत असेल तर जेवणार्‍याला जबरदस्ती बसविल्यासारखे वाटते. यामुळे जेवताना त्याला उगाचच तणावाखाली असल्याचे वाटेत. ही समस्या सोडविण्यासाठी दरवाजासमोरील भिंतीवर एक आरसा लावावा.\nडायनिंग रूमचे छप्पर जास्तीत जास्त उंच असावे. त्यामुळे व्यक्तीची समृध्दी दिसून येते. छप्पर खाली असेल तर जेवणार्‍यांना आरामात जेवण करता येत नाही. घाईघाईत जेवण होऊन त्याचा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी छप्परापर्यंत भरपूर प्रकाश जाऊद्या.\nतुमच्या कुटुंबाचे दुश्मन आहे कोळ्यांचे जाळे (spider web)\nकुटुंबासाठी पैसे वापरणार: तोमर\nजिना पूर्व-दक्षिण दिशेला असावा\nसनदी अधिकारी शहिद जवानांच्या कुटुंबांना दत्तक घेणार\nयावर अधिक वाचा :\nकपाळावर कुंकू का लावतात\nविवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल पण यामागील कारण काय\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/central-government-supports-beef-ban-release-new-ordnance-261726.html", "date_download": "2018-04-26T22:49:27Z", "digest": "sha1:H5LRXOXY7M2647SBJSMEZVBKLCH3EKPC", "length": 14660, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकऱ्यांच्या जनावरांना सरकारी वेसण, विक्री-खरेदीसाठी लागणार परवानगी", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nशेतकऱ्यांच्या जनावरांना सरकारी वेसण, विक्री-खरेदीसाठी लागणार परवानगी\nमहाराष्ट्रातल्या गोवंश हत्याबंदीनंतर केंद्र सरकारनं आता एक नव्या अध्यादेश काढलाय. या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचा आठवडी बाजार उठणाक आहे.\nरायचंद शिंदे आणि प्रफुल साळुंखेसह रणधीर कांबळे,मुंबई\n29 मे : महाराष्ट्रातल्या गोवंश हत्याबंदीनंतर केंद्र सरकारनं आता एक नव्या अध्यादेश काढलाय. या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचा आठवडी बाजार उठणाक आहे. पाहूयात एक विशेष वृत्तांत...\nमहाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी लागू झाली आणि गोठ्यातल्या भाकड गायींचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. आता केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयानं एक नवा फतवा काढलाय. त्यानुसार गायी, वासरं, कालवडं, म्हशी आणि खोंडं विकण्यावर निर्बंध येणार आहेत. हा कायदा मोठा गंमतीदार आहे..\n- जनावरे खाटीकखान्यांत विकणार नाही, याची लेखी हमी शेतकऱ्याला बाजारसमिती सचिवाला द्यावी लागेल\n- जनावरं खरेदी करणाऱ्यांनाही जनावरं मारणार नसल्याची लेखी हमी द्यावी लागेल\n- लेखी निवेदनासोबत विक्रेता आणि खरेदीदाराला स्वत:सह जनावरांचे फोटो जोडावे लागतील\n- दुसऱ्या राज्यात जनावरं नेताना सरकारची परवानगी घ्यावी लागेल\nहा कायदा म्हणजे जिझीया कर आहे,जर हा कायदा मागे घेतला नाही तर भाकड जनावरं मंत्रालयात आणून बांधू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय.\nया नियमात शेतकरी, खाटीक आणि जनावर या तिघांचंही नुकसान आहे. शेती करण्यायोग्य नसलेली आणि भाकड जनावरं शेतकरी बाजारात नेतो. तिथं अनेक गिऱ्हाईकं असल्यानं शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो..आता असं होणार नाही..आता खाटकाला जनावरं शोधण्यासाठी दारोदार भटकावं लागेल. म्हणजे त्याचा खर्च वाढला..आणि शेतकऱ्यालाही पर्याय नसल्यानं मिळेल त्या किंमतीत जनावर विकावं लागेल. आणि भाकड जनावर विकता आलं नाही तर शेतकरी ते बेवारस सोडून देईल. अशा जनावराचे जे हाल होतील, त्याची कल्पनाच केलेली बरी.\nया नियमानं भ्रष्टाचाराचं एक नवं कुरण सरकारनं तयार केलंय. कत्तलीसाठी जनावरं बाजार समितीत विक्रीला येणार नाहीत, यावर बाजार समिती सचिवानं लक्ष ठेवायचं आहे. या सचिवाला चिरिमिरी देऊन असे व्यवहार होणारच नाहीत, याची हमी कोण देणार \nमांस निर्यातीतून भारताला तब्बल ४०० कोटी डॉलर्सचं परकीय चलन मिळतं. यावरही आता पाणी सोडावं लागणार आहे. त्यासोबतच कातडी उद्योगाचेही तीनतेरा वाजणार आहेत. एकंदरीत जनावरं खरेदी-विक्रीच्या वर्षानुवर्षं सुरू असलेल्या व्यवहारात सरकारनं विनाकारण खोडा घातलाय. यात हित कुणाचंच होणार नाही, हे ठसठशीतपणे दिसतंय. तरीही गायीला माता समजणारं सरकार या मातेलाच पोट खपाटीला घेऊन रस्त्यांवर भटकायला भाग पाडण्यासाठी सरसावलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: आठवडी बाजारगोवंश हत्याबंदीमहाराष्ट्र\nशब्दकोशांची जागा घेतली इंटरनेटनं, डिक्शनरींचा खप झाला कमी\nडाॅक्टरांच्या नाड्या मांत्रिकाच्या हातात, नाशिकच्या रुग्णालयात 'राशींच्या' खड्यांचा बाजार\nनगरमधील 'या' गावाने दुष्काळाशी केले दोन हात, मोदींनीही केलं कौतुक\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रोसिटी कायद्याचा हेतूच संपुष्टात-जस्टिस सावंत\n'ओए लकी...' पाहुन केल्या 11 ठिकाणी चोऱ्या, गोव्यात उडवले पैसे ; आता गजाआड \nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/online-bill-e-mail-mobile-registration-number-11863", "date_download": "2018-04-26T23:14:23Z", "digest": "sha1:3YQUU5YHHUNS7KNSTSWI37WSYU73TM57", "length": 13202, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Online bill for e-mail, mobile registration number ऑनलाइन बिलासाठी इ-मेल, मोबाइल क्रमांक नोंदणी | eSakal", "raw_content": "\nऑनलाइन बिलासाठी इ-मेल, मोबाइल क्रमांक नोंदणी\nशुक्रवार, 12 ऑगस्ट 2016\n‘महावितरण’तर्फे आवाहन; ६५ हजार ग्राहक घेताहेत माहिती\nजळगाव - वीजबिलांची ऑनलाइन माहिती किंवा वीज बंद असल्याच्या कालावधीची माहिती ग्राहकांना एसएमएस व ईमेलद्वारे देण्याचे ‘महावितरण’कडून जाहीर करण्यात आले आहे. याकरिता वीजग्राहकांनी ‘महावितरण’च्या टोल फ्री क्रमांकावर मोबाइल क्रमांक व इ-मेल आयडीची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n‘महावितरण’तर्फे आवाहन; ६५ हजार ग्राहक घेताहेत माहिती\nजळगाव - वीजबिलांची ऑनलाइन माहिती किंवा वीज बंद असल्याच्या कालावधीची माहिती ग्राहकांना एसएमएस व ईमेलद्वारे देण्याचे ‘महावितरण’कडून जाहीर करण्यात आले आहे. याकरिता वीजग्राहकांनी ‘महावितरण’च्या टोल फ्री क्रमांकावर मोबाइल क्रमांक व इ-मेल आयडीची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n‘महावितरण’ने आपला कारभार आणि ग्राहक सेवाही ऑनलाइन करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार ऑनलाइन बिलिंग, बिल भरणा, मोबाइल ॲपवरूनच ग्राहकाने मीटररीडिंग घेऊन ‘महावितरण’कडे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘महावितरण’ने कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या ‘कर्मचारी मित्र’ या मोबाइल ॲपद्वारे वीजपुरवठा बंद असलेल्या वीजवाहिनीची नोंद घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित वीजवाहिनीवरील ग्राहकांच्या मोबाइलवर ‘वीज बंद’बाबतच्या कालावधीची माहिती ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येणार आहे. दर महिन्याला मिळणाऱ्या बिलाची माहिती ‘एसएमएस’द्वारे किंवा इ-मेलवर उपलब्ध होण्यासाठी ग्राहकांकडून संबंधित माहिती मागविण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव परिमंडळातील सुमारे ६४ हजार ६९२ ग्राहकांनी मोबाइल क्रमांक, तर १५ हजार २०० ग्राहकांनी इ-मेल आयडीची नोंदणी केली आहे.\nया क्रमांकावर करता येणार नोंदणी\n‘महावितरण’कडून ग्राहकांना मोबाइल क्रमांक किंवा इ-मेल आयडीची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात ‘महावितरण’च्या ९२२-५५९-२२५५ या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे ग्राहकांना इ-मेल आयडी व मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. ग्राहकांनी मोबाइल क्रमांकावर बाराअंकी ग्राहक क्रमांक, इ-मेल अशी माहिती टाइप करून ‘एसएमएस’ केल्यास आयडीची नोंदणी होईल. तसेच नोंदणी करावयाच्या मोबाइल क्रमांकावरून ‘महावितरण’च्या टोल फ्री क्रमांकावर (MREG व बाराअंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून ‘एसएमएस’ केल्यानंतर मोबाइल क्रमांकाची नोंदणी होणार आहे.\nकामगारदिनी सरकारविरुद्ध इशारा मोर्चा\nमुंबादेवी - कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जागतिक कामगारदिनी हुतात्मा चौक ते आझाद मैदानात इशारा...\nमुंबई - राज्यातील संपूर्ण शहरी भाग हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा सरकारने ता. 1 ऑक्‍टोबर 2017 रोजी...\nप्रिव्ही आँरगॅनिक मध्ये आग; कोट्यावधींची हानी\nमहाड: औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही आँरगॅनिक मध्ये लागलेल्या भीषण आगीत कंपनी व या कंपनीशेजारी असणारी देवा ड्रील ही कंपनी आगीत भस्मसात झाली. या...\nफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई: राज्यातील अनेक जिल्हे भीषण दुष्काळाने होरपळून निघाले असताना सरकार केवळ ८...\nमहापालिकेतील शिवसेना-भाजप युतीबाबत संभ्रम\nजळगाव : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भाजप युतीप्रमाणेच जळगाव महापालिका निवडणुकीचीही गत झाली आहे. युतीची घोषणा करणारे नेते मात्र निर्णय घेण्यास तयार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mrsac.gov.in/?theme=mrsac_high", "date_download": "2018-04-26T22:47:19Z", "digest": "sha1:RDJ5B7LFI4ZBZAKVGNTZF24YSYCLKOPH", "length": 4770, "nlines": 58, "source_domain": "mrsac.gov.in", "title": "मुखपृष्ठ | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सेंटर", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर ह्या स्वायत्त संस्थेची स्थापना नागपूर येथे स.न. १९८८ मध्ये राज्य शासनाने नियोजन विभागाच्या नियंत्रणाखाली केलेली आहे.\nआज,महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर उत्तमरित्या प्रस्थापित झालेले असून, राज्य शासनाच्या संपुर्ण मदतीमुळे, केंद्राची ओळख \"सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारी राज्यातील गणमान्य संस्था\" म्हणुन करण्यात येते.\nदोन दशकाहून अधिक प्राप्तः असलेल्या अनुभवानुसार ह्या केंद्राने राज्य शासनाच्या विविध विभागात व शैक्षणिक संस्था मध्ये तंत्रज्ञान वापराबाबत वेगवेगळे उपयोजन प्रकल्प राबविले आहेत.\nतंत्रज्ञान विकसन, प्रचार / प्रसार व ई-प्रशासन\nमाहिती संचाचे कोठारघर स्थापन व वितरण\nराज्याची नैसर्गिक साधन संपत्ती माहिती प्रणाली विकसित करणे\nरिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान व भौगोलिक माहिती प्रणालीचा तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.\nसंकेतस्थळावरील माहितीचे स्वामित्व, पृष्ठ अद्यावातीकरण व सस्थितीत ठेवणे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटर, यांचे अधिपत्याखाली\nवेबसाईट दर्शक संख्या: 250510", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2010/05/", "date_download": "2018-04-26T23:00:32Z", "digest": "sha1:EQQCOAADYWBUGRNOSL7CFCQIINRKIUSY", "length": 218909, "nlines": 379, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: May 2010", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nया देशात नक्षलवाद्यांनी शस्त्रास्त्रं हाती घेऊन आपली दहशत, मागास वा अति मागास भागात निर्माण करणे सुरू ठेवले आहे. त्याला आपण रोखणार कसे, हा खरा प्रश्न आहे आणि सत्ताधारी पक्षात नेमके त्याबाबत एकमत नाही. केंद्रीय गृहमंत्री या नात्याने पी. चिदंबरम्‌ जी धोरणे राबवू बघत आहेत, त्याला कॉंग्रेस व सहयोगी पक्षातून काही गट विरोध करीत आहेत. पी. चिदंबरम्‌ यांच्या बौद्धिक अहंकारामुळे नक्षलवादी दुखावले गेले आणि ते दंतेवाडासारख्या घटना घडवून आणत आहेत, अशी टीका त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षातून होत आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग आणि नव्याने राज्यसभा सदस्य झालेले मणिशंकर अय्यर यांनी ही फळी सांभाळली आहे. आपण सोनिया गांधींच्या खूप जवळ आहोत, असे भासवणारी ही मंडळी, चिदंबरम्‌वर तुटून पडत आहेत आणि ज्यांनी कॉंग्रेस पक्षाची दाणादाण उडल्याबद्दल आनंद व्यक्त करायचा ते विरोधक चिदंबरम्‌ यांच्या मागे ठाम उभे आहेत, असे हे गंमतीदार चित्र निर्माण झाले आहे.\nएक काळ होता जेव्हा, नक्षलवाद्यांबद्दल समाजात खूप सहानुभूती होती. ते आदिवासी, जंगलात राहणारे यांच्या कल्याणाची काळजी वाहतात. त्यांना अधिक रोजगार व मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न करतात, असे मानले जात होते. ती वस्तुस्थितीही होती. या गरीब आदिवासींचे शोषण करणारे जे कंत्राटदार होते, तेंदुपत्ता जमा करण्यासाठी आदिवासींचे शोषण करणारे जे होते, भ्रष्टाचाराने लडबडलेली जी सरकारी यंत्रणा होती तिला धडा शिकविण्यासाठी नक्षलवादी आघाडीवर होते. ते आपल्या पद्धतीने न्याय करीत. त्यांच्या या न्याय करण्याच्या पद्धतीमुळे सरकारी यंत्रणा, उद्योगपती हादरून गेले होते. तेंदुपत्ता संकलनाला चांगला भाव, मजुरी मिळू लागली. त्या मजुरीवाढीमुळे त्यांच्या जीवनात आशेचे काही किरण फुलू लागले होते, पण ते फक्त काही वर्षे टिकले. त्यानंतर या आदिवासींचेही शोषण करणे या चळवळीने सुरू केले. त्यांना विकासवंचित ठेवण्यात धन्यता मानली जाऊ लागली. त्यामुळे रस्ता बांधला जातो का, मग कर अडथळा उभा; पूल बांधतो का, उडव पुलाला अन्‌ बांधकाम करणाऱ्याला, असा प्रयोग सुरू झाला. पुढे पुढे तर आपल्याबद्दल दहशत कशी निर्माण होईल, याची काळजी नक्षलवादी घेऊ लागले. जो कुणी मािहती देतो, पोलिसांना मदत करतो असा संशय आहे अशांना अन्‌ नक्षलवादी प्रतिकार मोडत काढत जे सरकारी यंत्रणेला, विकासाला सहकार्य करीत होते त्यांना टिपणे नक्षलवाद्यांनी सुरू केले. अतिशय क्रूर पद्धतीने दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांची हत्या केली जाऊ लागली. फक्त समोरच्याला मारणे हा नक्षलवाद्यांचा कधीच हेतू राहिला नाही, तर आपले क्रौर्य त्या भागातील जनतेला दिसावे, ते दहशतीत, दहशतीखाली यावेत, या हेतूने भीषण हत्या करणे सुरू झाले. इकडे नक्षलवाद्यांना मदत करता म्हणून पोलिस त्यांना वेठीला धरीत. अशा पद्धतीने आदिवासींचे दुहेरी शोषण सुरू झाले. त्यातूनच 2030 पावेतो या देशातील लोकशाही संपवून टाकू, अशी दर्पोक्ती नक्षलवादी करू लागले. अर्थात, या नक्षलवाद्यांबाबत कॉंग्रेस पक्षाने सुरवातीला घेतलेले बोटचेपे धोरण त्याला हातभार लावणारे ठरले. आंध्रप्रदेशात या नक्षलवाद्यांना मधल्या काळात खूप सोयीसवलती मिळाल्या. एरव्ही जंगलात लपूनछपून राहणारी ही मंडळी बाहेर आलीत. त्यांना एक संरक्षण मिळाले. ते थेट राजभवनात पोहोचले, पण त्यांचा दहशतवाद थांबला नाही. उलट त्यांचा उग्रवाद पराकोटीचा वाढला.\nअशाप्रकारे सशस्त्र क्रांती करायची अन्‌ त्याच वेळी आदिवासींनाही दहशतीखाली आणायचे, यावरून त्या नक्षलवाद्यांतही वाद सुरू झालेत. नक्षलवाद्यांचे स्थापनकर्ते बाजूला पडलेत, तर किसनजी वगैरेसारखे आग्यावेताळी नेतृत्व पुढे आले. हे नेतृत्व आदिवासींबाबतही क्रूर होते. सरकारी यंत्रणेचा लहानातील लहान खिळा उचकटून काढला पाहिजे, असे त्यांचे मत होते. म्हणून पोलिस व सरकारी यंत्रणेवर हल्ले सुरू झालेत. अगदी गर्भवती महिलेचीही, ती केवळ पोलिस दलात आहे म्हणून हत्या करण्यापावेतो क्रौर्य वाढले. त्याचा प्रतिकार केला पाहिजे, ही भावना सरकारी पातळीवर वाढीला लागली अन्‌ त्यातून \"ऑपरेशन ग्रीन हंट' सुरू झाले.\nया \"ऑपरेशन ग्रीन हंट'चा हेतू नक्षलवाद्यांना नमविणे हा होता. शस्त्राला शस्त्राने उत्तर देण्याला ते सज्ज होते. पण, तथाकथित मानवतावादी जे आहेत त्यांना या ग्रीन हंटने पोटशूळ निर्माण केला. पोलिस त्या नक्षलवाद्यांना टिपतात म्हणजे काय असा सूर लावला जाऊ लागला. प्रत्यक्षात ज्यांनी हा नक्षलवादी क्रौर्याचा अनुभव घेतला होता ते तर त्यांचा नि:पात केला जावा, या मताचे होते. पोलिस यंत्रणा या कामात अपुरी पडत होती. कारण त्या कुणालाही अशा प्रकाराने शस्त्राने लढण्याचे प्रशिक्षण नव्हते. समोर ज्याचा प्रतिकार करायचा तो आधुनिक शस्त्रास्त्र घेतलेला आहे आणि आपण मात्र पुरातनकालीन शस्त्र वापरतो आहे, यातून एक भयगंडही उत्पन्न होतो. त्यामुळे पोलिस यंत्रणा या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करायला जात जरूर होती, पण प्रत्यक्षात बंदोबस्त करण्यापेक्षा- \"आम्ही आलो आहोत, आम्हाला सुरक्षित जाऊ द्या,' हा भाव जास्ती राहत असे. या नक्षलवाद्यांशी लढताना आधुनिक शस्त्रसज्जता व लढाईवृत्ती जरूरी होती, पण आमचे जवान त्या ऐवजी बेसावधपणाने त्यांच्या जाळ्यात अडकत होते. दंतेवाड्याला सीआरपीएफ जवानही असेच गेलेत. नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याचे जे नियम होते त्या नियमांचे पालन झाले नाही, त्यामुळे 85 जवान शहीद झालेत.\nया घटनेमुळे \"ऑपरेशन ग्रीन हंट'चे संयोजकच, नेतेच, जनरलच हादरले आणि त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारीत, राजीनामा देण्याची तयारी दाखविली. आपला राजीनामा पंतप्रधान व संपुआच्या प्रमुख सोनिया गांधी यांना सादर केला. वास्तविक, अशा राजीनाम्याची मागणी विरोधक करीत असतात, पण विरोधकांनीच आग्रह धरला की, \"पीसी' तुम्ही राजीनामा देऊ नका. राज्यसभेत तर अरुण जेटली म्हणाले, \"\"युद्ध सुरू असताना जनरल मैदान सोडून जात नाही. एखादी लढाई हरली तरी, चकमक हरली तरी फरक पडत नाही. अंतिम युद्ध जिंकायचे असते.'' चिदंबरम्‌ यांनी राजीनामा देऊ नये, ही भावना खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त झाली अन्‌ तिचा पंतप्रधान व सोनिया गांधी या दोघांनीही सन्मान केला. पण... कॉंग्रेसमधूनच विरोधाचे हाकारे सुरू झालेत. हे हाकारे घालणारे होते- कम्युनिस्टांची वकिली करणारे मणिशंकर अय्यर हो. तेच मणिशंकर अय्यर- ज्यांनी पोर्टब्लेअरमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याची पट्टिका उखडली होती हो. तेच मणिशंकर अय्यर- ज्यांनी पोर्टब्लेअरमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याची पट्टिका उखडली होती अन्‌ त्यांना साथ देत होते- दिग्गी राजा अन्‌ त्यांना साथ देत होते- दिग्गी राजा दिग्गी राजांना हा प्रश्न तरी माहीत होता का दिग्गी राजांना हा प्रश्न तरी माहीत होता का छत्तीसगड होण्यापूर्वी ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते, यापलीकडे त्यांचा संबंध नव्हता. पण, त्यांनी या िचदंबरम्‌विरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले.\nएकूण चिदंबरम्‌ यांची स्थिती महाभारतातील कर्णासारखी झाली होती. त्यांना शापाचे धनी बनविण्यात आले होते. ते जी धोरणे मांडीत होते ती धोरणे विरोधकांनाही मान्य होती, पण त्यांच्याच पक्षातील मंडळी दुभंगली होती. एकूण त्यांची स्थितीही बोलून-उपरोधिक बोलण्याने बेजार होणाऱ्या कर्णासम झाली आणि राजा शल्याची टोचून उपरोधिक बोलण्याची भूमिका दिग्गी राजा व मणिशंकर आज निभावीत होते. तर अरुण जेटली मात्र कौतुक करताना सांगत होते, सेनापती कधीही युद्ध क्षेत्र त्यागून सोडून जात नाही. ही तर अशी युद्धभूमी आहे की, ज्यावर सुरू असलेले युद्ध गमाविणे भारताला परवडणारे नाही. आज आम्हाला स्वत:च्या गृहमंत्र्याचे पाय ओढणाऱ्या सरकारचीच गरज नाही. आज सरकार आणि सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष माओवाद्यांशी कसे लढायचे, या प्रश्नावर विभाजित झाला आहे, तर विरोधी पक्ष माओवादी पक्षाविरुद्ध धोरणाला पाठिंबा देण्यासाठी एक झाला आहे. आज गृहमंत्र्यांना देशाप्रति आपली प्रतिबद्धता आणि पक्षशिस्त यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. तसेच सरकारमधील जे नक्षलवाद्यांचे छुपे समर्थक आहेत, त्यांच्याशीही संघर्ष करावा लागणार आहे. जेटली जेव्हा चिदंबरम्‌ यांचे कौतुक करीत बोलत होते, तेव्हा जनार्दन द्विवेदी खुलासा करू लागले होते की, एखाद्याचे व्यक्तिगत मत हे पक्षाचे मत होत नाही.\nपण या सरकारमध्ये कशी मंडळी आहेत. ममतादीदी आहेत, ज्या म्हणतात- \"\"लालगडमध्ये एकही नक्षलवादी नाही. उलट प. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनाच अटक करण्याची गरज आहे.'' सीताराम येचुरी यांनीही ममतादीदींवर असाच आरोप लावला आहे. \"\"एकीकडे पंतप्रधान आज डावे अतिरेकी हा सर्वांत मोठा अंतर्गत धोका असल्याचे मानतात आणि ममतादीदी नक्षलवाद्यांना पाठीशी घालतात.'' हा त्याचा मथितार्थ.\nवास्तविक बघता राजकारणात, सत्ता असताना सर्वांची सामूहिक जबाबदारी असते. असे असताना ममतादी या त्या तत्त्वाला हरताळ फासून वाटेल ते बोलत आहेत. त्यांना सभागृहासमोर बोलावून या सामूहिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, ती गरज आहे.\nनक्षलवाद्यांशी लढताना आम्हाला एकदिलाने, एका विचाराने लढावे लागणार आहे. त्या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त झाला, तर त्याचा फायदा भाजपाला होईल वा विरोधी बाकांवर बसणाऱ्यांच्या राज्यांना होईल, असा विचार करणे हा वैचारिक कोतेपणा ठरणार आहे. खरोखर पक्षीय राजकारणापल्याड जाऊन आम्हाला नक्षलवाद, त्यांचा धोका, त्यांची वाढती आक्रमकता यांचा विचार करावा लागणार आहे व त्याला तोडीस तोड असे उत्तर द्यावे लागणार आहे. नक्षलवाद्यांचा हिंसाचार रोखण्यासाठी आम्ही कसे सज्ज होणार, हा खरा प्रश्न आहे.\nएका अमेरिकन संन्यासी शिष्याला पत्र\nहॉटेल बेल व्ह्यू, बोस्टन\nलिऑन लॅन्ड्‌सबर्ग नामक एका अमेरिकन संन्यासी शिष्याला\nतुम्हाला मी एक गोष्ट करावयास सांगणार आहे, त्याबद्दल मनाला काही वाटू देऊ नये. गुरू या नात्याने तुम्हाला उपदेश करण्याचा मला अधिकार आहे, म्हणून तुम्ही स्वत:साठी काही कपडे करून घ्यावेत, असे मी तुम्हाला आग्रहपूर्वक सांगतो; कारण त्यांच्या अभावी या देशात कोणतेही कार्य करण्यास तुम्हाला अडचण होईल. एकदा कार्य सुरू झाले म्हणजे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे पोशाख करू शकाल. त्याबद्दल लोक मग काही म्हणणार नाहीत.\nतुम्ही माझे आभार मानण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण हे माझे कर्तव्यच होय. हिंदू कायद्यानुसार शिष्यच संन्याशाचा वारस असतो. संन्यासग्रहणापूर्वी जरी त्याला पुत्र झालेला असला तरीदेखील शिष्यच त्याचा उत्तराधिकारी असतो. गुरुशिष्यांचा संबंध म्हणजे खरा आध्यात्मिक संबंध असतो, ज्याला तुम्ही अमेरिकन लोक \"ट्यूटर' म्हणता, तशा प्रकारचा हा संबंध नव्हे.\nतुमच्या यशासाठी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो\nविकासाचा दर वाढतोय. तसं पाहिलं तर महागाई, फुटिरता, दहशत आणि हिंसाही वाढत आहे. हे सारंं विकासाची देणगी असल्याचंही म्हटलं जातं आहे. मनाची समजूत घालण्यासाठी असं विचार करणं ठीक आहे, परंतु ज्या प्रक्रियेचे हे सर्व अनिवार्य परिणाम आहेत, त्याला विकास म्हणता येईल का याला वित्तवृद्धीतून आलेली समृद्धीही म्हणता येणार नाही.\nश्री आणि समृद्धी यांमध्ये साधनसामग्री आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच संपूर्ण समाजाची सुख, शांती व निर्भयताही अंतर्भूत असते, परंतु आज तर समाजाची शकलं उडताना दिसत आहेत. माणूस हा विकासाचा आधार मानला गेला आहे. माणूस हा एकटा राहू शकत नाही, तो तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे नैसर्गिक अंग आहे, याचे विस्मरण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जोवर मन-वाचा-कर्माने ही भावना विस्तारित होणार नाही, तोवर खरा विकास होणे शक्य नाही परंतु आज अर्थव्यवस्था असो वा न्यायव्यवस्था, ते समाज आणि कुटुंबव्यवस्था तोडण्याचे काम करीत असल्याचे दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर करण्यात येत असलेल्या तथाकथित सुधारणा या व्यक्तीलाच आतून पोखरून काढत आहेत.\nराजकारणात तर स्वार्थासाठी समाजाचे तुकडे-तुकडे करण्यालाच सफलता मानण्यात येऊ लागले आहे. बहुपक्षीय निवडणूकप्रणालीत सर्वाधिक मते मिळवणे म्हणजेच विजयी होणे असल्यामुळे तेथे सर्व काही तोडण्या-फोडण्यावरच आधारलेले असते. 100 च्या लोकसंख्येत समजा आपला गट 20 चा आहे, तर इतरांना इतक्या छोट्या-छोट्या तुकड्यांत विभागून टाका की, 20 वालाच सर्वात मोठा गट राहील. परिणामी करण्यात आलेल्या मतदानापैकी 22 प्रतिशत मते घेऊन आमचे प्रतिनिधी संसदेत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची धोरणं निर्धारित करतात. यात सुधारणा करणे सहज शक्य आहे. 50 प्रतिशतपेक्षा किमान 1 मत अधिक घेणाराच विजयी असेल, असा नियमच केला पाहिजे. असे झाले तर मग जाती, भाषा आणि अन्य गोष्टींवरून समाज तोडणारे हेच सारे स्वार्थी राजकीय नेते आपल्या विजयासाठी समाज जोडण्याचे काम करू लागतील.\nआपली इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीदेखील याच व्यक्तिवादी दृष्टिकोनाने ग्रासली गेली आहे. यामुळेच आपण आपल्या महापुरुषांचे वर्णन आणि मूल्यमापन दोन्हीही व्यक्तिगत उपलब्धंींच्या आधारेच करतो. भगवान गौतम बुद्ध यांना त्यांच्या त्याग, साधना, बोध आणि करुणा यासाठी स्मरले जाते, परंतु त्यांचा मुख्य विचार तर व्यक्तिकेंद्रित कर्मकांड आणि त्यामुळे समाजात आलेल्या अंध रूढींच्याप्रति विद्रोह होता. त्यांच्याच अनुयायांकडून सर्वाधिक अन्याय जर कोणत्या महापुरुषावर झाला असेल, तर तो बुद्धांवरच होय. ज्या बुद्धाने मूर्तिपूजेच्या अज्ञानाचा जीवनभर विरोध केला, आज मूर्तींच्या बाबतीत सारे विश्व-कीर्तिमान, बुद्ध मूर्तींच्या नावानेच आहेत. साक्षात करुणेची प्रतिमूर्ती भगवान बुद्धांचे अनुयायी त्यांच्या नावावर विद्वेषाचे समाजकारण करताना दिसत आहेत. राज्याचा त्याग करून ज्ञानाची साधना करणाऱ्या बुद्धाच्या नावावर नोटांचा हार घालून सत्तेचे राजकारण सुरू आहे.\nभगवान बुद्धांचा मुख्य संदेश त्यांच्या मंत्रात सामावला आहे -\nहाच चिरंतन विकासाचा मूलमंत्र आहे. माणसाने आपला अहं आणि स्वार्थ ज्ञानाच्या शरणात न्यावा. याचे व्यवस्थारूप माध्यम आहे- संघटनेला शरण जाणं आणि अशा संघटनशक्तीनेच संपूर्ण मानवता धर्माच्या सिद्धांताना शरण जाऊन खऱ्या अर्थाने विकास साधू शकेल. या त्रिसूत्रीय मंत्रावर आधारित गणतंत्र, राजतंत्र आणि समाज निर्माणातूनच मानवी समस्यांचे दूरगामी निदान आणि समाधान शक्य आहे. याच महिन्यात जयंती असलेल्या वि.दा. सावरकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनातूनही हाच संदेश ध्वनित होतो.\nधर्माच्या सनातन तत्त्वांना युगानुकूल आवश्यकतेनुसार आचरणात आणून समाजात रुजविण्याचे कार्य करणाऱ्या बुद्ध, बसवेश्वर आणि वि.दा. सावरकरांवरील लेख निश्चितच वाचकांना उपयुक्त ठरतील, अशी आशा आहे. धर्माचे मर्म आचरणात आहे, म्हणून याची सम्यक प्रतिष्ठा प्रत्यक्ष आपल्या कार्यानेच होईल. \"विवेक विचार'चे वाचक विवेकानंद केंद्र परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून कार्यात प्रत्यक्ष सहभाग आणि सेवाकार्यात सक्रीय नेतृत्वाची अपेक्षा आहे.\nअक्षय्य तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा\nअमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील डेट्रॉईट नामक\nशहरी एकदा व्याख्यान देताना स्वामी\nविवेकानंदांनी भगवान बुद्धदेवांसंबधी पुढील विचार\nप्रत्येक धर्माने एकेका विशिष्ट साधनावर भर देऊन त्याचाच विशेष विकास केला असल्याचे आपल्याला आढळून येईल. बौद्ध धर्मामधे निष्काम कर्माला प्राधान्य मिळाले आहे. तुम्ही लोक बौद्धधर्म आणि ब्राह्मणीधर्म यांत घोटाळा करून नका. या तुमच्या देशात अनेक व्यक्ती असला घोटाळा करताना आढळतात. ह्या लोकांची अशी समजूत आहे की, बौद्धधर्माचा सनातनधर्माशी काहीही संबंध नसून, तो एक संपूर्ण स्वतंत्र धर्म आहे, परंतु ही त्यांची गैरसमजूत आहे, वस्तुस्थिती अशी नाही. वस्तुत: बौद्धधर्म हा सनातन धर्माचाच केवळ एक विशिष्ट संप्रदाय आहे. हा बौद्धधर्म गौतम नामक एका महापुरुषाने स्थापिला आहे. तत्कालीन लोकांतील तात्त्विक काथ्याकुटाची बेसुमार आवड, प्रचलित कर्मकांडातील अनुष्ठानांची अस्वाभाविक गुंतागुंत आणि विशेषत: जातिभेदाची प्रथा या सर्वांना गौतम अगदी विटून गेले होते.\nकुणाकुणाचे असे म्हणणे असते की, आम्ही एका विशिष्ट कुळात जन्मलो आहोत आणि म्हणून जे अशा कुळात जन्मले नाहीत, त्यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत भगवान बुद्ध जातिभेदाच्या असल्या कल्पनेचे विरोधक होते. त्याप्रमाणे धर्माच्या गोंडस नावाखाली कपट-कौशल्याने आपलीच तुंबडी भरून घेण्याच्या पुरोहितांच्या स्वार्थी खटाटोपाचेही ते घोर विरोधी होते. त्यांनी स्वत: अशा धर्माचा प्रचार केला की, ज्यात सकामभावाला थाराच नव्हता.\nतत्त्वज्ञान व ईश्र्वर या संबंधीची नानाविध मतमतान्तरे घेऊन वादावादी आणि चर्वितचर्वण करीत बसणे त्यांना मुळीच पसंत नव्हते. या बाबतीत ते संपूर्ण अज्ञेयवादी होते. पुष्कळदा अनेक लोक त्यांना ईश्र्वर आहे की नाही, म्हणून विचारीत. त्यावर त्यांचे उत्तर ठरलेलेच असे. ते उत्तर देत - \"\"यासंबंधी मला काहीच माहिती नाही.'' माणसाचे खरे कर्तव्य काय, अशी पृच्छा केल्यास ते म्हणत की, सच्छील व्हा आणि इतरांचे कल्याण करा.\nएकदा पाच ब्राह्मणांनी बुद्धदेवांकडे जाऊन त्यांच्यात आपापसात चाललेला वादविवाद मिटवून देण्याची त्यांना विनंती केली. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, \"\"भगवन्‌, माझ्या शास्त्रात ईश्र्वराच्या स्वरूपासंबंधी आणि त्याचा लाभ करून घेण्याच्या उपायासंबंधी ही अशी अशी वचने आहेत.'' दुसरा ब्राह्मण म्हणाला,\"\"अंहं, ती सारी खोटी असली पाहिजेत. कारण माझ्या शास्त्रात ईश्र्वराच्या स्वरूपासंबंधी आणि त्याला मिळविण्याच्या साधनासंबंधी अगदी निराळेच सांगितले आहे.'' याप्रमाणे बाकीचेही आपापल्या आवडीच्या शास्त्रांतून ईश्र्वराचे स्वरूप व त्याच्या प्राप्तीचे उपाय व यासंबधी नाना वचने उद्‌धृत करू लागले. बुद्धदेवांनी त्या सगळ्यांचे म्हणणे अगदी शांतपणे ऐकून घेतले आणि नंतर एकामागून एक त्यांतील प्रत्येकाला त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला. ते म्हणाले, \"\"बरे पण तुमच्यापैकी कुणाच्या शास्त्रात असे सांगितले आहे काय की, ईश्र्वर क्रोधी, हिंसापरायण वा अपवित्र आहे\nपाचही ब्राह्मण एकमुखाने म्हणाले,\"\"नाही भगवन्‌, सर्वच शास्त्रांचे म्हणणे आहे की, ईश्र्वर शुद्ध आणि शिवस्वरूप आहे.'' त्यावर बुद्धदेव म्हणाले, \"\"बंधूंनो, मग तुम्ही स्वत: आधी शुद्ध आणि चांगले बनण्याचा का बरे यत्न करीत नाही, की जेणेकरून ईश्र्वर म्हणजे काय वस्तू आहे, हे तुम्हाला आपोआपच कळून येईल.''\nअर्थातच मी बुद्धदेवांच्या सर्वच मतांचे समर्थन करीत नाही. तात्त्विक चिंतनाचीच मला स्वत:ला अत्यंत आवश्यकता आहे, असे मला वाटते. कितीतरी बाबतीत माझा बुद्धदेवांशी संपूर्ण मतभेद आहे, पण मतभेद आहे एवढ्यासाठी मी त्यांच्या चारित्र्याचे, त्यांच्या उदात्त उपदेशांचे सौंदर्य लक्षात घेऊ नये असे थोडेच आहे जगातील सर्व आचार्यांमध्ये बुद्धदेव हे एकटेच असे आहेत, की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर महापुरुषांनी व सर्वांनीच आपण ईश्र्वरावतार आहोत अशी घोषणा केलेली आहे आणि ते असेही संगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्र्वास ठेवील तो स्वर्गी जाईल, मुक्त होईल, पण बुद्धदेवांकडे बघा. मृत्यूच्या अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी काय म्हटले आहे जगातील सर्व आचार्यांमध्ये बुद्धदेव हे एकटेच असे आहेत, की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर महापुरुषांनी व सर्वांनीच आपण ईश्र्वरावतार आहोत अशी घोषणा केलेली आहे आणि ते असेही संगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्र्वास ठेवील तो स्वर्गी जाईल, मुक्त होईल, पण बुद्धदेवांकडे बघा. मृत्यूच्या अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी काय म्हटले आहे ते नेहमी हेच म्हणत असत, \"\"कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी सहाय्य करू शकणार नाही. स्वत:च स्वत:ला सहाय्य करा, स्वत:च्याच प्रयत्नांनी मुक्तिलाभाची कास धरा ते नेहमी हेच म्हणत असत, \"\"कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी सहाय्य करू शकणार नाही. स्वत:च स्वत:ला सहाय्य करा, स्वत:च्याच प्रयत्नांनी मुक्तिलाभाची कास धरा\nस्वत:संबंधी ते म्हणत, \"\"बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न. मी गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतली आहे. तुम्हीही जर तिच्यासाठी प्राण पणास लावून प्रयत्न कराल, तर तुम्हालाही ती प्राप्त होऊ शकेल\nते पूर्ण कामनाशून्य होते. त्यांचे ठायी स्वार्थी हेतूंचा लेशही नव्हता. म्हणून स्वर्गात जाण्याच्या वा ऐश्र्वर्याच्या आकांक्षेचा गंधही त्यांचेठायी नव्हता. यौवनाच्या भर वसंतात, राज्यलक्ष्मीच्या स्नेहल अंकावर लोळत असताना सत्यलाभार्थ सिंहासनावर लाथ मारून आणि सर्व भोग-सुखांवर पाणी सोडून ते भारताच्या रस्त्या-रस्त्यांतून भ्रमण करीत भिक्षावृत्तीने उदरभरण करीत फिरले आणि समुद्रासारख्या आपल्या विशाल हृदयाच्या पवित्र प्रेरणेने, समस्त नर-नारींची व इतर प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे म्हणून सत्याचा प्रचार करीत त्यांनी सर्वत्र संचार केला. अवघ्या जगामध्ये तेच असे एकमेव महापुरुष आहेत, की ज्यांनी यज्ञातील पशुहत्या थांबविण्यासाठी यज्ञपशूंच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखविली.\nएकदा ते एका राजाला म्हणाले होते, \"\"यज्ञात पशूंचा बळी दिल्याने जर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकत असेल, तर मानवाचा बळी दिल्याने त्याहीपेक्षा केवढीतरी श्रेष्ठ प्राप्ती होईल यात काय संशय म्हणून यज्ञवेदीवर माझाच बळी द्या म्हणून यज्ञवेदीवर माझाच बळी द्या'' त्यांचे हे म्हणणे ऐकून तो राजा खरोखर अत्यंत विस्मित होऊन गेला आणि लक्षात ठेवा, हे सर्व त्यांनी केले ते कोणताही मतलब पोटात न बाळगता. ते कर्मयोगाचे मूर्तिमंंत उदाहरण होते. त्यांना जी अत्युच्च अवस्था लाभली होती, तिच्यावरून हेच स्पष्ट दिसते की, कर्माच्या जोरावर आपणही आध्यात्मिक जीवनाचा अंतिम टप्पा गाठू शकू.\nईश्र्वरावर विश्र्वास ठेवल्याने पुष्कळांचा साधनामार्ग सुगम होत असतो यात शंका नाही, परंतु बुध्ददेवांच्या जीवनाचे अनुशीलन केल्यास हे स्पष्टपणे प्रतीत होते की, एखाद्याचा ईश्र्वरावर मुळीच विश्र्वास नसला, कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाकडे त्याचा ओढा नसला, त्याने कोणत्याही संप्रदायाची कास धरलेली नसली किंवा तो कोणत्याही मंदिरात देवदर्शनार्थ जात नसला, फ़ार काय पण तो जरी बाह्यत: नास्तिक वा जडवादी वाटला तरीही तो ती चरम अवस्था प्राप्त करून घेण्यास समर्थ होऊ शकेल, यात काहीच संदेह नाही.\nबुद्धदेवांच्या मतांचे वा कार्याचे मूल्यमापन करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. त्यांच्या अपूर्व हृदयाचा एक लक्षांशही मला लाभता, तर मी स्वत:ला धन्य मानले असते. त्यांचा ईश्र्वरावर विश्र्वास असला काय आणि नसला काय, त्याच्याशी मला काहीच करावयाचे नाही आणि त्याने माझी काही हानीही व्हावयाची नाही, परंतु एवढे मात्र निश्चित की, इतर व्यक्ती योगाच्या, भक्तीच्या वा ज्ञानाच्या साहाय्याने ज्या पूर्णावस्थेचा लाभ करून घेत असतात, तिचा बुद्धदेवांनाही लाभ झालेला होता. यावर किंवा त्यावर नुसता विश्र्वास ठेवीत गेल्याने सिद्धी लाभते असे नव्हे. केवळ तोेंडाने धर्माच्या आणि ईश्र्वराच्या लांबलचक बाता झोकूनही काहीच साधावयाचे नाही. एखादा पोपटही शिकवाल त्याची घडघड उजळणी करून दाखवू शकतो. कर्म निष्कामभावाने करू शकल्यासच सिद्धिलाभ होत असतो.\nया समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे\nऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. भारतातील\nअध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी \"अनुभव मंडप'\nही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास\nकोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद\nहोता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता.\nप्रत्येक माणसाला धार्मिक जीवन जगण्याची समान संधी मिळावी. त्या धार्मिक जीवनात जन्म, जात, व्यवसाय, स्त्री-पुरुष म्हणून भेदभाव केला जाऊ नये.\nभारतात प्राचीन काळापासून भगवान शिवाची उपासना होत आली आहे. नंदी हा भगवान शिवाचे वाहन आणि शिष्य. कृषिप्रधान भारतात वृषभ (बैल) हा शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. वृषभाला नंदीच्या रूपात पूजण्याची प्रथाही भारतात प्राचीन काळापासून आहे. सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला गेला आहे. यादिवशी बैलांना शेतीकामाला जुंपण्यात येत नाही. शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता भाव ठेवून आठवड्यातून एकदा विश्रांती देण्याची परंपरा भारतीयांच्या तरल संवेदनेची ओळख करून देण्यास पुरेशी आहे. पशु-पक्षांचे शोषण होऊ नये यासाठी 21 व्या शतकातील मानव कायदे बनविताना दिसतो, परंतु भारतामध्ये प्राणिमात्रांवर दया करणेच नव्हे, तर ईश्वररूपात पाहणेदेखील दैनंदिन आचरणाचा अविभाज्य भाग आहे. 900 वषार्र्ंपूर्वी समाजात समरसता निर्माण करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांना साक्षात नंदीचा अवतार मानले गेले. संस्कृतमधील \"वृषभ' या शब्दाचे बसव हे कन्नड रूप. सन 1131 मध्ये बसवण्णांचा जन्म झाला. (बसवला लोक प्रेमाने बसवण्णा म्हणत) पुढे लोकांनी त्यांना आदराने \"बसवेश्वर' हे नामाभिधान दिले.\nसमुद्राला भरती येते, त्यानंतर ओहोटी येते. सूर्य मध्यावर येतो आणि नंतर मावळतोही. समाजाचेही तसेच असते. या भूमीने व्यास, कपिल, कनाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेते, चंद्रगुप्तांसारखे सम्राट निर्माण केले. समाज भरभराटीला आला आणि नंतरच्या काळात अधोगतीही झाली. निरर्थक अंगरूढींनी उच्छाद मांडला. स्पृश्य-अस्पृश्यता यांसारख्या समाजाला मागे खेचणाऱ्या प्रथा बोकाळल्या. दुर्दैव असे की हे सारे धर्माची झूल पांघरून सुरू होते. अशावेळी बसवण्णा यांचा उदय झाला आहे.\nआधुनिक सुधारणावाद्यांपेक्षा बसवण्णा वेगळे होते. 19 व्या शतकातील थोर सुधारक स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आधुनिक सुधारणावाद्यांना धर्माची मोडतोड केल्यावाचून सामाजिक सुधारणा करणे अशक्य वाटते. अलीकडच्या काळात असा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला, त्यांना अपयश मिळल्याचे दिसते. कारण त्यांच्यापैकी फारच थोड्यांनी स्वत:च अभ्यास केला होता आणि सर्व धर्मांची जननी असलेल्या आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक ती साधना तर एकाचीही झाली नव्हती.\nसमाजाची अवनती होते, ती धर्मामुळे नव्हे तर धर्मतत्त्वांचे योग्यरीतीने पालन न केल्याने, हे महात्मा बसवेश्वर जाणून होते. कृष्णा आणि मलापहारी नद्यांच्या संगम ठिकाणी असलेल्या गुरुकुलात ज्ञानी गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले होते. विविध ग्रंथांचा, ज्ञानाच्या सर्व शाखांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी संस्कृत ग्रंथातील धर्मतत्त्वे कन्नडमधून लिहिली. बसवण्णांपूर्वी कन्नड वाङ्‌मय फक्त पद्यस्वरूपात लिहिले गेले होते. बसवण्णांनी गद्यातून वचने लिहिण्यास सुरुवात केली, त्यामुळे कन्नड भाषेतील गद्य वाङ्‌मयाचा विकास झाला. कित्येक शिवशरणांनी म्हणजे शैवसंतांनी बसवण्णांचे अनुकरण केले. या वचनांचा लोकांमध्ये प्रचार झाला. वचनांच्या माध्यमातून समाजाच्या निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. समाजाची नैतिक व धार्मिकदृष्ट्या रचना कशी असावी, हे सांगण्यात आले. प्रत्येकाने आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करतानाच प्रामाणिक व आध्यात्मिक जीवन जगायला मार्गदर्शक ठरतील अशी तत्त्वे बसवेश्वरांनी समाजाला दिली.\nकर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील खेड्यांतील लोकांच्या जिभेवर आजही बसवेश्वरांची वचने आरूढ झालेली दिसतात.\nबसवण्णांचे समाजपोषक विचार आणि आचार याने प्रभावित होऊन चालुक्य राजाच्या दरबारात बसवण्णांना मानाचे स्थान मिळाले. सर्वसामान्यांच्या उन्नतीची कामे करण्यात बसवण्णांचा हातखंडा होता. निस्पृहता आणि कर्तृत्वाच्या बळावर बसवण्णा राज्याच्या मंत्रिपदी आरूढ झाले. सत्ता आणि वैभव, कीर्ती पायाशी लोळण घेतानाही बसवण्णा आध्यात्मिक नीतिमूल्यांपासून ढळले नाहीत. या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी \"अनुभव मंडप' ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता.\nबसवण्णा - मंत्री, प्रभुदेव - तेजस्वी आध्यात्मिक नेते, सिद्धाराम - कर्मयोगी, चेन्नबसवण्णा - प्रकांड पंडित, अक्कमहादेवी - महासाध्वी, माचैया - धोबी, रामण्णा - गुऱाखी, मद्द्य - शेतकरी, रेम्मवे - विणकर, रामीदेव - कोतवाल, कनैया - तेली, संगण्णा - वैद्य, बसप्पा - सुतार, काकैया - चर्मकार, हरळैया - मोची असे विविध क्षेत्रांतील लोक अनुभव मंडपात सहभागी होते.\nजातीभेद निर्मूलन, समाज प्रबोधन, प्रशासन या क्षेत्रांतील महात्मा बसवेश्वर यांचे कार्य 900 वर्षांनंतरही तेवढेच प्रासंगिक असल्याचे आजच्या समाजाकडे पाहिल्यास जाणवते. महात्मा बसवेश्वरांनी समाजाला जोडण्याचे, अंधरूढी नष्ट करण्याचे कार्य केले, परंतु गुरूंचा पराभव करणारे शिष्य इतिहासात जागोजागी दिसतात. तसे बसवण्णा यांच्याही बाबतीत पाहायला मिळते. म. बसवेश्वर यांचे नाव घेत \"शैव हे हिंदू धर्माहून वेगळे आहेत', \"आमचा धर्म वेगळा आहे' असे म्हणणारे अंध बसवेश्वरभक्त पाहायला मिळातात. ज्या लोकांना या देशाशी आणि येथील धर्मतत्वांशी काही देणेघेणे नव्हते, त्या परक्यांनी लिहिलेली पुस्तके घोकून पीएच.डी. मिळविणारे आमचे बांधव बसवेश्वरांचा जयजयकार करीत समाजात भेद उत्पन्न करण्याचा प्रयत्न अज्ञानामुळे करीत आहेत. अन्य धर्मीय प्रसारक आपल्या भारतीय धर्मांची लचके तोडत असताना भारतातील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य साधणे आवश्यक आहे. \"एकं सत्‌ विप्रा बहुधा वदन्ति' हे हिंदू धर्माचे मूलभूत तत्त्व \"जगात ईश्वर एकच आहे, फक्त नावे निराळी आहेत' म. बसवेश्वर यांनी सांगितली. \"माझाच धर्म खरा' असा दुराग्रह धरून भारताबाहेर उगम पावलेले रिलिजन (धर्म नव्हे) भारतीय धर्मावर आघात करू पाहताना भारतीय आध्यात्मिक पंथांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे. जातीपातीच्या भिंती पाडून एकरस समाजासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. माझा महात्मा बसवेश्वरांच्या आजच्या युवापिढीला हाच संदेश आहे.\nमुळात विज्ञाननिष्ठा या शब्दाची वा संकल्पनेची\nव्याख्या काय, त्या कल्पनेची ठळक वैशिष्ट्ये\n हे समजून घेतले की, सावरकरांच्या\nविचार-व्यवहाराला त्या सर्व लक्षणांचे कसे\nभक्कम अधिष्ठान होते, ते दिसून येईल. प्रत्येक\nबाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून\nमगच स्वीकारणे, शोधक- जिज्ञासू वृत्तीचा\nअंगिकार करणे, प्रत्ययाला येणाऱ्या कोणत्याही नव्या गोष्टींचा मन:पूर्वक स्वीकार करण्याची मानसिकता\nबाळगणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणता येतील.\nक्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावामागे जितक्या स्वाभाविकपणे \"स्वातंत्र्यवीर' ही बिरुदावली लावली जाते, तितक्याच सहजपणे अन्यही अनेक विशेषणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतात. कट्टर राष्ट्राभिमानी, प्रतिभावन्त साहित्यिक, बुध्दिमान विचारवंत, निरलस-स्वार्थत्यागी देशभक्त, संवेदनशील कवी, ... या साऱ्या विशेषणांबरोबरच \"निखळ विज्ञाननिष्ठ' याही शब्दांत सावरकरांचे वर्णन केले जाते. सनातन हिंदुधर्माचे कडवे अभिमानी असूनही बावनकशी विज्ञाननिष्ठांची जोपासना या दोन बाबींमध्ये विरोधाभास असल्याचा भ्रम अनेकदा सावरकरांच्या संदर्भात हेतुपूर्वक निर्माण केला जातो. गमतीची बाब पहा : सावरकरांच्या व्यक्तित्वाच्या या विज्ञानिष्ठ पैलूकडे एकतर आंधळेपणाने दुर्लक्ष तरी केले जाते किंवा त्यांच्या विज्ञानविषयक वक्तव्यांचा मतलबासाठी गैरवापर तरी केला जातो. अन्यथा त्यांच्या विचारांशी सुतराम संबंध नसणारे राजकारणी आपल्या स्वार्थासाठी मात्र सावरकरांच्या वक्तव्यांचा-मोडून, तोडूनच- आधार घेतात.\nगोहत्येबाबतची चर्चा आणि त्यात आपापल्या युक्तिवादासाठी सावरकरांच्या मताचा दिला जाणारा दाखला हे याचे अत्यंत ठळक उदाहरण आहे. आभास असा निर्माण केला जातो की जणू \"उठा आणि सरसकट गायींची कत्तल करीत सुटा' असेच सावरकरांनी सांगितलेय. खरेतर सावरकरांनी गायीविषयी जे विचार व्यक्त केले आहेत, त्यांचा वस्तुनिष्ट सारांश, \"गोपालन, गोरक्षण आणि गोसंगोपन ही मनुष्यमात्रांस अतिशय उपयुक्त बाब आहे,' असाच आहे. \"गोपालन-गोपूजन नव्हे' हे त्यांच्या गायीवरील निबंधाचे शीर्षकच बोलके आहे. \"गाय हा पशु हिंदुस्थानसारख्या कृषिप्रधान देशात अत्यंत उपयुक्त असल्याने अगदी वैदिक काळापासून आपल्या हिंदू लोकांत तो आवडता असावा, हे साहजिकच आहे. शेतीच्या खालोखाल जिच्या दूध-दही-लोणी-तुपावर मनुष्याचा पिंड आजही पोसला जात आहे, त्या अतिउपयुक्त पशुंचे आम्हां मनुष्यांस एखाद्या कुटुंबीयाइतके ममत्व वाटावे, हे माणुसकीला धरूनच आहे. अशा त्या गायीचे रक्षण करणे, हे आपले वैयक्तिक नि कौटुंबिकच नव्हे तर, आपल्या हिंदुस्थानपुरते एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे... तेव्हा आमची साऱ्या गोरक्षक संस्थांस अशी विनंती आहे की, त्यांनी गोपालक बनावे. वैज्ञानिक साधनांनी मनुष्यास त्या पशुचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल, याच काय त्या दृष्टीने तिची अमेरिकेसारखी सकस नि सुरेख वीण वाढवून, दूध वाढवून, आरोग्य वाढवून जोपासना करावी, गोरक्षण करावे. राष्ट्राचे गोधन वाढवावे, परंतु त्या नादात भाबडेपणाची भेसळ होऊ देऊन पशुलाच देव करून पूजण्याचा मूर्खपणा करू नये. गाईचे कौतुक करायचे तर तिच्या गळ्यात घंटा बांधा-पण देवाच्या गळ्यात हार घालतो त्या भावनेने नव्हे तर, कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालतो त्या भावनेने...' या शब्दांत भाष्य करताना सावरकराना जो संकेत ठळकपणाने व्यक्त करायचा आहे, तो लक्षात घेणे आवश्यक आहे.\nत्या निबंधात सावरकर पुढे म्हणतात, \"हा प्रश्न एका फ़ुटकळ धर्मसमजूतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धिहत्या करीत आहेत, त्या भाकड प्रवृत्तींचा आहे... तिचे एक उपलक्षण म्हणून आम्ही गायीची गोष्ट तेवढी निवडली...' या उद्‌गाराचा थोडा तटस्थ आणि बारकाईने विचार केला तर, त्यांच्या दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य लक्षात येते. ते ध्यानात घेण्याऐवजी मोडतोड करून संकुचित अर्थाने सावरकर विचारांचा वापर केल्यामुळे विज्ञानाचा अंगिकार म्हणजे धर्मावर आघात असा अत्यंत चुकीचा समज प्रस्तुत होतो. सावरकरांनी उलट धर्माची जोपासना खऱ्या अर्थाने विज्ञानाच्या आधारेच करता येईल आणि केली पाहिजे असेच महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचे संपूर्ण आकलन करून घ्यायचे तर, अशा अर्धवट आणि मतलबी तर्कवादाच्या पलीकडे जाऊन विचार करणे आवश्यक आहे.\nमुळात विज्ञाननिष्ठा या शब्दाची वा संकल्पनेची व्याख्या काय, त्या कल्पनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती हे समजून घेतले की, सावरकरांच्या विचार-व्यवहाराला त्या सर्व लक्षणांचे कसे भक्कम अधिष्ठान होते, ते दिसून येईल. प्रत्येक बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणे, शोधक-जिज्ञासू वृत्तीचा अंगिकार करणे, प्रत्ययाला येणाऱ्या कोणत्याही नव्या गोष्टींचा मन:पूर्वक स्वीकार करण्याची मानसिकता बाळगणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणता येतील. मात्र यातल्या कोणत्याही एका बाबीचा- अगदी बुध्दिवादासकट-एकात्मिक दुराग्रहसुध्दा वैज्ञानिकतेला अंतिमत: बाधाच उत्पन्न करणारा ठरतो, याचे भान बाळगले पाहिजे. आंधळा दैववाद जसा चुकीचा, तितकाच एककल्ली बुध्दिवादही अनुपयोगी. बुध्दिगम्यतेच्याही पलीकडच्या अनेक गोष्टी एका मर्यादेपर्यर्ंत मान्य करणे अपरिहार्य असते. याचे असंख्य उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात अनुभवतो. बुध्दी ही सृष्टीतल्या सर्व सजीवांपेक्षा मानवाला श्रेष्ठत्व प्रदान करणारी बाब आहे, हे सर्वमान्य सत्य.\"बुध्दिर्विहिन: पशुभि: समान:' ही उक्ती प्रसिध्दच आहे. मात्र भूकंपासारख्या अवचित येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना माणसाच्या कितीतरी आधी त्या \"निर्बुध्द' पशुंना कळते, हे आपण अनुभवले आहे. पावसाळा जवळ येत चालला की मुंग्यांची वर्दळ वाढते, पक्ष्यांचीही धांदल उडते, हेही आपण पाहतो. म्हणूनच निसर्गात असलेल्या नियमांना संपूर्णपणे समजून घेण्यात मानवी बुध्दी तोकडी पडते, हे मान्य करावेच लागते. सावरकर हे मोकळेपणाने मान्य करतात, हे त्यंाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य.\n\"खरा सनातन धर्म कोणता,' या त्यांच्या निबंधात सावरकर नमूद करतात, \"ही गोष्ट आम्ही जाणून आहोत की हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम संपूर्णपणे मानवाला आज अवगत नाहीत. जे आज अवगत आहेसे वाटते, त्याबाबतचे आमचे ज्ञान विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडेसे चुकलेलेही आढळेल आणि अनेक नवनवीन नियामांच्या ज्ञानाची भर त्यात निश्चित\nपडेल. जेव्हा जेव्हा ती पडेल वा त्यात सुधारणा करावी लागेल, तेव्हा तेव्हा आम्ही आपल्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, न लपविता किंवा आजच्या श्र्लोकांच्या अर्थाची अप्रामाणिक ओढताण न करता नवीन श्र्लोक प्रकटपणे घालून ती सुधारणा घडवून आणू आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू...' इतक्या स्वच्छ शब्दांत विज्ञानाचे महानपण आणि मानवी शक्तीचे तोकडेपण मान्य करणारे स्वातंत्र्यवीर नव्याचा स्वीकार करण्याची- सदैव टवटवीत मानसिकता बाळगणे या वैज्ञानिकतेच्या कसोटीला तंतोतंत उतरतात.\nत्याउलट दैववादावर मात्र ते कडाडून हल्ला चढवितात-मात्र तोही अत्यंत तर्कनिष्ठ शब्दांत आणि समर्पक उदाहरणांसह. विरोधासाठी विरोध नव्हे, तर बिनतोड युक्तिवादाच्या आधारे त्यांनी भाबड्या दैववादावर आपल्या निबंधात कसा आसूड ओढला आहे, तो त्यांच्याच शब्दांत पाहणे उद्‌बोधक होईल. \"खरा सनातन धर्म कोणता' या निबंधात सावरकर लिहितात, \"सूर्य, चंद्र, आप, तेज, वायु, भूमि, अग्नि आणि समुद्र प्रभुती या कोणी लाभाच्या लहरीप्रमाणे प्रसन्न वा रुष्ट होणाऱ्या देवता नसून, या आमच्या सनातन धर्माच्या नियमांनी पूर्णपणे बध्द असणाऱ्या वस्तू आहेत. ते नियम जर आणि ज्या प्रमाणात मनुष्यास हस्तगत करता येतील, तर आणि त्या प्रमाणात सर्व सुष्ट शक्तींशी त्याला रोखठोक आणि बिनचूक व्यवहार करता आलाच पाहिजे-करता येतोही. भर महासागरात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणून त्या समुद्रास प्रसादविण्यासाठी नारळांचे ढीग त्यात फ़ेकले आणि अगदी शुध्द वैदिक मंत्रांत जरी टाहो फ़ोडला तरी तो समुद्र आमच्या जनांसह त्या नावेस बुडविल्यावाचून हजारात नऊशे नव्याण्णव प्रसंगी राहत नाही आणि जर त्या नावेस वैज्ञानिक नियमांनुसार ठाकठीक करून, पोलादी पत्र्यांनी मढवून, बेडर बनवून सोडली तर तिच्यावर वेदांची होळी करून शेकणारे आणि पंचमहत्पुण्ये समजून दारू पीत, गोमांस खात मस्त झालेले रावणाचे राक्षस जरी चढलेले असले तरी त्या बेडर नावेस हजारात नऊशे नव्याण्णव प्रसंगी समुद्र बुडवीत नाही-बुडवू शकत नाही, तिला वाटेल त्या सुवर्णभूमीवर तोफ़ांचा भडिमार करण्यासाठी सुखरूपपणे वाहून नेतो. जी गोष्ट समुद्राची तीच इतर महाभूतांची. त्यांस माणसाळविण्याचे महामंत्र वेदात, कुराणात, झेंद अवेस्थात नसून, प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानात सापडणारे आहेत...' केवळ दैववादावर आंधळी निष्ठा ठेवणे कसे चुकीचेच नव्हे तर, सर्वथा अनर्थकारक आहे, हे सावरकरांनी निखळ बुध्दिनिष्ठ आणि तर्कशुध्द भाषेत सातत्याने मांडले. श्रुती, स्मृतींमध्ये जे मांडले, ते अनुभवसिध्द आणि ज्ञाननिष्ठ चिंतनातूनच पूर्वजांनी सांगितले आहे, त्याबद्दल शंका न घेता त्याचा अवलंब करणेच हिताचे आहे, त्यातच संस्कृतीचे जतन, रक्षण सामावले आहे. अशा प्रगाढ श्रध्देच्या आधारे रूढींचे पालन करणाऱ्यांना उद्देशूनही सावरकरांनी दिलेला संदेश असाच तर्कशुध्द आहे. \"संस्कृतीरक्षणाचा खरा अर्थ प्राचीन काळी वेळोवेळी ज्या उलटसुलट प्रथा त्या काळच्या ज्ञान-अज्ञानाप्रमाणे \"संस्कृत' वाटल्या, त्या जरी आज व्यर्थ वा विक्षिप्त वाटल्या तरीही तशाच चालू ठेवणे हा नव्हे- आज जे संस्कृत म्हणून अभिमानाने रक्षावयाचे, ते प्राचीनातले आजही मनुष्यास हितकारक ठरणारे तेवढे, तेवढेच काय ते होय...' थोडक्यात, प्राचीन ग्रंथवाङ्‌मयातून जे सांगितले, तेही आजच्या विज्ञानसिध्द, वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर पारखून मगच स्वीकारायचे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. \"वस्तुनिष्ठता' हा त्यांच्या बुध्दिप्रामाण्यवादी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे. याच वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर शंकराचार्यादि महापुरुषांचे मार्गदर्शनही पारखून घ्यायला हवे, हेही स्पष्टपणे सांगण्यात ते संकोच करीत नाहीत. एका निबंधात याचा परामर्श घेताना त्यांनी म्हटले आहे की, \"आंतरअनुभूतीतून प्राप्त झालेले आणि शंकराचार्य, मध्व, रामानुज, पतंजली, कपिलमुनी आदींच्या कथनांतून प्रकट झालेले ज्ञानही अंतिम नाही- नाहीतर त्या सर्वार्ंच्या मांडणीत विसंगती राहिली नसती...' हाच मुद्दा एका मार्मिक काव्यपंक्तीतून अधिक स्पष्ट करताना सावरकर लिहितात :\n\" पाहिले प्रत्यक्षचि, कथितो पाहियले त्याला,\nवदति सारे आप्तचि सारे, मानू मी कवणाला...\nसगळेच थोर चिंतक जे प्रत्यक्ष पाहिले त्याचेच प्रमाण देऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. ते सारे आत्मीय, आप्तच आहेत. तरीही त्यांनी त्यांना जे सत्य गवसले वा भासले ते सांगितले आहे, परंतु सत्याचा शोध ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सखोल विचार आणि सातत्याच्या संशोधनातून सत्याचे नवे नवे पैलू प्रत्येक चिंतकाला गवसतात. त्यामुळेच त्यांच्या मांडणीत, ती अनुभवसिध्द असली तरीही, परस्परविरोधी आणि विसंगती आढळते. अशा स्थितीत \"मानू मी कवणाला' अशा संभ्रमात न घोटाळता, बुध्दिनिष्ठा आणि विवेकनिष्ठा अंगिकारणे हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच वस्तुनिष्ठेच्या पाठोपाठ विवेकनिष्ठा हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणखी एक पैलू सावरकर आपल्यासमोर उलगडून ठेवतात आणि बुध्दीच्या सहाय्याने, विवेकाच्या आधारे सतत चिंतनशील राहण्याची प्रेरणा जागवितात. ज्ञान-विज्ञानाच्या अंगिकाराने सामोरा येणारा सत्याचा नवा पैलू जुन्या समजुतींना धक्का देणारा असला तरीही त्याला मोकळेपणाने स्वीकारण्याचे धैर्य ही प्रेरणा आपल्याला प्रदान करते.\nसावरकर यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा चौथा आणि महत्त्वाचा पैलू लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण तो पैलू त्यांच्या विज्ञाननिष्ठेला परिपूर्णता प्रदान करतो आणि आपणा सर्वांना एक उज्ज्वल प्रेरणा प्रदान करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीच्या भौतिक आणि सैध्दांतिक चर्चेच्या पलीकडे आपणा सर्वांना घेऊन जाणाऱ्या या प्रेरणेचा अंगिकार हाच सावरकरांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला केलेला सर्वश्रेष्ठ प्रणाम होय. प्रखर वास्तवतेची जाणीव करून देत आपणा सर्वांना कर्तव्यबोध करून देणारा संदेश जागविताना सावरकर म्हणतात, \"कोणत्या हेतूने वा हेतुवाचून हे जगड्‌व्याळ विश्र्व प्रेरित झाले, ते मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही. जाणता येणे शक्य आहे ते इतकेच की, काहीही झाले तरी मनुष्य या विश्वाच्या देवाच्या खिजगणतीतही नाही. जशी कीड, मुंगी, माशी तसाच या अनादि अनंत काळाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक तात्पुरता आणि अत्यंत तुच्छ परिणाम आहे... विश्वात आपण आहोत, पण विश्व आपले नाही. फार फार थोड्या अंशांनी ते आपणास अनुकूल आहे. फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे...' या शब्दांत केवळ वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन ते थांबले असते तर, कळत-नकळत तुम्हा आम्हा सर्वांना न्यूनभावाच्या आहारी जाऊन अधोमुख होण्याला प्रवृत्त करणारे ठरले असते, पण सावरकर येथेच थांबत नाहीत आणि यातच त्यांच्या चिंतनाचे, दृष्टिकोनाचे आणि मार्गदर्शनाचे सर्वांत मोठे महत्त्व प्रत्ययाला येते. सावरकर पुढे बजावून सांगतात : \"... फार फार मोठ्या अंशांनी आपल्याला प्रतिकूल असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी, विश्वाच्या देवाची तीच खरी पूजा... ही विश्वाची आदिशक्ती ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते, ते तिचे नियम समजतील, जे समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या सुखाला नि हिताला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तसा उपयोग करून घेणे मनुष्याच्या हातात आहे...' म्हणजे, विश्वाच्या आदिशक्तीच्या दृष्टीने भले मानवी जीवनास अत्यंत तात्पुरते वा तुच्छ स्थान असो; आपण मात्र त्या शक्तीच्या नियमांना बेधडक आणि धीटपणे सामोरे जावे, हीच खरी माणुसकी. असा पुरुषार्थप्रेरक आवाहन करणारा आणि जगड्‌व्याळ आदिशक्तीच्याही समोर आव्हान उभे करू पाहणारा विचार सावरकर देऊन जातात. नुसता विचारच देतात असे नव्हे, तर तशा पुरुषार्थाच्या व्यवहाराचे खणखणीत उदाहरण आपणासमोर आणि आगामी अनेक पिढ्यांसमोर स्वत:च्या जीवनव्यवहारातून उभे करतात.\nसावरकरांच्या व्यक्तित्व, चरित्र आणि विचारांचा या उत्तुंग उंचीला नीटपणे समजून घेतले म्हणजे मग त्यांच्या कवितेच्या ओळी कारागृहाच्या भिंतीवरून पुसून टाकण्याचा नतदृष्टपणा करणाऱ्यांनी क्षुद्रतेची कशी पराकोटी गाठलीय, हे सहज लक्षात येईल. अशा कोत्या आक्षेपांना आणि अडथळ्यांना सहजपणे ओलांडून सावरकरांचे नाव आणि शिकवण इतिहासाच्या कालपटलावर कधीच कोरली गेली आहे आणि ती सृष्टीविज्ञानाशी इतकी घट्‌ट नाते सांगणारी आहे की, निसर्ग आणि त्यातून अभिव्यक्त होणारे ज्ञानविज्ञान जितके चिरपुरातन आणि नित्यनूतन आहे, तितकेच अमरत्व सावरकरांच्या विचारांनाही प्राप्त झाले आहे. बुध्दिप्रामाण्य, वस्तुनिष्ठता, विवेकनिष्ठा आणि पुरुषार्थ या चार स्तंभांच्या भक्कम आधारावर उभा असलेला सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकरण्याची प्रेरणा आपणां सर्वांच्या विचार, वृत्ती आणि वर्तनात सतत जागती राहो, ही भारतमातेच्या चरणी प्रार्थना \nपिंजर किंवा केशर लावून रंगविलेल्या अक्षत म्हणजेच अखंड तांदुळांना अक्षता म्हणतात. अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यांत सांगितले आहेत. अक्षता हे पूजोपचारांतले प्रातिनिधिक द्रव्य आहे. म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी देवाला अक्षता वाहतात. महापूजेतील अंगपूजा, आवरणपूजा इ. पूजा अक्षता वाहूनच करतात. विविध कर्मांग देवता, पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या त्या देवतेचे आवाहन करतात. अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे. त्या साठीचा हा मंत्र -\nअक्षतास्तंडुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता: \nमयानिवेदिता भक्त्या गृहाण परमेश्र्वर \nकुंकुमाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता मी तुला भक्तीने समर्पण करतो. हे परमेश्र्वरा, त्यांचे ग्रहण (स्वीकार) कर.\nलग्न-मुंजीच्या प्रसंगी, वधू-वरांच्या आणि मुंजा मुलांच्या मस्तकावर अक्षता टाकतात. वधू-वरांवर अक्षता टाकण्याचीही चाल पुरातन आहे. अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जात असे. वधू-वरांचा विवाह संततीने सुफ़लित व्हावा, हा उद्देश त्यात आहे. याशिवाय धान्याच्या ठिकाणी भूता-खेतांचे निवारण करण्याची शक्ती असल्यामुळे वधू-वरांना भूता-खेतांची दृष्ट लागू नये, म्हणूनही त्यांच्यावर अक्षता टाकतात. लग्नविधीत \"\"अक्षता रोपण'' हा एक स्वतंत्र विधी आहे.\nया मंगल अक्षता तांदूळ, ज्वारी इत्यादी कोणत्याही धान्यांच्या असू शकतात. प्राचीन काळी ग्रीसमध्येही वधू-वरांवर याच कारणासाठी पीठ आणि मिठाई उधळण्याची चाल होती. प्राचीन पर्शियन विवाह समारंभातही तांदुळांना महत्त्वाचे स्थान होते. आजही पारश्यांत लग्न आणि नवज्योत या प्रसंगी अक्षता टाकण्याची चाल आहे. विविध कर्मांमध्ये ब्राह्मण आशीर्वादाचे मंत्र म्हणून यजमानाला मंत्राक्षता देतात. या अक्षता बळ, समृध्दी आणि दीर्घायुष्य देणाऱ्या आहेत.\nस्वयंसूचनेद्वारा एखादी प्रक्रिया न्याहाळणे म्हणजे अनुसंधान. तेव्हा या अनुसंधानाच्या साह्याने धारणेकडून ध्यानाकडे जायचे आहे. ध्यानालाच प्रत्यय एकतानता असे म्हटले जाते. आपल्या शरीरातल्या काही मर्मस्थानांमध्ये \"व्यान' प्राणाची जाणीव जागृत करून म्हणजे अनुसंधानाच्या साह्याने आपण शरीरातल्या मर्मस्थानांच्या जोडांमधले म्हणजे सांध्यांमधले व्यान-प्राणाचे भ्रमण न्याहाळणार आहोत. ही प्रक्रिया पूर्णपणे आंतरिक असते. या प्रक्रियेत आता प्राणशक्ती एका मर्मस्थानाकडून दुसऱ्या मर्मस्थानाकडे कशी जाते, हे तर अनुभवायचे आहेच, पण हा प्रवास होताना वाटेतल्या अवयवांवरही त्याचा प्रभाव कसा पडतो, याचाही अनुभव घ्यायचा आहे. प्राणशक्ती स्वत:च फिरणार आहे. आपल्याला तिचा प्रवाह केवळ अनुभवायचा आहे. या भ्रमणाचे आपल्याला साक्षीदार व्हायचे आहे.\nपहिल्या स्तरावर ही हालचाल डोक्यापासून तळपायांपर्यंत म्हणजे अधोगामी असते. हा प्रवास होताना ही प्राणशक्ती वाटेत काही स्टेशन्स घेत जाते. मस्तकापासून तिचा प्रवास चेहऱ्यावरून त्याच्या मागून सुरू असतो. ती डाव्या, उजव्या बाजूने मागून पुढून गळ्यापर्यंत येते. तेव्हा तिचा अन्य प्राणिक शक्तींशी मिलाफ होतो. यावेळी आपल्याला एक प्राणिक कंठा परिधान केल्याची जाणीव होते. ही जाणीव आणि प्राणिक शक्तींचा मिलाफ यांच्यात अधिक एकतानता निर्माण व्हावी यासाठी आपण \"म'काराचा घोष करू शकतो. तसे केल्यास आपण चेहऱ्यावरून प्राणिक मुखवटा घातला आहे, असे वाटायला लागते.\nअशाच रीतीने गळ्यापासून कटिप्रदेशापर्यंत प्राणशक्तीचा अधोगामी प्रवास सुरू राहतो. गळा, मान, खांदे, पाठ, छाती, बगल, पोट असा मागे-पुढे आणि डाव्या-उजव्या बाजूंनी प्राणशक्ती कटिप्रदेशापर्यंत हा प्रवास सुरू असतो आणि अनुसंधानाद्वारा या प्रवासाची जाणीव घेतली जाते. तेव्हा कंबरेभोवती \"उ'काराचा कंबरपट्टा घातला असल्याची जाणीव होते. हातांच्या बोटांच्या पेरापासून ते कंठस्थानापर्यंतच्या या प्रवासातली जाणीव आणि ही प्राणशक्तीच्या जाणिवेची एकतानता प्रस्थापित होण्यासाठी \"उ' काराचा घोष केला जातो. तेव्हाच्या अननुभूत चेतनेमुळे आपण प्राणिक शक्तीचा सदरा घातला आहे की काय, असे वाटायला लागते.\nप्राणिक शक्तीच्या या अधोगामी प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यात प्राणिक शक्तीचा प्रवास कंबरेपासून पायांच्या बोटांच्या पेरांपर्यंत सर्वबाजूंनी होत असताना आपल्याला वेगळीच जाणीव होते. ती जाणीव अधिक एकात्मिक व्हावी यासाठी \"अ' काराचा घोष केला जातो. अनुसंधानाच्या या पायऱ्यांवर अ, उ आणि म कार उच्चारला जातो. त्यास \"नादानुसंधान' असे संबोधले जाते.\nअनुसंधानाच्या दुसऱ्या भागात प्राणशक्तीच्या ऊर्ध्वगामी प्रवासाची जाणीव घेतली जाते. याच प्राणशक्तीच्या अधोगामी प्रवासाच्या नेमक्या उलट दिशेने म्हणजे पायाच्या बोटाच्या टोकापासून ते डोक्यापर्यंत प्रवास होत असतो. हा ऊर्ध्वगामी प्रवासही अधोगामी प्रवासाप्रमाणेच तीन टप्प्यांत होत असतो. पहिल्या टप्प्यात हा प्रवास पायांच्या बोटांच्या टोकापासून कंबरेपर्यंत होतो. प्राणशक्ती कंबरेपर्यंत आल्यावर होणारी जाणीव एकात्मिकपणे व्हावी यासाठी \"उ' काराचा घोष करावा.\nदुसऱ्या टप्प्यात हा प्रवास कंबरेपासून ते कंठापर्यंत होतो. प्राणशक्ती कंठापर्यंत आल्याची जाणीव होताच ती अधिक एकात्मिक व्हावी यासाठी \"म'काराचा उच्चार करावा तर कंठापासून मस्तकापर्यंत होणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार होतानाच नाद आणि प्राण यांच्या एकतानतेसाठी \"अ'काराचा नाद करावा.\nअनुसंधानाच्या तिसऱ्या पायरीवर फारसे प्रयास करावे लागत नाहीत. प्राणशक्तीच्या ऊर्ध्वगामी आणि अधोगामी अशा दोन्ही प्रवासांची केवळ जाणीव घेत राहावे लागते. ही जाणीव घेण्याची प्रक्रिया अखंड, विनासायास आणि सतत सुरू राहिली की धारणेचाच विकास ध्यानाच्या रूपात होतो. ध्यान म्हणजेच प्राणशक्तीच्या भ्रमणाची सतत नेहमीसाठी जाणीव घेत राहणे.\nअशी जाणीव घेत असतानाच आपण नादानुसंधान करतो. आपण ॐकार गर्जना करतो, तेव्हा शरीरभर आतून-बाहेर खालून-वर आणि डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे अशी सर्वत्र ॐकाराची स्पंदने जाणवायला लागतात. त्यांची स्पंदने हा आपल्या जाणिवेचा विषय केला की ती स्पंदने यथावकाश आपल्या आतल्या शांतिस्थळाला स्पर्श करतात. चित्त शांत आणि शांत होत जाते. प्राणशक्तीची ही जागृती पसरत जाते आणि वैश्विक शक्तीच्या संपर्कात येते. साधक शांत होतो, आनंदी होतो, चैतन्याने भारला जातो. ऊर्जेच्या जागृतीच्या जाणिवेने समाधानी होतो. शरीरात वैश्विक प्राणशक्तीचा संचार होतो. शरीरातल्या प्राणाला प्रेरणा मिळते आणि साधक शक्तिमान होतो.\nया अवस्थेत आपण एक संकल्प केला पाहिजे की, आपण ही अवस्था कायम टिकवू आणि ध्यान थांबवले पाहिजे. यानंतर दोन्ही तळवे डोक्यावर ठेवावेत. तिथून ते अधोगामी दिशेने मान, कान, चेहरा, गळा, कंठस्थान, छाती, पोट अशारीतीने पायाच्या तळव्यापर्यंत खाली आणावेत. आपल्या शरीरातले सारे मालिन्य शरीरातून बाहेर पडत असून, आपले शरीर, चित्त शुद्ध होत आहे, अशी कल्पना करावी. तळवे परस्परांवर घासावेत आणि डोळे उघडावेत. हळूच आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव घेऊन मग ते ठिकाण सोडावे.\nया साऱ्या प्रक्रियेच्या पायऱ्या खालीलप्रमाणे थोडक्यात देता येतील.\n1) प्रार्थना - सहनाववतु, 2) पूर्वतयारी - कपालभाती, योगिक श्र्वसन, नाडीशुद्धी 3) प्राणायाम मंत्र 4) करन्यास 5) अंगन्यास 6) अनुसंधान 7) संकल्प\n8) प्राणशक्तीची प्रार्थना 9) प्राणशक्तीचे संचयन\nविवेकानंद केंद्राकडून साप्ताहिक संस्कार वर्ग सुरू असतात. इयत्ता 5 वी ते 8 वीचे बालमित्र या वर्गांत सहभागी होत असतात. दरवर्षी सुटीच्या कालावधीत विविध शहरांमध्ये केंद्राकडून संस्कार शिबिरे, तसेच व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचेही आयोजन होत असते. गेल्या महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या काही शिबिरांचे वृत्त...\nनागपूर : दि. 26 ते 29 एप्रिल या कालावधीत निवासी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराची दिनचर्या पहाटे 5 ते रात्री 10 अशी होती. \"वीर व्रतधारी बनूया' या विषयावर लखेश दादा, \"ऋषीमुनियोंकी संतती हम है' या विषयावर प्रियादीदी तर \"आपणही असे बनूया' या विषयावर क्षमाताई यांनी मार्गदर्शन केले.\nकृष्णाष्टकम्‌, ऐक्यमंत्र, एकात्मता स्तोत्र, हनुमान चालिसा, राष्ट्रभक्तीपर गीते, मैदानी खेळ, सूर्यनमस्कार, प्राणायाम, नाट्यप्रशिक्षण, मातीची भांडी बनविणे आाणि प्रेरक गोष्टी या माध्यमातून विद्यार्थ्यांची आंतरिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न झाला. आत्मविश्वास वृद्धी झाली.\nसमारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या अ.भा. प्र. कार्यवाहिका मा. शांताक्का व अध्यक्ष म्हणून नगरप्रमुख श्री. आनंद बागडिया उपस्थित होते. आदरणीय शांताक्का यांनी आई-वडील आणि ग्रहस्थ धर्माचे महत्व सांगितले. यावेळी मातृपितृपूजन व भारतमाता पूजन झाले.\nसोलापूर : दि. 18 ते 25 एप्रिल या कालावधीत सोलापूर केंद्राकडून 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांकरिता वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रेरणेतून पुनरुत्थान -धनंजय सूर्यवंशी (विवेक विचार व्यवस्थाप्रमुख), कथाकथन -गीता भालेराव, व्यक्तिमत्व विकास -प्रभाकर जमखंडीकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. वन्य जीव या विषयावर भरत छेडा यांनी सादरीकरणासह मार्गदर्शन केले. शिबीर प्रमुख पार्वती शेटे आणि योगेश, विवेक, राहूल, पवन, किरण, प्रणव, केशव, प्रतीक्षा, पूजा, स्वेता आदी युवा कार्यकर्त्यांनी शिबिरात विविध दायित्व घेतले होते.\nमुंबई : दि. 14 ते 18 एप्रिल या कालावधीत मुंबई विवेकानंद केंद्राकडून संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 16 मुले व 16 मुलींनी सहभाग घेतला. विवेकानंदांच्या कथा - विभाग संघटक मंगलाताई, सुलेखन - सुचेता चाफेकर, माझा भारत -मंगलाताई, वैज्ञानिक खेळ -भगवान चक्रदेव याप्रमाणे विविध विषयांवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. आशियायी चॅंपियन कु. पूर्वा मॅथ्यू हिची मुलाखत झाली. दि. 18 रोजी मुंबई विभाग प्रमुख श्री. अभय बापट यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला. यावेळी पालकांशी संवाद साधला गेला.\nविटी-दांडू किंवा गिल्ली-दांडू हा दोन लाकडी तुकड्यांनी खेळला जाणारा भारतीय उपखंडातील ग्रामीण तरुणांचा एक लोकप्रिय खेळ आहे. विटी किंवा गिल्ली चार इंचाचा लाकडी तुकडा असतो. याला दोन्ही बाजूने निमुळता आकार देण्यात आलेला असतो. ह्याला दांडूने मारण्यात येते. एक हातभर लांबीचा लाकडी दंडा ज्याला खेळाडू आरामात फिरवू शकतो.\nगिल्ली क्रिकेटमधल्या बेल (क्रिकेट बेल्स) सारखी व दाडू क्रिकेट बॅटसारखा असतो. हा दोन्ही बाजूंनी खेळला जातो आणि त्यात काही नियम असतात. गिल्ली-दंडा खेळात खेळाडूंची संख्या किंवा संघाच्या संख्येची काही अधिकृत सीमा निश्चित केलेली नाहीये. खेळाडू आपल्या सोयीने नियम बनवू शकतात.\nहा खेळ दोघातही खेळता येतो आणि दोन संघांमध्येपण खेळला जाऊ शकतो.\nगिल्ली मारली गेल्यावर हवेत उडते. जर विपक्षी संघाच्या कोणी खेळाडूने गिल्लीला हवेतच झेलली, तर मारणारा (डाव घेणारा) आऊट होतो.\nजर गिल्ली जमिनीवर पडली, तर गिल्लीच्या जवळच्या खेळाडूला, गिल्ली फेकून दंड्याला (जो की खड्ड्याच्या तोंडावर ठेवलेला असतो) मारायचा एक मोका मिळतो, (क्रिकेटमधल्या धावबादसारखं). जर का खेळाडू दंड्याला मारण्यात यशस्वी ठरला, तर डाव घेणारा आऊट होतो आणि जर यशस्वी नाही झाला, तर डाव घेणाऱ्याला एक पॉईंट आणि दुसऱ्यांदा मारायची संधी मिळते.\nजास्त पॉईंट मिळवणारा संघ (किंवा व्यक्ती) खेळात जिंकतो. जर डाव घेणारा खेळाडू तीनवेळा प्रयत्न करूनही गिल्लीला मारण्यात यशस्वी नाही झाला तर तो आऊट होतो. हा खेळ क्रिकेटसारखा असून, बरेचशे लोक असं मानतात की क्रिकेट हा खेळ गिल्ली-दांडूवरूनच अस्तित्वात आलेला आहे.\nहा खेळ विविध प्रकारे खेळता येतो.\nदर्शन, \"गणपत वाण्या' च्या चिवटपणाचे.....\nकिराणा-भुसार मालाचा असा किरकोळ व्यापारी दुकानदार ही जगभरातीलच व्यापाराच्या प्रांतातील\nएक पुरातन संस्था होय. आज मात्र या प्राचीन संस्थेचे पारंपरिक स्वरूप पालटते आहे. कारण\nजगाच्या कानाकोपऱ्यातील किरकोळ व्यापाराच्या व्यवसायाचेच रंगरूप आताशा आमूलाग्र बदलू लागलेेले दिसते.\nदुर्बोधतेचा शिक्का रचनेवर बसलेला असल्याने \"नवकवितेचे प्रर्वतक' गणल्या गेलेल्या बाळ सीताराम मर्ढेकरांच्या कवितेच्या वाटेला फ़ारसे कोणी सहसा जात नाहीत. असे असले तरीही मर्ढेकरांचा \"गणपत वाणी' कधी ना कधी, कोठे ना कोठे भेटलेला असतो. निदानपक्षी शालेय जीवनात मराठीच्या क्रमिक पुस्तकात तरी \"गणपत वाण्या'शी गाठ झालेली असतेच असते. बाळपणीचे मैत्र टिकावू असते. त्यामुळे, अगदी संपूर्ण कविता जरी नाही तरी ,\nगणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी\nम्हणायचा अन्‌ मनाशीच की या जागेवर बांधीन माडी\nमिचकावून मग उजवा डोळा आणि उडवून डावी भिवयी\nभिरकावून तो तशीच द्यायचा लकेर बेचव जैशी गवयी\nहे त्या कवितेचे पहिले कडवे आजही आठवणारे कितीतरी सापडतील. कर्तृत्वाचे इमले मनातल्या मनातच बांधणारा, परंतु त्या मनोरथांना प्रयत्नाची साथ व्यवहारात यत्किंंचितही न देणारा तो कृतिशून्य \"गणपत वाणी' एक दिवस मर्ढेकरांच्याच शब्दांत सांगावयाचे तर \"बापडा बिडी पिता पिताना मरून गेला...'\nखंगलेल्या दुकानाच्या जागेवर एकही माडी न बांधताच मर्र्ढेकरांच्या कवितेतील \"गणपत वाणी' मनातले इमले आपल्या चिवट प्रयत्नांनी भुईवर प्रत्यक्षात उठवण्याच्या खटाटोपात गुंतलेेले ठायी ठायी दिसतील. कष्टांची पराकाष्ठा करणे त्यांना भागच आहे. कारण, आता त्यांच्याही अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. मर्ढेकरांचा\"गणपत वाणी' हे खरे म्हणजे एक प्रतीक आहे. किराणा मालाचे पिढीजात दुकान पेठेत थाटलेला, रोजच्या गिऱ्हाईकाशी जिव्हाळ्याचे नाते जोपासलेला, पुड्याच्या दोऱ्याने गुंडाळलेल्या कागदात गूळ-मीठमिरची बांधून देणारा, रोख हिशेब चुकता करण्याचा हठ्ठ न धरता नेहेमीच्या गिऱ्हाईकाला उधारीवर माल देणारा, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा पारंपारिक किरकोळ दुकानदार मर्ढेकरांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या कवितेत नेऊन बसवला आणि त्याचे बारसे केले \"गणपत वाणी'.\nकिराणा-भुसार मालाचा असा किरकोळ व्यापारी दुकानदार ही जगभरातीलच व्यापाराच्या प्रांतातील एक पुरातन संस्था होय. आज मात्र या प्राचीन संस्थेचे पारंपरिक स्वरूप पालटते आहे. कारण जगाच्या कानाकोपऱ्यातील किरकोळ व्यापाराच्या व्यवसायाचेच रंगरूप आताशा आमूलाग्र बदलू लागलेेले दिसते. किरकोळ व्यापाराच्या प्रांतात मोठ्या संघटित व्यवसायघटकांना अलीकडच्या काळात मोठाच रस निर्माण झालेला आहे. जगभरातच हे चित्र दिसते. अनेक संघटित \"कार्पोरेट' उद्योग आता किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात उतरले आहेत. आजही उतरत आहेत. केवळ इतकेच नाही तर, नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्याही या व्यवसायात भांडवल गुंतवणूक करून आपले बस्तान बसविण्याबाबत उत्सुक आहेत. राजधान्यांची शहरे, मोठमोठी महानगरे, महानगरसंकुले इथे झपाट्याने वाढत असलेेले मॉल्स, मेगा स्टोअर्स, सुपरस्टोअर्स, हायपर मार्केटस.... या सगळ्या किरकोळ व्यापारातील या नवीन प्रवाहांच्या खुणा आहेत.\nयाचा स्वाभाविक परिणाम म्हणजे, परंपरागत किरकोळ व्यापारी दुकानदार एकीकडे आणि या क्षेत्रात नव्याने हातपाय पसरत असलेले संघटित \"प्लेअर्स' दुसरीकडे असे एक द्वैत आता किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात स्थिरावते आहे. या दोन गटांमधील स्पर्धा वाढते आहे. पारंपरिक पध्दतीने किरकोळ व्यापार करणाऱ्या सगळ्या \"गणपत वाण्या'चा या स्पर्धेत टिकाव लागणार का, हाच प्रश्न त्यामुळे विचारला जातो आहे. कारण, व्यवसायाचे आकारमान, भांडवली पाया, तंत्रज्ञान... अशा सगळ्याच बाबतीत किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात नव्याने प्रवेशत असलेल्या घटकांची बाजू पारंपरिक व्यापारी दुकानदारांच्या तुलनेत प्रचंड वरचढ आहे. या क्षेत्रातील परिभाषेत, पारंपरिक किरकोळ व्यापाऱ्यांच्या वर्गाला किरकोळ व्यापारांचे \"असंघटित क्षेत्र' असे संबांधले जाते. तर नव्याने येत असलेल्या व्यवसायघटकांना किरकोळ व्यापाराचे \"संघटित क्षेत्र' असे म्हटले जाते.\nभारतातील किरकोळ व्यापाराचे क्षेत्रही आजमितीस या स्थित्यंतरामधून जात आहे. तसे पाहिले तर, किरकोळ व्यापाराच्या क्षेत्राचा हा जो रूपपालट घडून येतो आहे, त्या प्रवाहात भारत तुलनेने उशीराच दाखल होत आहे, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. आधुनिक अशा संघटित व्यवसायघटकांनी विकसनशील देशांमधील किरकोळ व्यापाराच्या क्षेत्राकडे वळण्याच्या प्रवाहाची पहिली लाट 1990 च्या दशकाच्या प्रारंभी उमटली. 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत ही लाट टिकली. अर्जेन्टिना, ब्राझील, चिली, दक्षिण कोरिया, मलेशिया, थायलंड, तैवान, फिलिपिन्स या देशांमधील किरकोळ व्यापार क्षेत्राने या पहिल्या लाटेत हात धुवून घेतले. 1990 च्या दशकाच्या मध्यास या लाटेचे दुसरे पर्व जे सुरू झाले, ते त्या दशकाच्या अंतापर्यंत टिकले. ग्वाटेमाल, कोलंबिया, इंडोनेशिया, बल्गेरिया या देशांमधील किरकोळ व्यापाराचे क्षेत्र या दुसऱ्या लाटेमधून प्रक्षाळून निघाले. विकसनशील देशांमधील किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात घुमणाऱ्या या प्रवाहाची तिसरी लाट उमटली ती 1990 च्या दशकाच्या अखेरीस. केनिया, निकाराग्वा, पेरू, बोलिव्हिया, व्हिएतनाम, चीन, भारत आणि रशिया या देशांमधील किरकोळ व्यापारक्षेत्र या तिसऱ्या लाटेवर आता स्वार झालेले दिसते.\nदेशोदेशींच्या किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित व्यवसायघटकांनी बसवलेले बस्तान, यामुळेच एकसारखे दिसत नाही. विकसित देशांच्या गटात किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित घटकांचा हिस्सा सरासरीने जवळपास 75 ते 80 टक्क्यांचा असल्याचे दिसते. विकसनशील देशांच्या गटात मात्र या प्रमाणात तुफान तफावत दिसते. 2006 सालातील जी काही आकडेवारी उपलब्ध आहे, ती बघितली तर पाकिस्तानात हे प्रमाण अवघा एक टक्का इतकेच होते. भारताची स्थिती जरा \"बरी' होती. किरकोळ व्यापारात संघटित व्यापारक्षेत्राचा तौलनिक हिस्सा होता चार टक्क्यांचा हे दोन सख्खे शेजारी या यादीत तळाला आहेत. यादीच्या दुसऱ्या टोकाला आहेत मलेशिया (संघटित किरकोळ व्यापार घटकाचा एकंदर किरकोळ व्यापारातील हिस्सा 55 टक्के), थायलंड (40 टक्के), ब्राझील (36 टक्के), इंडोनेशिया (30 टक्के) आणि व्हिएतनाम (22 टक्के).\nआर्थिक विकासाच्या संदर्भात ज्या आपल्या शेजाऱ्याबरोबर आपली सतत तुलना केली जाते, त्या चीनमध्येही किरकोळ व्यापाराच्या एकूण उलाढालीत संघटित क्षेत्रांचा तौलनिक हिस्सा 2006 साली जवळपास 20 टक्क्यांच्या घरात होता. संघटित क्षेत्राने किरकोळ व्यापाराबाबत रस घेण्याच्या प्रवाहाच्या तिसऱ्या लाटेत भारताच्या आगेमागेच प्रवेश होऊनही चीन आणि रशिया तुलनेने बरेच पुढे सरकलेले दिसतात; याचे कारण त्या देशाच्या व्यापारविषयक धोरणांत दडलेले आहे. परकीय थेट भांडवली गुंतवणुकीस किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात मुक्तद्वार न देण्याचे या तीनही भांडवली गुंतवणुकीस प्रवेश न देण्याचे हे धोरण चीन आणि रशिया या दोन देशांनी 1990 च्या दशकात क्रमाने शिथील केले. भारताच्या बाबतीत मात्र, ही बंधने शिथिल करण्याची - तीही पुन्हा संपूर्ण नव्हे तर अंशत: प्रक्रिया 2000 सालानंतर हळूहळू सुरू झालेली दिसते.\nदेशी बाजारपेठेतील संघटित उद्योगघटकांबरोबर व्यवसायीक हातमिळवणी करून किरकोळ व्यापाराच्या भारतीय क्षेत्रात पाऊल घालण्यास आजमितीस बहुराष्ट्रीय अनेक ताकदवान कंपन्या उत्सुक आहेत. परंतु, अशा सुदृढ स्पर्धकांपुढे भारतीय किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रातील असंघटित, पारंपरिक व्यापारी दुकानदारांचा टिकाव लागेल अथवा नाही, या चिंतेपायी किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीस पायघड्या घालण्याबाबत धोरणात्मक एकवाक्यता दिसत नाही. ते साहजिकही आहे. किंबहुना, देशी काय वा बहुराष्ट्रीय काय, संघटित व्यापारघटकांची तगडी स्पर्धा अर्थव्यवस्थेतली पारंपरिक, असंघटीत किरकोळ व्यापारी दुकानदारांना पेलवेल का, ही शंका जवळपास सगळ्याच विकसनशील देशांमधील धोरणकत्यार्ंना आजवर सतावत आलेली आहे. किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात संघटित व्यवसायघटकांना मुक्त वाव देण्याने असंघटित, पारंपरिक किरकोळ व्यापारघटकांचे अस्तित्वच धोक्यात येईल का, हा खरोखरच एक संशोधनाचा विषय होय. केवळ असंघटित किरकोळ व्यापारीच नव्हे तर, ग्राहक, उत्पादक, शेतकरी... अशांसारख्या अन्य आर्थिक घटकांवर तसेच या क्षेत्रातील रोजगारावर त्याचे कोणते परिणाम संभवतात \nसंघटित व्यापारघटकांचा प्रवेश किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात घडून आल्याने त्याचे जे विविधांगी परिणाम -पडसाद उमटतात त्यांबाबतचा जो एक अभ्यास \"इंडियन कौन्सील फॉर रीसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स' या नवी दिल्ली येथील संस्थेने अलीकडेच केलेला आहे .\nत्या अभ्यासाचे निष्कर्ष अतिशय उद्‌बोधक आहेत. नमुना पाहणी तत्त्वावर (सॅम्पल सर्व्हे) केलेल्या या व्यापक क्षेत्रीय अभ्यासात देशभरातील 10 मोठ्या शहरामधील पारंपरिक किरकोळ असंघटित व्यापारी, दुकानदार, असंघटित तसेच संघटित दुकानदार, व्यावसायिकांकडून नेहमी खरेदी करणारे ग्राहक, शेतकरी, विक्री -विपणनाच्या साखळीतील मध्यस्थ-अडते अशा नानाविध घटकांचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. या व्यतिरिक्त मोठे उत्पादक-कारखानदार, लघुउद्योजक, आधुनिक व संघटित व्यापारी, व्यावसायिक यांचाही समावेश या पाहणीत आवर्जून करण्यात आला होता. संघटित व्यापारी, दुकानदारांनी किरकोळ व्यापाराच्या प्रांतात पाऊल घातल्याने पारंपरिक, असंघटित किरकोळ व्यापारीवर्गावर नेमके काय परिणाम होतात, याचा अभ्यास करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता.\nसंघटित, आधुनिक व्यापारी घटक किरकोळ व्यापाराच्या व्यावसायात प्रवेशल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात पिढ्यान्‌पिढ्या व्यवसाय करणाऱ्या असंघटित, पारंपरिक किरकोळ व किराणा भुसार मालाच्या व्यापारी, दुकानदारांवर अरिष्ट कोसळेल, ही भीती निराधार असल्याचा या सर्वेक्षणाचा निर्वाळा आहे. संघटित व्यापारक्षेत्राच्या प्रवेशामुळे किरकोळ व्यापाराच्या प्रांतातील वाढलेल्या स्पर्धेचा चिमटा पारंपरिक, असंघटित व्यापाऱ्यांना जाणवतो हे खरे, परंतु त्यामुळे या क्षेत्रातील उद्यमशीलताही सक्रीय व स्पर्धात्मक बनत असल्याचे या अभ्यासक्रमाद्वारे समोर आले आहे. बदललेल्या वातावरणात टिच्चून टिकून राहण्यासाठी पारंपरिक किरकोळ व्यापारीही प्रगत तंत्रज्ञानाचा अंगिकार करतात. आपले परंपरागत ग्राहक आपल्याशीच एकनिष्ठ राहावेत यासाठी नानाविध व्यावसायिक क्लृप्त्या लढवितात, असे या पाहणीअंती स्पष्ट झाले आहे. \"गणपत वाण्या'च्या अंगी असणाऱ्या या चिवट जिजीविषेचे हे दर्शन जितके दिलासादायक, तितकेच आश्र्वासक नाही का\nभारतीय संस्कृती ही आपल्यातील सद्‌गुणांची वाढ व्हावी व दुर्गुण कमी व्हावेत, अशारीतीने बनलेली आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की आपल्या दैवी संपत्तीत वाढ व्हावी व आसुरी संपत्ती कमी व्हावी. यासाठी निरनिराळ्या सद्‌गुणांचे आचरण करून त्यांची जोपासना केली पाहिजे. त्यासाठी आपण एकेका सद्‌गुणाचा सविस्तर विचार करू, प्रथम आपण कृतज्ञता या गुणाचा विचार करू.\nकृतज्ञता शब्द उच्चारला की लोक म्हणतात, त्यात काय नवीन गोष्ट सांगताय कोणी काही मदत केली तर आम्ही थॅंक्स, आभारी आहे, असे म्हणतच असतो, परंतु आभारी आहे वगैरे म्हणणे हा केवळ एक शिष्टाचार झाला. कृतज्ञता म्हणजे शिष्टाचारपेक्षा काहीतरी वेगळे आहे, त्याचा मनाशी, हृदयाशी संबंध आहे. तो वरवरचा शिष्टाचार नाही, भारतीय संस्कृतीचा तो एक भाग आहे. माणसाचे मन उन्नत होऊन दैवीगुणांची वाढ होण्यासाठी याची जरुरी आहे.\nकृतज्ञता म्हणजे आपल्याला मदत करून किंवा काही देऊन उपकृत केल्याची भावना. ही भावना व्यक्त करण्यासाठी आपण काही छोटीशी परतफेडही करतो, परंतु ही परतफेड म्हणजे त्याच्या ऋणातून मुक्त होणे असे मात्र नाही. उलट त्या व्यक्तीच्या ऋणात राहणे आपण पसंत करतो, ही कृतज्ञता होय.\nआई मुलाला 9 महिने गर्भात वाढविते, तो भार आनंदाने सहन करते. त्याचे संगोपन करते, वाढविते, त्याला पुढील आयुष्यात आवश्यक असलेल्या गोष्टी शिकविते. त्यामागे तिची काहीही अपेक्षा नसते. वडीलही मुलांसाठी सर्व गोष्टी करीत असतात. गुरुजन आपल्या विद्यार्थ्याला ज्ञानार्जन करून सज्ञान बनवीत असतात. त्यामुळे आई, वडील, गुरुजन यांचे आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे.\nआपल्या घरी कामासाठी गडी, मोलकरीण असते. आपण त्यांना दर महिन्याला पगार देतो व आपले काम झाले असे समजतो, परंतु त्यांनी त्यांच्या आयुष्यातील केलेल्या या योगदानामुळे आपले जीवन सुसह्य झालेले असते. त्यामुळे आपण त्यांचे कृतज्ञ असले पाहिजे. निव्वळ पैसे फेकून सर्व कामे होत नसतात. आपण कृतज्ञता दाखविण्यावर ते लोकसुध्दा मनापासून काम करतील.\nसंतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी निंदकांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे. धोबी साबण लावून कपडे स्वच्छ धुवून देतो, परंतु त्यासाठी तो पैसे घेतो परंतु निंदक मात्र आपले दोष सतत दाखवून आपली सुधारणा करण्यासाठी आपणास फ़ुकटात मदत करीत असतो. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की, \"निंदकाचे घर असावे शेजारी\nमाणसात दैवी संपत्तीची वाढ करणारी कृतज्ञता आपण अंगी बाणवूया व मानवाचे देवमाणसात रूपांतर होण्यासाठी प्रयत्न करूया\nमाधुरी गुप्ता या महिला अधिकाऱ्याने केलेला हा\nअपराध भारतीय जनमानसाला मोठा धक्का\nदेणारा आहे. एकीकडे आपले शूर जवान रात्रंदिवस\nडोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करीत आहेत,\nप्रसंगी शत्रूशी लढताना प्राण पणाला लावत आहेत\nआणि त्याचवेळी परराष्ट्र सेवेतील महिला\nअधिकारी देशाशी गद्दारी करीत आहे, ही बाब\nइस्लामाबाद (वृत्तसंस्था)- पाकिस्तानी गुप्तचर संस्था \"आयएसआय'साठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेली महिला राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता हिने सहा वर्षांपूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्रांनी दिले आहे.\nमाधुरी गुप्ता इस्लाम धर्मामुळे प्रभावित झाली होती व तिने सहा वर्षांपूर्वीच इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. ती शिया मुस्लिम आहे, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.\n\"\"इस्लामच्या शिकवणुकीमुळे प्रभावित झालेल्या माधुरी गुप्ता हिने इस्लाम धर्म स्वीकारला खरा; मात्र, आपली ही नवीन ओळख जाहीर करण्यास ती धजावत नव्हती. माधुरी गुप्ता हिच्या नातेवाईकांचे लखनौतील ़़ख्यातनाम मुस्लिम परिवार असलेल्या आशिक हुसेन जाफरी यांच्या कुटुंबीयांशी निकटचे संबंध आहेत. माधुरी गुप्ता हिने आपल्या पूर्वायुष्यातील मोठा कालावधी लखनौतील जाफरी कुटुंबीयांसमवेत काढलेला आहे. येथेच तिला मुस्लिम मूल्यांची शिकवणूक मिळाली,'' असेही प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटलेले आहे.\nरमझानच्या महिन्यात एका स्थानिक पत्रकाराने संवाद साधला असता माधुरी तेव्हा त्याला म्हणाली,\"\"माझे उपवास सुरू आहेत. मला इस्लामविषयी प्रचंड आदर आहे.''असेही वृत्तात म्हटलेले आहे.\nमाधुरी गुप्ता या महिला अधिकाऱ्याने केलेला हा अपराध भारतीय जनमानसाला मोठा धक्का देणारा आहे. एकीकडे आपले शूर जवान रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करीत आहेत, प्रसंगी शत्रूशी लढताना प्राण पणाला लावत आहेत आणि त्याचवेळी परराष्ट्र सेवेतील महिला अधिकारी देशाशी गद्दारी करीत आहे, ही बाब चिंताजनक आहे.\nभारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अतिशय गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसकट इतर पाकिस्तानी यंत्रणांना पुरविणाऱ्या रॅकेटचा वेळीच पर्दाफाश झाला, ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आनंदाची म्हटली पाहिजे. पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्तांचे जे कार्यालय आहे, त्या कार्यालयात काम करणाऱ्या द्वितीय सचिव दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने ही माहिती आयएसआयसारख्या संस्थेला पुरवावी, ही तशी गंभीर बाब होय. माधुरी गुप्ता नावाच्या महिला अधिकाऱ्याचे हे कृत्य म्हणजे देशाशी \"गद्दारी'च होय. पाकिस्तान अतिरेकी संघटनांच्या माध्यमातून सातत्याने भारतात घातपाती कारवाया घडवून निष्पाप लोकांचे जीव घेण्याचे कारस्थान करत असताना आपल्याच देशाच्या महिला अधिकाऱ्याने गोपनीय माहिती त्या देशाला पुरवावी, हा देशद्रोहही आहे.\nमाधुरी गुप्ता नावाच्या या महिलेने यासंदर्भात जो कबुलीजबाब दिला आहे, तो तर आणखी धक्कादायक आहे आणि भ्रष्टाचाराने कुठले टोक गाठले आहे, यंत्रणा कशा बरबटल्या आहेत, याचा परिचय देणारा आहे. परराष्ट्र सेवेअंतर्गत विदेशात काम करताना या महिलेला 70 हजार रुपये पगार असल्याची माहिती आहे. शिवाय, इतर सोई-सवलती आहेतच. असे असतानाही ही बाई म्हणते, मला पैशांची अतिशय आवश्यकता असल्याने मी ही माहिती आयएसआय व इतर पाकिस्तानी यंत्रणांना पुरवीत असे. लठ्ठ पगार आणि सोई-सवलती मिळत असतानाही या बाईला अतिरिक्त पैसा कशासाठी हवा होता आणि तो मिळविण्यासाठी तिने कोणकोणती माहिती आयएसआयला पुरविली, याचा शोध आता जरुरी आहे.\nदेशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. घोटाळ्यांवर घोटाळे होत आहेत. लाच घेताना पकडले, अशी बातमी वर्तमानपत्रात नाही, असा दिवसच उगवेनासा झाला आहे. त्याची आता लोकांना सवयही झाली आहे. बातमी आली की, लोक ती वाचतात, त्यावर चर्चा करतात अन्‌ दुसरी बातमी आली की, पहिली विसरतात व नव्याची चर्चा करतात. चार-पाच दिवसांपूर्वी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष केतन देसाई यांच्याकडे आयकर खात्याने धाड घातली असता जे घबाड मिळाले, त्याचे वृत्त वाचूनच अनेक जण चक्रावून गेले. त्यांच्याकडे अठराशे कोटी रुपये रोख आणि दीड टन सोने आढळून आले. कुठून आणला याने एवढा पैसा सामान्यांना त्याची आजही माहिती नाही आणि भविष्यातही होईल, याची शाश्वती नाही. मध्यंतरी महाराष्ट्राचे पोस्टमास्तर जनरल बाली यांना दोन कोटींची लाच घेताना पकडले, त्यानंतर सुमित्रा बॅनर्जी या आयकर सहआयुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्याला कोट्यवधींची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मध्यप्रदेशातील आयएएस जोशी दाम्पत्याकडे तीनशे कोटींची माया आढळून आल्याचे प्रकरणही अलीकडचेच आहे. आणखी एक घटना एकदम ताजी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयात सहसचिव पदावर असणारे अो. रवी यांच्यावर 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून, सीबीआयने त्यांच्या घरी छापा मारला आहे. पैसा दिल्याशिवाय कुठलेही काम करायचे नाही, असा निर्धारच जणु बहुतांश अधिकाऱ्यांनी केलेला दिसतोय्‌ आणि लाच दिल्याशिवाय काम होतच नाही, असा जनतेचाही समज झालेला आहे. या सगळ्या घटना बघितल्या, तर जनतेचा समज योग्यच म्हटला पाहिजे. सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने किती कुजली आहे, सडली आहे, चपराश्यापासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण कसे भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत, याचेच निदर्शक या सगळ्या घटना आहेत. माधुरी गुप्ता यांनीही पैशांसाठी (की इस्लामसाठी सामान्यांना त्याची आजही माहिती नाही आणि भविष्यातही होईल, याची शाश्वती नाही. मध्यंतरी महाराष्ट्राचे पोस्टमास्तर जनरल बाली यांना दोन कोटींची लाच घेताना पकडले, त्यानंतर सुमित्रा बॅनर्जी या आयकर सहआयुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्याला कोट्यवधींची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मध्यप्रदेशातील आयएएस जोशी दाम्पत्याकडे तीनशे कोटींची माया आढळून आल्याचे प्रकरणही अलीकडचेच आहे. आणखी एक घटना एकदम ताजी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयात सहसचिव पदावर असणारे अो. रवी यांच्यावर 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून, सीबीआयने त्यांच्या घरी छापा मारला आहे. पैसा दिल्याशिवाय कुठलेही काम करायचे नाही, असा निर्धारच जणु बहुतांश अधिकाऱ्यांनी केलेला दिसतोय्‌ आणि लाच दिल्याशिवाय काम होतच नाही, असा जनतेचाही समज झालेला आहे. या सगळ्या घटना बघितल्या, तर जनतेचा समज योग्यच म्हटला पाहिजे. सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने किती कुजली आहे, सडली आहे, चपराश्यापासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण कसे भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत, याचेच निदर्शक या सगळ्या घटना आहेत. माधुरी गुप्ता यांनीही पैशांसाठी (की इस्लामसाठी) गोपनीय माहिती विकून भ्रष्टाचारच केला आहे, पण त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे, तो देशाच्या सुरक्षेलाच धोका पोहोचविणारा आहे. पाकिस्तानसाठी चाललेली या बाईंची हेरगिरी उघड झाली नसती, तर आगामी काळात देशाला आणखी कोणकोणत्या संकटाला सामोरे जावे लागले असते, किती निष्पाप लोकांना नाहक जीव गमवावा लागला असता, याची कल्पना न केलेलीच बरी.\n53 वर्षे वय असलेल्या गुप्ता बाईंना उर्दू चांगले लिहिता, बोलता आणि वाचता येते म्हणून तिला पाकिस्तानात पाठविण्यात आले, तर तिने त्याचा असा दुरूपयोग केला. पकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांबाबत भारताचे जे धोरण आहे, त्याची माहिती आयएसआय व इतर पाकी यंत्रणांना पुरवून या बाईने देशाच्या सुरक्षेशीच खेळ केला आहे.\nगुप्ता बाईंची हेरगिरी दोन वर्षे बिनबोभाट चालली, पण आपल्या कार्यकक्षेबाहेरची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणे सुरू केले, तेव्हा संशय आल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली अन्‌ बाईची हेरगिरी उघड झाली. पाकिस्तानात राहून भारतासाठी हेरगिरी केली असती, तर समजण्यासारखी गोष्ट होती, पण बाईने आपल्या देशाशी संबंधित संवेदनशील माहिती त्या देशाला पुरवून फार मोठे पाप केले आहे. पैशांची एवढीच आवश्यकता होती, तर आपल्या सहकाऱ्यांना, वरिष्ठांना सांगून मदत मिळविता आली असती. पैशांच्या आवश्यकतेमागील कारण योग्य वाटले असते, तर सहकाऱ्यांनीही मदत केली असती. प्रसंगी सरकारकडून मदत मिळवून दिली असती, पण असे काही न करता गुप्ता बाईने एकाच वेळी भ्रष्टाचार, धर्मद्रोह अन्‌ देशद्रोह असे तीन गुन्हे केले आहेत. त्यामुळे गोपनीय माहिती कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुप्ता बाईला किमान दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, यात शंका नाही. या गुप्ता बाईने दिलेल्या आणखी एका माहितीची शहानिशा करणे क्रमप्राप्त आहे. दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये भारताची जी उच्चायुक्त कार्यालये आहेत, त्या कार्यालयांमधील काही अधिकारीही हेरगिरी करीत असल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर सरकारने अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. या हेरगिरी प्रकरणाच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्रालयाने जगभरातील आपल्या उच्चायुक्त कार्यालयांमधील कामकाजाच्या पद्धतीचा आढावा घेऊन यंत्रणा स्वच्छ केली पाहिजे. वास्तविक, पाकिस्तानमधील उच्चायुक्त कार्यालयात काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा माधुरी गुप्ता यांना देशसेवेसाठी फायदा करून घेता आला असता. अशी संधी सर्वांना मिळत नसते. ती नशिबाने माधुरी गुप्ता यांना मिळाली. देशासाठी उत्तम कामगिरी करून नाव कमावण्याऐवजी त्यांनी स्वत:ला व देशालाही खाली मान घालायला लावणारे कृत्य केले आहे.\nसाभार : तरुण भारत\nगेल्या काही वर्षांत अनेक तरुण साधक मित्रांच्या विवाह समारंभात उपस्थित राहाण्याचा योग आला. अगदी ताजा समारंभ म्हणजे मिलिंदच्या लग्नाचा. कुणी विचारेल मग यात काय झालं मुलं मोठी होतात आणि गृहस्थामश्रम स्वीकारतात. तुम़च्या मित्रांचे विवाह, यात मुद्दाम सांगण्यासारखं काय आहे येवढं मुलं मोठी होतात आणि गृहस्थामश्रम स्वीकारतात. तुम़च्या मित्रांचे विवाह, यात मुद्दाम सांगण्यासारखं काय आहे येवढं प्रश्न योग्य आहे, पण अशा मुलांची नावं मला स्मरतात तेव्हा वाटतं की, सभोवार आपण पाहतो तसा सर्वसामान्य चाकोरीतला गृहस्थाश्रम हा नाही.\nमकरंद, पंकज, माधव, विजय, शशांक, प्रमोद, दुसरा मकरंद ही नावाची मालिका. या मुलांचं विवाहपूर्व जीवन मी पाहिलेले आहे. नंतरचंही जीवन पाहतो आहे. खरं सांगायचं तर ही मुलं प्रपंचात पडतील असं मला प्रथम वाटलंच नव्हतं. कारण ती \"साधक' बनलेली होती. उपासनेच्या मार्गाकडे वळली होती. या सगळ्या मुलांनी आपलं जीवनध्येय निश्चित केलं होतं. आत्मदर्शन आणि अखंड आनंदानुभूती. तसंच परमार्थाचा प्रसार \nही गोष्ट माझ्या निदर्शनाला आली तेव्हा मला खूप नवल वाटलं होतं. कारण ही मुलं चांगली शिकली-सवरलेली. कुशाग्र बुध्दीची. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असलेली, पण याच वयातील आणि असंच शिक्षण वगैरे झालेल्या कितीतरी कमावत्या तरुणांपेक्षा किती वेगळी खूप पैसा मिळवावा, उपभोगसाधनं गोळा करावीत. इंद्रीयसुखात डुंबावं, नाटक-सिनेमा-हॉटेलिंग यात आनंद मानावा, अशा प्रवत्तीची तरुण मुलं पदोपदी दिसतात. त्यात कोणाला काही गैर वाटत नाही. न आई-वडिलांना न समाजाला. हेच चांगलं आणि यशस्वी जीवन, अशी त्यांची धारणा. अशा मुलांच्या दोन हाताचे चार हात झाले, घर समृध्द करण्यातच धन्यता त्यांना वाटली, तर ते जगरहाटीला धरूनच ठरते.\nउलट, परमार्थाकडे आकृष्ट झालेली, उच्चविद्याविभूषित तरुण मुलं म्हणजे मात्र कुतूहलाचा, टीकाटिप्पणीचा विषय. \"ही काय दुर्बुध्दी आठवली तरुणपणीच या मुलांना कोणास ठाऊक ' म्हणून हळहळणारेही असतातच, पण कशाचीही चिंता न करता या मुलांचा कार्यक्रम चालू असतो. पहाटे उठणं, व्यायाम करणं, ध्यानाला बसणं, नामस्मरणात रंगणं, संतसाहित्यात रमणं, स्वामी माधवनाथांच्या सत्संगाला व प्रवचनांना जाणं, स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाचे उत्सव दृष्ट लागावी अशा देखणेपणानं व कल्पकतेनं पार पाडणं, नित्य अभ्यास विषयावर चिंतन करणं, बस, हाच एक ध्यास. दिवसभराचा सगळा कार्यक्रम रेखीव. कुठे वेळेचा अपव्यय नाही, सुख-साधनांची आसक्ती नाही, हे हवं आणि ते हवं नाही. सवंग करमणूक नाही. भलतं-सलतं खाणंपिणंही नाही.\nएकदा मी मकरंदला विचारलं, \"\"इतर तरुणांप्रमाणे मौजमजा करावीशी वाटत नाही तुला कसलं रुक्ष आणि कळाहीन जीवन अंगिकारलंय तुम्ही तरुण मुलांनी कसलं रुक्ष आणि कळाहीन जीवन अंगिकारलंय तुम्ही तरुण मुलांनी\nया प्रश्नांवर मकरंद प्रथम केवळ हसला. मला वाटलं तो उत्तराची टाळाटाळ करणार, पण त्यानं तसं केलं नाही. तो म्हणाला, \"\"बापूसाहेब, ज्या प्रकारचं जीवन आम्ही स्वीकारलं आहे, ते नियमबाह्य असेल, संयमित असेल, आमच्याच वयाच्या इतर बहुतेक तरुणांना नाकं मुरडण्यासारखं वाटत असेल, पण आम्हाला त्यापासून सुख वा आनंद लाभत नाही, हा मात्र सर्वस्वी चुकीचा समज आहे. आम्ही ध्यानास बसतो, नाम घेतो, सत्संगाला उपस्थित असतो, प्रवचनं ऐकतो, पाद्यपूजेच्या सोहळ्यात भाग घेतो आणि हे करीत असताना आमचा प्रत्येक क्षण दिव्य आनंदाचाच असतो. राजस आणि तामस स्वरूपाचा नव्हे, तर सात्विक आनंद आम्ही लुटत असतो. उपभोग्य वस्तूंकडे म्हणजे विषयाकडे मनाची धाव नसल्यामुळे मन पुष्कळ शांत राहते, हलके राहते व समाधान लाभते.''\nसुमारे 22-23 वर्षांचा एक तरुण मुलगा मला हे सांगत होता. एक श्रेष्ठ प्रतीचा, दिवसाचे 24 ही तास चित्त व्यापून टाकणारा आनंद लाभतो, हे अगदी सहज बोलत होता. आपल्या मार्गदर्शक सद्‌गुरूंसंबंधी अपार श्रद्धेचा, अकृत्रिम आविष्कार तो करीत होता. त्याचवेळी मी मकरंदला विचारलं होतं, \"\"लग्नबिग्न करायचा विचार आहे का तुझा'' \"\"अद्याप त्या बाबतीत मी काही ठरवलं नाही बापूसाहेब. आजच ठरवलं पाहिजे असंही नाही. पू. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास करणं हेच सध्यातरी करायचं आहे. लग्न करणं किंवा न करणं यापैकी कोणताही पर्याय मी पुढे स्वीकारू शकेन. त्यामुळे जीवनात मोठे अंतर पडतं, असंही मला वाटत नाही.''\nकाय कारण असेल ते असो, पण या मुलांनी प्रपंचात पडण्याचा निर्णय केला. मकरंद त्याच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी जेव्हा मला भेटला, तेव्हा मी त्याला विचारलं, \"\"मकरंद, आता जीवनाचा नवा अध्याय सुरू होईल तुझ्या. आजवर एकचित्त होऊन परमार्थ साधना करता आली तुला. इत:पर वेगळी दिशा मिळेल तुझ्या दिनक्रमाला. साधक मित्रांचा सहवास, ध्यानधारणा, सद्‌गं्रथांचे वाचन, ध्यानकेंद्राची कामं इत्यादीसाठी वेळ कसा मिळणार तुला तुझ्या पत्नीच्याही अपेक्षा राहतील. तुझ्या फावल्या वेळाचा वाटा तिलाही द्यावाच लागेल.''\nमी विचारले ते मकरंदची परीक्षा पाहण्यासाठी नव्हे. मला त्यावेळी खरंच असं वाटत होतं की, एका म्यानात दोन तलवारी राहाणार कशा प्रपंच आणि परमार्थ यांचं घनिष्ट साहचर्य या तरुण मुलाला साधणार कसं प्रपंच आणि परमार्थ यांचं घनिष्ट साहचर्य या तरुण मुलाला साधणार कसं यांची मानसिक ओढाताण तर होणार नाही यांची मानसिक ओढाताण तर होणार नाही मकरंदची गुरुनिष्ठा अत्यंत उत्कट. परमार्थाची त्याची ओढ जबरदस्त. ध्यानाला बसला की त्याचा देहभाव हरपून जायचा. पुरता रंगला होता तो या मार्गात. आता संसारात पडल्यावर कोठल्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल या मुलाला मकरंदची गुरुनिष्ठा अत्यंत उत्कट. परमार्थाची त्याची ओढ जबरदस्त. ध्यानाला बसला की त्याचा देहभाव हरपून जायचा. पुरता रंगला होता तो या मार्गात. आता संसारात पडल्यावर कोठल्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल या मुलाला म्हणूनच मी त्याला ही पृच्छा केली होती. हा विवाह न करता अधिक आनंदात राहिला असता, असं माझ्या अंत:करणात खोलवर कुठंतरी वाटत होतं.\nमाझ्या प्रश्नाचा सगळा आशय मकरंदच्या ध्यानात आला असावा. प्रश्नाचं गांभीर्य जाणूनच त्यानं मला सविस्तर उत्तर दिलं. जणू काही आपल्या सगळ्या तरुण साधक मित्रांचा प्रतिनिधी या नात्यानं. त्याचं हे उत्तर तीन-चार वर्षांपूर्वीचं, पण माझ्या ध्यानात पक्के राहून गेलेले. त्यानंतर मकरंदच्या साधक मित्रांचेही विवाह झाले. त्यांच्यापैकी कोणालाही विचारलं असतं तरी मकरंदनं सांगितलं तेच त्यांनी सांगितलं असतं, यात मला मुळीच शंका नाही. मिलिंदच्या लग्नाला 8 दिवसांपूर्वी गेलो तेव्हा या जुन्या संभाषणाचं स्मरण मला झालं. मकरंदला जे मी विचारलं, ते या मुलांपैकी कोणालाही पुन्हा विचारलं नाही. विचारण्याची गरजच नव्हती.\nमकरंदशी झालेल्या प्रश्नोत्तरातून त्याची जी भूमिका मला कळली, ती केव्हातरी सर्वच तरुण मित्रांपुढे यावी असं मला वाटतं. म्हणून मकरंदाचं म्हणणं जरा विस्तारानं नमूद करीत आहे. मकरंद म्हणाला, \"\"माझ्या अनेक हितचिंतकांनी तुमच्याप्रमाणेच प्रश्न विचारला, मला वाटतं दोन गोष्टी स्पष्ट करून टाकणं बरं. पहिली गोष्ट ही की श्री स्वामींच्या संमतीने आणि त्यांचा शुभाशीर्वाद घेऊनच हे पाऊल मी उचललं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सभोवार लोक कशा प्रकारचे जीवन सुखकारक मानतात, यासंबधी मीही काही विचार केला आहे. माझे सद्‌गुरू हे स्वत: प्रापंचिक आहेत, त्यांचा प्रपंच मी जवळून पाहिला आहे. आंधळेपणाने गतानुगतिक म्हणून मी काही करतो आहे, अशातला भाग नाही. प्रपंचाचं स्वरूप मला कळलेलं आहे. त्या प्रपंचात परमार्थ कसा भरावा याचं साक्षात्‌ उदाहरण माझ्या दृष्टीपुढं आहे. मी प्रवाहपतित होईन, असं मला वाटत नाही.''\nएका तरूण मुलाच्या मुखातून निघणारे, सध्याच्या भोगप्रवण वातावरणात सहसा कानी न येणारे केवढे हे आत्मनिर्भराचे शब्द अन्‌ मग मकरंदनं प्रपंचाचं त्याला कळलेलं स्वरूप मला ऐकविलं. तो म्हणाला, \"\"मी ऐकले, वाचले आणि पाहिले त्यावरून कोणत्या मर्यादेत प्रपंच करावयाचा यासंबंधीच्या कल्पना स्पष्ट झाल्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही स्वीकारलेला साधनेचा मार्ग आणि घरगृहस्थीचा तथाकथित व्याप यात मूलत: विरोध मानण्याचे कारण नाही. उलट परमार्थ नसलेला पसारा नि:सार होय. खाणेपिणे, उपभोग घेणे इत्यादी गोष्टींपुरतेच जीवन सीमित राहिले तर ते मनुष्यजीवन नव्हे. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर आत्मदर्शनाच्या साधनेने त्याचे सार्थक करावयास पाहिजे. बुद्धीचा निश्चय आहे. संतांचा हा निर्णायक सांगावा आहे.\nआता दुसरी गोष्ट : प्रपंच अशाश्र्वत आहे. मी किंवा माझी भावी पत्नी, आमचे सारे आप्त यापैकी कोणाच्या देहाची शाश्र्वती आहे ही अशाश्र्वतता गृहीत धरून मी प्रपंचात पाऊल टाकणार आहे. तसेच मला हेही ठाऊक आहे की बरे वाईट माझ्यावर येणारच. तेव्हा या सर्व प्रसंगात चित्त प्रसन्न राखण्याचा अभ्यास करणे, त्यासाठी शाश्र्वत वस्तूचा बोध अंत:करणात मुरविणं हा परमार्थाचा भाग आहे, हेच सार आहे. माझे प्रत्येक कर्म जर भगवंतापीत्यर्थ झाले तर संसारही तसाच होईल.\nतिसरी गोष्ट : घरादाराचा व्याप अवघड होऊन बसतो. तो \"मी-माझे' या अहंकाराने व वासना आणि गरजा यांना आळा न घातल्याने. ही वखवख जर मला नसेल तर अमुक गोष्ट नाही म्हणून मी रडणार नाही किंवा वैभव लाभले म्हणून नाचणार नाही. उपभोगाच्या स्पर्धेत मी उतरणारच नाही. परमार्थ प्रयत्नपूर्वक करावयाचा व प्रपंचात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानावयाचे, हीच सार्थ जीवन जगण्याची खरी पध्दती आहे.''\nमला हे सगळेच मोठे अवघड वाटत होते. मकरंद मात्र अगदी सहजपणे बोलत होता. मी माझे समाधान व्हावे म्हणून त्याला आणखी एकच प्रश्न विचारला. माझा प्रश्न असा : \"\"संसार जर सारहीन आहे व परमार्थ जर जीवनाला सारभूत आहे, तर त्या प्रपंचाचा व्याप मागे लावून घेतोस कशाला सद्‌गुरूंनी खरे तर तुझ्यासारख्या साधकाला या मार्गाने जाऊच द्यावयास नको होते. श्रीरामकृष्ण परमहंसांनी नाही का आपल्या तरुण शिष्यांना संन्यासदीक्षा घ्यावयास लावली सद्‌गुरूंनी खरे तर तुझ्यासारख्या साधकाला या मार्गाने जाऊच द्यावयास नको होते. श्रीरामकृष्ण परमहंसांनी नाही का आपल्या तरुण शिष्यांना संन्यासदीक्षा घ्यावयास लावली\nपण याही प्रश्नाचं उत्तर मकरंदने सहजपणे देऊन टाकले. तो म्हणाला, \"\"सध्याचा काळ जरा लक्षात घेतला पाहिजे आणि जे जीवनध्येय माझ्यापुढे स्थिर झाले आहे, त्याचाही संदर्भ ध्यानात ठेवला पाहिजे. सध्या परमार्थ व प्रपंच या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि परमार्थ ही उत्तरायुष्यात केव्हातरी सवडीने करावयाची गोष्ट आहे, असा समज बळावलेला दिसतो. तरुणपणी तर परमार्थाचा वाराही नकोसा वाटतो. हा अपसमज दूर झाला पाहिजे आणि प्रपंचच परमार्थरूप करता येतो, हा विश्र्वास बळावला पाहिजे. असा परमार्थरूप प्रपंच धन्य आणि आनंदमय ठरतो, हे लोकांना प्रत्यक्ष पाहता आले पाहिजे. कोणी अविवाहीत व एकांतात राहून परमार्थी झाला, तर \"छे, हा मार्ग आपल्यासाठी नव्हे' असे म्हणून तरुण मंडळी चटकन्‌ मोकळी होतात. आम्हाला स्वत:चा उद्धार तर करून घ्यायचाच आहे, पण परमार्थाचे शुद्ध स्वरूपात पुनरुज्जीवन करण्याचे दायित्व देखील साधक या नात्याने आमच्यावर आहे, असे आम्ही मानतो. श्री सद्‌गुरू स्वामी समर्थांची एक ओवी वारंवार सांगतात -\n विरवित बळे' असेही समर्थांनी म्हटले आहे. या दायित्वाचा स्वीकार करून जीवन आम्हाला जगायचे आहे. जे पाच-दहा टक्के सात्विक प्रवृत्तीचे लोक समाजात असतील, त्यांच्याद्वारे आध्यात्मिक पुनरुत्थान घडवून आणायचे आहे. या पुनरुत्थानामागोमाग आपले भौतिक जीवनही उजळून निघेल, असा आमचा विश्र्वास आहे.''\nअशा स्वरूपाची चर्चा कधी विस्मरणात जात नाही. मकरंदचा आणि त्याच्या अनेक साधक मित्रांचा विवाह झाला. सर्वसामान्यांप्रमाणेच तेही गृहस्थी बनले. ज्यांचे ज्यांचे साधकावस्थेत विवाह झाले, त्यांचे जीवन मी पाहतो आहे. या मुलांपैकी कोणामध्येही आसक्ती, वखवख, साधनेतील टाळाटाळ मला अद्याप तरी दिसलेली नाही. पतिपत्नी दोघांचाही मार्ग एकच. मुलांनी निवड योग्य अशीच केलेली आहे. परवा मिलिंदच्या लग्नाच्या वेळी स्वामी मोठ्या कौतुकाने म्हणाले, \"\"ही मुले अशी आहेत की, लग्नाच्या दिवशी देखील त्यांच्या नित्यसाधनेत खंड पडलेला नाही. उगाच आपण प्रपंचाचा बाऊ करीत असतो. परमार्थावरील पकड घट्ट असली की प्रपंचाच्या मर्यादा कळतात व आपल्या बोधाचा जो आनंद आहे, तो बाधित होत नाही. केवळ भोगाधीन जीवन हे पशुजीवन होय. परमार्थी साधकाला आपली कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय अशी कर्तव्ये उत्तमप्रकारे पार पाडता येतात, हे आपल्या जीवनानेच आपल्याला दाखवून द्यावे लागेल.''\nप्रपंच आणि परमार्थ यांच्या अन्योन संबंधाची व जीवन कृतार्थ करण्यासाठी लागणाऱ्या गुणवत्तेची अशी नवीन जाण या मुलांच्या विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने मला लाभत गेली आहे. म्हणूनच, या मुलांच्या भावी कर्तृत्वासंबंधी काही आगळीच स्वप्ने मला पडतात. ती साकार झालेली पाहण्यास मी असलो काय आणि नसलो काय, त्याचं महत्त्व मला वाटत नाही.\nजपानने चीनच्या विस्तारवादावर तोडगा म्हणून\nभारताशी नव्याने गोत्र जुळविल्याचे वर्तमान आहे.\nया नव्या परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठीच\nभारताने अन्दमान निकोबारला अत्याधुनिक\nपाणबुड्या व युद्धनौका यांनी सुसज्ज असे\nनौदलाचे तळ उभे करण्याचे ठरविले आहे. या\nमाध्यमातून हिन्दी महासागरातली चीनची\nघुसखोरी आटोक्यात आणता येईल ही खात्री\nआपल्या नौदलप्रमुखांनी व्यक्तविली आहे.\nचीनने तिबेटवर ताबा मिळविला या घटनेला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताने चीनला या कृतीपासून रोखले असते, तिबेटच्या स्वातंत्र्याची ध्वजा उंच उचलून धरली असती, तर त्यानंतरच्या दशकांमध्ये चीनकडून भारताचे जे अपमान सातत्याने झाले, त्यापासून आपल्या अब्रूचीही राखण करता आली असती. सुरुवातीस आपण \"हिन्दी-चिनी भाई भाई' या घोषणेची व पंचशील धोरणाची कबुतरे उडविली, खोट्या भ्रामक मृगजळामागे धावण्यात धन्यता मानली. चीनने मात्र, सरळ सैन्य पाठवून आपला पराभव केला. नंतर काही वर्षे उलटल्यावर आपण पुन्हा चीनशी बोलणी सुरू केली. ही बोलणी करण्यासाठी आपले बडे पुढारी बीजिंगला गेले. चीनच्या राज्यकर्त्यांनी यापैकी प्रत्येकाकडून \"तिबेटवर चीनचे निर्भेळ वर्चस्व आहे' या वाक्यावर सह्या घेतल्या. एकदा तिबेटवरचा स्वत:चा हक्क असा मोहोरबंद करून घेतल्यावर चीनने \"अरुणाचल सुद्धा चीनचाच हिस्सा आहे' असा सूर आळविण्यास सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे गेल्या वर्षापासूनच नियतीने भारताच्या बाजूने फासे टाकण्यास प्रारंभ केला व या वर्षी तर वेगवेगळ्या कारणांमुळे चीनची कोंडी होतेय्‌ असे चित्र दिसू लागले. म्हणजे एका बाजूने चीन भारताच्या भोवती चक्रव्यूहाचे जाळे विणत आहे, हे सत्य अाहे. पण भारताचे सेनापती दीपक कपूर, निस्संदिग्ध शब्दांत चीनने चालविलेल्या घुसखोरीबद्दल आरोप करून मोकळे झाले आहेत. हिन्दी महासागरात खास करून श्रीलंकेच्या आसपास आपल्या नौदलाने सागरी सीमांच्या रक्षणासाठी प्रभावी पावले उचलली आहेत आणि आपले संरक्षणमंत्री \"भारताच्या सैन्याच्या सामर्थ्याची ग्वाही' देऊन मोकळे झाले आहेत. चीनने दलाई लामांच्या अरुणाचल भेटीवर आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या अरुणाचल दौऱ्यावर आक्षेप घेतले. आपण या आक्षेपांना कस्पटासमान लेखून दोन्ही दौऱ्यांची आखणी केली. अमेरिकेनेही दलाई लामांशी खुलेआम चर्चा करून चीनच्या धमक्यांना धुडकावून लावले. कल्पना करा, भारताने बदलत्या परिस्थितीचा फायदा उठवून हिमतीने आपले सैन्य अद्ययावत केले. सीमांच्या रक्षणासाठी दमदार पावले उचलली, तर सन 1962 च्या पराभवाचे शल्य संपुष्टात येईल. चीनच्या चक्रव्यूहाचा भारताने भेद केला याचा आनंद आपणास साजरा करता येईल.\nमुळात चीनने रचलेले चक्रव्यूह समजून घेतले पाहिजे. आपण एकतृतीयांश काश्मीर पाकिस्तानच्या वर्चस्वाखाली राहू दिला. चीनने त्याच भागात आपले तळ रोवले, आपण ब्रह्मदेशाला काही भूदान केले, चीनकडून तिथेही वाटमारी झाली, शेजारच्या बांगला देशातही चीनने घुसखोरी केली. म्हणजे बंगालच्या उपसागरात चीनने मुसंडी मारली आहे. पाकिस्तानच्या ग्वादार बंदरापर्यंत थेट काराकोरमपासून रस्ता बांधून चीनने अरबी समुद्रात पाय रोवले आहेत, तर थेट श्रीलंकेशी संधान साधून हिन्दी महासागरापर्यंत धडक मारण्यात याच चीनने यश मिळविले आहे. तिबेट म्हणजे जगाचे छप्पर. या छपरावर बसून बीजिंग ते ल्हासा आणि उजवीकडे ल्हासा ते काठमांडू असा प्रशस्त महामार्ग चीनने बांधला आहे. परिणामत: चीनचे भूदल व नौदल विनादिक्कत भारताला वळसा घालू शकते, असे वर्तमान आहे रशिया, मंगोलिया, कझाखस्तान, किरगीझस्तान या देशाबरोबर करारमदार करून चीनने तिकडच्या सीमांवर पकड मिळविली आहे. साहजिकच खुश्कीच्या मार्गाने थेट युरोप गाठता येईल, तर जलमार्गाने पर्शियन आखातात व इराणमधेही घुसता येईल, अशी व्यूहरचना आखण्यात चीन सफल झाला आहे.\nपाकिस्तानचा जन्मच भारताच्या द्वेषापोटी झाला. याच पाकिस्तानला सर्वतोपरी सहकार्य देण्यास चीन सदैव सिद्ध आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानातले तालिबानी उद्योग उद्‌ध्वस्त करायचे आहेत व बिनभरवश्याच्या पाकिस्तानवरच वॉशिंग्टनचे राज्यकर्ते विसंबून राहात आहेत. चीनला \"शत्रूचा शत्रू तो मित्र' या सूत्राच्या प्रकाशात भारतविरोधी पाकिस्तान एकदम प्रिय वाटतो. नजीकच्या भविष्यात समजा, अमेरिकेने अफगाण भूमीवरून काढता पाय घेतला, तर पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही राक्षस दिवाळी साजरी करतील. राहू व केतू यांची अभद्र युती भारताच्या सुखात माती मिळवील. चीनचा चक्रव्यूह भीषण आहे, यात शंका नाही.\nचीनने भारताच्या परिघावर संकटांचे ढग उत्पन्न केले आहेतच; पण भारताचे तुकडे होतील असे शिव्याशापही दिले आहेत. काश्मीरमधून चीनचा प्रवास करणाऱ्या त्रयस्थ भारतीय नागरिकांना वेगळ्या प्रकारचा व्हिसा देऊन काश्मीर भारतापेक्षा वेगळा आहे, असे सूचित करणारा चीन भारतविरोधी कट कारस्थाने करण्यात व्यग्र आहे. बिचारे जवाहरलाल नेहरू याच चीनला युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश मिळावा म्हणून जिवाचे रान करीत होते. अँग्लो-अमेरिकन व जपानी साम्राज्यवाद्यांपासून चीनला वाचविले पाहिजे, चिनी क्रान्ती यशस्वी झाली पाहिजे, यासाठीही कटिबद्ध होते. चीनने भारताचा विश्वासघात केला, तरी या विश्वासघातकी कारवायांवर पांघरूण घालीत होते. चीनच्या विरोधात भारतात म्हणे युद्धज्वर उत्पन्न होऊ नये यासाठीच जवाहरलालजींची घालमेल चालली होती. पण शेवटी चीनच्या पापांचा घडा भरला. चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा मात्र जवाहरलालजींच्या रूपातला शांतिदूत संरक्षणसज्ज झाला. या नव्या धोरणामुळेच दलाई लामांना भारतात आश्रय देण्याचा निर्णय झाला. दुर्दैव म्हणजे रणांगणात मात्र चीनकडून आपला पराभव झाला. चीनने भारताच्या भावनांची कधीच कदर केली नाही, उलटपक्षी भारताला शंभर टक्के नामोहरम्‌ करायचे, युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश मिळाल्यावर जो नकाराधिकार प्राप्त झाला त्याचा आधार घेऊन जगाच्या चावडीवर भारताची सतत कोंडी करायची, अशीच दुष्ट खेळी या कृतघ्न राष्ट्राने नेहमी खेळली.\nपण ढगालाही सोनेरी किनार असते याची सुखद प्रचीती नजीकच्या भूतकाळात आपण घेतलीय्‌ व म्हणूनच समाधान आहे. चीनच्या चढेल आगाऊपणावर अंकुश बसविण्यासाठी अमेरिकन अध्यक्षांनी दलाई लामांना सन्मानपूर्वक स्वत:च्या कार्यालयात पाचारण केले व चीनमधल्या लोकशाहीच्या गळचेपीचा निषेध केला. पाठोपाठ तैवानला क्षेपणास्त्रविरोधी अस्त्रे आणि लक्षावधी डॉलर्सच्या किमतीची शस्त्रेही रवाना केली. शिवाय, चीनकडून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर आयात करही लावले. जपानने चीनच्या विस्तारवादावर तोडगा म्हणून भारताशी नव्याने गोत्र जुळविल्याचे वर्तमान आहे. या नव्या परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठीच भारताने अन्दमान निकोबारला अत्याधुनिक पाणबुड्या व युद्धनौका यांनी सुसज्ज असे नौदलाचे तळ उभे करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून हिन्दी महासागरातली चीनची घुसखोरी आटोक्यात आणता येईल ही खात्री आपल्या नौदलप्रमुखांनी व्यक्तविली आहे.\nभारताने स्वसामर्थ्य वाढविण्याचे व निर्धारपूर्वक पावले उचलून चिनी चक्रव्यूह भेदून जाण्याचे ठरविले आहे. अशी ही शुभचिन्हे सुखद आहेत, असेच सच्चा भारतीय म्हणेल\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nएका अमेरिकन संन्यासी शिष्याला पत्र\nदर्शन, \"गणपत वाण्या' च्या चिवटपणाचे.....\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2011/11/", "date_download": "2018-04-26T23:05:09Z", "digest": "sha1:ICHAU6GXELQ4TSK6VMUQLMUVO4OAYA5K", "length": 11259, "nlines": 120, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "एफ वाय – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nहे सर्टीफिकेशन खुपंच कमी लोकांना मिळते. आणि हे टिकवणे त्याहून अवघड. कोणी संताने नमूद म्हटले आहे नां ‘जया अंगी माथेफिरूपण| तया यातना कठीण||’ खर आहे म्हणा. हे येरा गबाळ्याचे काम नोहे. दोनशे बळी घेऊन देखील कसाबला ‘आरोपी’ आणि ‘दहशतवादी’वरच समाधान मानावे लागले. कसाब काय आणि राजा काय. आणि राजू काय आरोपीच्याच सर्टीफिकेशन पर्यंत जाऊ शकतात. एवढेच काय नक्षलवादी देखील फार फार तर ‘दहशतवादी’ सर्टिफिकेट मिळवू शकतील. कारण, ‘माथेफिरू’ची परीक्षा तितकी अवघड आहे. ‘गुरु’जी सुद्धा संसदेत केलेल्या हल्ल्यानंतर जेमतेम ‘गुन्हेगार’ सर्टिफाईड होवू शकले. Continue reading →\n7 प्रतिक्रिया नोव्हेंबर 27, 2011 हेमंत आठल्ये\nराजे आम्हाला क्षमा करा खरच आमच चुकल. महाराज तुमचा २०२० मध्ये इतिहास कसा असेल खरच आमच चुकल. महाराज तुमचा २०२० मध्ये इतिहास कसा असेल कसा बदलला जाईल. यावर हा बापडा बोलला. राजे आता काय बोलायचं कसा बदलला जाईल. यावर हा बापडा बोलला. राजे आता काय बोलायचं वर्तमान काय वर्णावा. आपले मावळे, आपल्याच मावळ्यांची उणीदुणी काढत बसले आहे. कुणा मावळ्याला वाटत माझीच जात ‘लय भारी’. आणि दुसऱ्याची जात ‘राक्षसाची’. बर राजे तुम्हीच सांगा. Continue reading →\n7 प्रतिक्रिया नोव्हेंबर 18, 2011 हेमंत आठल्ये\n अस काय झालं की, ढग कोसळल्याप्रमाणे सगळीकडून आरडाओरड चालू झाली आम्ही त्या बिचाऱ्या ‘बेगरफिशर’ला मदत करायची काय ठरवली की, सर्वच उठून बोलायला लागले. बघा कस आहे की, आधी सरकार काही करत नाही म्हणून ओरडायच.. आणि करतो म्हटलं की, तरीही टाहो फोडायचा. दुसरा काम धंदा नाही काय आम्ही त्या बिचाऱ्या ‘बेगरफिशर’ला मदत करायची काय ठरवली की, सर्वच उठून बोलायला लागले. बघा कस आहे की, आधी सरकार काही करत नाही म्हणून ओरडायच.. आणि करतो म्हटलं की, तरीही टाहो फोडायचा. दुसरा काम धंदा नाही काय तो गरीब ‘विजय ढोल्या’ आमच्या दरबारी शरण आला. शरण आलेल्याच रक्षण करणे हा आमचा धर्मच आहे. तसं आम्ही ‘निधर्मी’ आहोतच. Continue reading →\n3 प्रतिक्रिया नोव्हेंबर 15, 2011 हेमंत आठल्ये\nप्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी तो ‘का’ येतो. सकाळी उठून वर्तमानपत्र उघडतो. बातम्या वाचू लागताच तो ‘का’ येतो. सकाळी उठून वर्तमानपत्र उघडतो. बातम्या वाचू लागताच तो ‘का’ डोकावू लागतो. आवरून देवळात जातो. देवासमोर नतमस्तक होतो. थोड्याच वेळात दर्शनावरून मनात गोंधळ होतो. देवाच्या दर्शनाचा उद्येशाने आलेलो. पण दर्शन घेतले त्या ‘दानपेटीचे’. देवळात देवासमोरच दानपेटी ‘का’ डोकावू लागतो. आवरून देवळात जातो. देवासमोर नतमस्तक होतो. थोड्याच वेळात दर्शनावरून मनात गोंधळ होतो. देवाच्या दर्शनाचा उद्येशाने आलेलो. पण दर्शन घेतले त्या ‘दानपेटीचे’. देवळात देवासमोरच दानपेटी ‘का’ म्हणत ‘का’ येतो. या विचाराने मन खजील होते. Continue reading →\n3 प्रतिक्रिया नोव्हेंबर 12, 2011 नोव्हेंबर 12, 2011 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/perfume-side-effects-114091800020_1.html", "date_download": "2018-04-26T22:38:22Z", "digest": "sha1:T522RZWRGH5FJO2LAM2S3EFVTWH25MA7", "length": 7890, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "परफ्यूमचा अतिरेकही चांगला नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपरफ्यूमचा अतिरेकही चांगला नाही\nपरफ्यूम वापरणं ही चैन न राहता जीवनशैलीचा एक भाग बनत आहे. रोज सकाळी छानसं परफ्यूम मारल्यानंतर दिवसभर ताजेपणा टिकून राहतो. मात्र हे वापरतानाही काही काळजी घ्यायला हवी. कधीकधी परफ्यूम फवारल्यावर त्वचा जळजळते आणि त्याजागी लालसर चट्टे पडतात.\nबरेच दिवस एकच परफ्यूम वापरत राहिल्यास नाकाची त्या सुगंधाप्रती संवेदना नष्ट होऊन वास येणं बंद होतं.\nपरफ्यूममध्ये अल्कोहोलचा वापर होत असल्यानं त्वचेवर दीर्घकालीन परिणाम होतो. म्हणूनच परफ्यूमचा अतिरेकी वापर थांबवायला हवा.\nप्रखर सूर्यप्रकाशाचाही परफ्यूमवर विपरीत परिणाम होत असतो. काही रासायनिक प्रक्रिया होऊन त्वचा जळजळणे, डागाळणे संभवते. म्हणूनच त्वचेच्या थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात न येणार्‍या भागावर परफ्यूम फवारावं. परफ्यूमपेक्षा बॉडी लोशनचा वापर जास्त सुरक्षित आहे.\nचेहर्‍यावर वापरत असाल लिंबू तर नक्की वाचा\nबर्फाने वाढेल चेहर्‍याचा ग्लो\nडागरहित त्वचेसाठी मिठाचे फेशियल स्क्रब\nघरी तयार करा अँटी एजिंग क्रीम\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/ramnathan-tata-open-118010200011_1.html", "date_download": "2018-04-26T23:01:26Z", "digest": "sha1:LIN5MVWY4NVR3HFFKEC3SJ44ILHW5SKC", "length": 13702, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रामनाथन दुसऱ्या फेरीत, कढे-पेरी चे आव्हान संपुष्ट | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरामनाथन दुसऱ्या फेरीत, कढे-पेरी चे आव्हान संपुष्ट\nभारतीय रामकुमार रामनाथन यांनी त्यांच्या टाटा ओपनची चमकदार सुरुवात केली. स्पेनच्या 106 व्या स्थानावर असलेल्या रॉबेर्तो बॅना विरुद्ध खेळताना रामनाथन अस्वस्थ वाटले नाही.पुण्याचा लोकाने रामाला प्रोतसाहित केले ज्याचा रॉबेर्तो ला दडपण आले आणि पहिला सेट टायब्रेकरमध्ये गेला. रामाने पहिल्या सेटमध्ये 5 ऐस मारले आणि पहिला सेट ७-६ ने जिंकला. पहिल्या सेटवर विजय मिळविल्यानंतर त्याला थांबवणं सोपं नव्हतं, दुसऱ्या सेट मध्ये रामाने रॉबेर्तो ची दोनदा सर्व्हिस ब्रेक केली. 8व्या ऐस मारत रामाने शानदार स्वरूपात दुसऱ्या फेरीत आपले स्थान सुनिश्चित केले. रामला आता जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थाना वर असलेल्या मारिन चिलीच बरोबर\nबुधवारी गाठ असणार आहे. अन्य एका सामान्य मध्ये, स्पेनच्या क्वालिफायर रिकार्डो ओजेदाने सरळ सेट्समध्ये 6 व्या मानांकित चेक रिपब्लिकच्या जिरी वेस्लेचा पराभव करून टाटा ओपनचा प्रथम उलातफेर केला. ओजेदाने प्रथम सेटमध्ये 6-3 असा 38 मिनिटांपेक्षा कमी वेळात जिंकला. व्हेस्लेने दुसऱ्या सेटमध्ये पुनर्गमन करण्याचा प्रयत्न केला परंतु ओझादा टायब्रेकर आणि सामना 6-3, 7-6 असा जिंकला. फ्रेंच खेळाडूंना गेलस सायमन, पिएर हर्बर्ट यांनी सुद्धा दुसऱ्या फेरीत आपले स्थान सुनिश्चित केले.\nपुरुष दुहेरीत आज एकही भारतीय दुसऱ्या फेरीत स्थान मिळवू शकला नाही. पुण्याचा अर्जुन कढे आणि बेनॉइट पेरी याना नेदरलँडच्या रॉबिन हास आणि मट्ट मिडेलकूपच्या द्वितीय मानांकित जोडीशी झुंजार खेळी करावी केली. कढे-पेरे यांनी पहिल्या सर्व्हिसवर 79% गुण जिंकले आणि पहिला सेट 6-1 ने जिंकला. दुसरा सेट खूप रोमांचक स्थित आला, कढे-पेरे सामना जिंकण्याचा मार्गावर असतानाच, हसे आणि मिडेलकूप यांनी पेरेची सर्व्हिस मोडीत काढली आणि 7-5 ने दुसरा सेट जिंकले. सामना टायब्रेकरमध्ये हसे आणि मिडलकोपने 3-0 अशी आघाडी घेतली पण कढेचा एक रिटर्न ऐस ने स्टेडियमच्या वातावरण बदलून गेला. पुनरागमन ची आशा निर्माण झाली आणि कढे-पेरेने 6-5 ने पाठलाग करत होते. पेरे यांनी दोन प्रकारच्या चुका केल्या आणि टेनिस रॅकेटवर निराशा काढून घेतली. त्यांनी रॅकेट बदलला परंतु सामनाचा निकाल बदलू शकला नाही. डच जोडीने सामना टाय ब्रेकर 10-7 असा जिंकला. बालेवाडी स्टेडियमचा सेन्टर कोर्ट वर हजारोंच्या चाहत्यांनी कढे व पेअरचा सहभाग ला प्रशंसा केली. अन्य दुहेरीच्या सामन्यात भारतीय जोडी आणि वाइल्ड कार्ड प्रवेश विष्णु वर्धन आणि एन. बालाजी पहिल्या फेरीत आदिल शम्सउद्दीन (कॅनडा) आणि नल स्कूपस्की (इंग्लंड) यांच्या कडून 6-3, 6-7, 6-10 असे फारकाने पराभूत झाले.\nमारिया शारापोव्हाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश\nश्रीकांतला फ्रेंच ओपनचे जेतेपद\nरामकुमारची विजयी सलामी, युकीचे आव्हान संपुष्टात\nयूएस ओपनचा बाहदशाह नदाल\nअमेरिकन ओपनमध्ये शारापोव्हा, व्हीनस, मुगुरुझा तिसऱ्या फेरीत\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/special-show-on-gaarva-20-years-265779.html", "date_download": "2018-04-26T22:53:15Z", "digest": "sha1:53OR2XCHVLUSUXZYO2MBFQWMRALFDP5C", "length": 8120, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुन्हा गारवा...", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5", "date_download": "2018-04-26T23:01:12Z", "digest": "sha1:BNNO4XFIGJBRVZUH57DW2ZDEVFKB5FBL", "length": 9353, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धनाजी जाधव - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nधनाजी जाधव (इ.स. १६५० - इ.स. १७०८) हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. संताजीशी झालेल्या युद्धामध्ये संताजी मरण पावले. त्‍यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. श्रीवर्धन सातारला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या पत्नीला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. हे दाम्पत्या बरीच वर्षे जाधव यांच्या आश्रयाखाली होते. त्यांचे घनिष्ठ संबध होते. धनाजी जाधव यानी शाहुमहाराजांकडे शिफारस केल्यामुळेच बाळाजी भटाला प्रथम पेशवाईची सूत्रे मिळाली.\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर ·महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई ·हडपसरची लढाई ·पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध ·दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब ·मिर्झाराजे जयसिंह ·अफझलखान ·शाहिस्तेखान ·सिद्दी जौहर ·खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक ·मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\nसैनिकी पेशातील मराठी व्यक्ती\nइ.स. १६५० मधील जन्म\nइ.स. १७०८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१५ रोजी ०८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-116062100014_1.html", "date_download": "2018-04-26T22:42:42Z", "digest": "sha1:JNRI35KR2CP4ULSHOGRK2QDPASZQ4XLP", "length": 14451, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आरोग्यासाठी योगाभ्यास | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआपले शरीर हे एक यंत्रच आहे. त्याची योग्य काळजी घेणे, ते स्वच्छ ठेवणे, त्याची झीज भरून काढणे या गोष्टी नीट रितीने केल्या तरच शरीरयंत्र सुव्यवस्थित राहून आपल्या इच्छेप्रमाणे त्याकडून काम होऊ शकते. नाहीतर इच्छा असूनही शारीरिक कमकुवतपणामुळे स्वस्थ बसावे लागते. सर्व गोष्टींचा उपभोग आपल्याला शरीराच्या माध्यमातूनच घेता येतो. म्हणूनच ‘शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्’ या उक्तीप्रमाणे सर्व प्रथम आपले शरीर बलवान, सामर्थ्यवान झाल्यासच आपले शरीर हवे तेवढे काम करू शकते. परंतु आपण आपल्या शरीरावर एवढे अत्याचार करत असतो की ते बलवान व्हावाच्या अगोदरच बलहीन होते. अशा बलहीन शरीराला शक्ती प्राप्त करून शरीर परत ताजेतवाने करावास सर्व दृष्टीने ‘योगासना’शिवाय पर्याय नाही.\nआपल्या शरीरात जीवनशक्ती रस पुरविणार्‍या अनेक गाठी आहेत. गळ्याजवळ (थॉयरॉईड), मूत्रपिंडालगत (अँड्रेनल), मेंदूखाली (पिटय़ूटरी), पॅरॉथॉराईड, प्लीहा, कृत वगैरे ग्रंथी म्हणजे ग्लॅडस् आपल्या शरीराच्या पोषणार्थ नेहमी काम करीत असतात. या ग्रंथीच्या कामातील अडथळ्याने वाढ खुंटणे, पचन बिघडणे, भ्रमिष्टपणा येणे, अंग ठणकणे वगैरे तारुण्य टिकविण्यास याच ग्रंथींचा उपयोग होतो. वाढ, शरीरष्टी व शील या गोष्टी या गाठींच्या अवस्थेवर अवलंबून असतात. शरीराच निरोगीपणास व पुष्टतेस समप्रमाणात ज्याची अधिकाधिक मदत होईल असा व्यायाम म्हणजे ‘योगासना’चा व्यायाम.\nयोगासनामुळे श्वोसोच्छ्वास निमित होतो. त्यात स्थिरता येते. मन एकाग्र होऊ शकते. निरनिराळ्या स्नायूंना ताण पडून त्यातील रुधिराभिसरण नियमबाह्य व सुरळीत होते. विविध पेशींना रक्तपुरवठा चांगला होतो. नाडय़ा यग्यरितीने ताणल्या जाऊन त्यांचे संदेशवहनाचे काम जास्त तीव्रतेने होऊ लागते. शरीराचे पोषण व वर्धन करणार्‍या अनेक गाठींवर ‘योगासनांचा’ सर्वोत्कृष्ट परिणाम होतो. ही गोष्ट दुसर्‍या कोणतही व्यायामाने साध्य होत नाही.\nयोगासने आपल्या शरीराबरोबर मनाचीही मशागत करून प्रसंगानुरूप जी परिस्थिती येईल त्याला यशस्वी टक्कर देऊन सदैव शरीर व मन यांचे आरोग्य अबाधित राखतो. 12 वर्षापुढील कोणालाही योगासने करता येतात.\nप्रत्यक्ष योगाभ्यास शिकणकरता ‘सोप्याकडून अवघडाकडे’ व ‘ज्ञानातून अज्ञानाकडे’ या शिक्षणपद्धतीच मूलतत्त्वाच आधारेच शिकावे लागते. एक तास योगाभ्यास करणे हा आपल्या दिनर्चेचाच भाग व्हायला हवा. रोज जसे आपण जेवतो, झोपतो त्याचा आपल्याला कधी कंटाळा येतो का त्याचप्रमाणे रोज योगाभ्यास करालाच हवा. त्याचा कंटाळा करू नये. उलट योगाभ्यासाने कंटाळा, आळस नाहीसा होतो असाच सर्वाचा अनुभव आहे. वापरलेली बॅटरी ज्याप्रमाणे चार्ज केल्यानंतर अधिक प्रखर होते. त्याप्रमाणे शरीर व मनाची बॅटरीही योगाभ्यासाने चार्ज केली म्हणजे ती अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. एक तास केलेल्या योगाभ्यासाचे परिणाम उरलेले तेवीस तास जाणवतात.\nनियमित योगाभ्यासामुळे शरीराचा व मनाचा आळस कमी होतो. व्यसनाधिनता कमी होते. स्वभाव सुधारतो, परस्पर सामंजस्य वाढते. असे कितीतरी फायदे सांगता येतील. आपणाला एक अनुनूभूत असा आनंद जाणवाला लागेल. या सर्वाचा परिणाम आपल्या दिनचर्येवर पडेल. आपली दिवसभरातील शारीरिक, मानसिक र्काक्षमता वाढू लागेल. मनाची स्थिरता व शांतता वाढल्याचे लक्षात येईल. आपल्या वागण्यातही बदल होईल. कोणत्याही परिस्थितीचा वैताग येणार नाही. आपण एकूणच परिस्थितीला आनंदाने सामोरे जाऊ शकाल. थोडक्यात योगाभ्यासाने सर्व काही मिळते.\nआधुनिक सुविधांनी जीवन सुकर केले. परंतु जिणे ‘दुष्कर’ केले आहे. घाई, गडबड, गोंधळ, वेग, ताणतणाव यांच्या धावपळीत काळजी, निराशा व उद्वेग यांनी वेढलेल्या माणसाला हृदरोग, मधुमेह, रक्तदाब यांनी त्रस्त केले आहे. या सर्वावर उपाय म्हणजे नियमित योगाभ्यास करणे.\nकाही उपयोगी किचन टिप्स\nजाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे\nआज आंतरराष्ट्री योगदिन : सतत विकासलक्ष्यांसाठी योग\nयोग दिवशी मोदींसोबत तीस हजारांचा सहभाग\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://techliebe.com/yashogatha-6/", "date_download": "2018-04-26T22:57:35Z", "digest": "sha1:UQYBFDHJRZ7H3ORMFAMDS6VWQRT5FURW", "length": 7056, "nlines": 56, "source_domain": "techliebe.com", "title": "यशोगाथा – 6 | TechLiebe", "raw_content": "\nडॉ. अभय आणि राणी बंग यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील गडचिरोली या सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यात आपल्या ‘सर्च’ या सेवाभावी संस्थेमार्फत चालू केलेल्या कामाची कीर्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलेली आहे. आज या दाम्पत्याच्या प्रेरणेमुळे गडचिरोलीसारख्या आदिवासी भागातील बालमृत्यूंचे प्रमाण 75 टक्क्यांनी खाली आले आहे. अनेक महिला आदिवासींना उपचार करण्यात त्यांनी सक्षम बनविले आहे. 80 खेड्यांमध्ये डॉ. बंग यांनी शिकविलेले आरोग्य संघटक कार्यरत असून बंग यांच्या या आरोग्यविषयक अनोख्या कार्यक्रमाची अंमलबजावणी आता भारतातील उर्वरित भागांत तसेच पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि आफ्रिका खंडातील गरीब देशांमध्येही सुरु झाली आहे. विदर्भातील ठाकूरदास बंग हे गांधीवादी नेते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय होते. डॉ. अभय बंग हे त्यांचेच सुपुत्र होत.\nजॉन हॉपकिन्स विद्यापीठातून डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सार्वजनिक आरोग्य या विषयामध्ये पदवी मिळविली. आदिवासी समाजातील प्रचंड दारिद्र्यामुळे विविध आजार आणि कुपोषणामुळे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे हे लक्षात आल्यावर हे बालमृत्यू कसे कमी करता येतील याचा त्यांनी विचार सुरु केला. त्यासाठी त्यांनी ‘सोसायटी फॉर एज्युकेशन एक्शन एण्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’ अर्थात ‘सर्च’ ही सेवाभावी संस्था स्थापली. त्यातून आदिवासी महिलांना गर्भारपणाच्या काळात तसेच प्रसुतीनंतर योग्य उपचार मिळू लागले.\n1988 मध्ये आदिवासी मुलांच्या प्रत्येकी एक हजार बालकांपैकी 121 बालके दगावत असत. दोनच वर्षांनंतर हे बालमृत्यूचे प्रमाण 79 पर्यंत खाली आले. आता तर हेच प्रमाण 26 पर्यंत खाली आले आहे. बालमृत्यू होण्यामागील 18 कारणे त्यांनी शोधून काढली असून न्युमोनियासारख्या आजारावर इलाज करण्यासाठी त्यांनी अनेक गावांमधील स्थानिक आदिवासी महिलांना प्रशिक्षित केले आहे. ‘ब्रेथ काउंटर’सारखे वैद्यकीय उपकरणही बंग यांनी संशोधनाअंती तयार केले. शासनाने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिलाच. पण ‘टाईम’ नियतकालिकानेही सर्व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या जगातील 18 महनीय व्यक्तींमध्ये त्यांची निवड करून त्यांचा सन्मान केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://pratibimb.info/viewblog.php?id=5", "date_download": "2018-04-26T22:33:12Z", "digest": "sha1:DUPQ22GZTM2PRJMAZIVFWLNM6OM7ZTSK", "length": 10140, "nlines": 78, "source_domain": "pratibimb.info", "title": "Pratibimb Mishra Vivah, the only intercaste marriage Bureau for inter-caste n caste no bar profiles", "raw_content": "\nMay 24, 2009 गुरुकिल्ली\nपरंपरा तोड़ता येत नाही म्हणुन किंवा आई-वडील , ज्येष्ठांनी , समाजाने पाळायला हवी म्हणून अलिखित सक्ती केली म्हणून ती पाळणे माझ्या...\nएका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, \"मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही\nना हे मला कसे काय कळेल\". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले\nकी तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला,\n\"तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय\" अत्यंत गंभीरपणे तिने\nउत्तर दिले,\" तुम्ही कसे काय ओळखले\" वक्ते महाशय उत्तरले,\"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे\nउत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे\nदिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.\nप्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या\nप्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता,\nत्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक\nपूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे\nकाही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, \"I was swept off my feet\" हे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.\nप्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही\nमहिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच\nनैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू\nलागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या\nतुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात.\nनाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही\nजेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी\nकिंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते. या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना\nतुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का\nहोईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते\n. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.\nनात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे\n. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती\nतुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding\nlove the person you found. आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी\nआहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात.\nविवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक\nसर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.\nस्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार\nटीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर\nउपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत\nनाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता\nछान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये\nकारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली -\nजीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच\nप्रेम करायला शिकणे - ही आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/seven-girl-mangrul-kho-kho-42896", "date_download": "2018-04-26T23:02:06Z", "digest": "sha1:U2YENA7IQ42EQ6CPTJA4JRI3ZUTTYYJ7", "length": 15043, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "seven girl from mangrul kho kho ‘खो-खो’त मंगरुळच्या सात कन्यांचा दबदबा | eSakal", "raw_content": "\n‘खो-खो’त मंगरुळच्या सात कन्यांचा दबदबा\nसोमवार, 1 मे 2017\nमुली आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवताहेत. दंगल चित्रपटातील कुस्तीपटू बहिणींची ती कथा साऱ्यांच्या डोळ्यासमोर ताजी आहे. अशीच दुष्काळी भागातील मंगरुळ (ता. खानापूर) येथील सात जिगरबाज मुली ‘खो-खो’ची मैदानं गाजवू लागली आहेत. राज्य, राष्ट्रीय स्पर्धातून खेळून सुवर्ण, रौप्य, ब्राँझ पदके खेचून आणत जिल्ह्याचे नाव उंचवले आहे. लोकसहभाग, देणग्यातून आर्थिक पाठबळही त्यांना मिळते. त्यांचीही चमकदार कामगिरी...\nमुली आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवताहेत. दंगल चित्रपटातील कुस्तीपटू बहिणींची ती कथा साऱ्यांच्या डोळ्यासमोर ताजी आहे. अशीच दुष्काळी भागातील मंगरुळ (ता. खानापूर) येथील सात जिगरबाज मुली ‘खो-खो’ची मैदानं गाजवू लागली आहेत. राज्य, राष्ट्रीय स्पर्धातून खेळून सुवर्ण, रौप्य, ब्राँझ पदके खेचून आणत जिल्ह्याचे नाव उंचवले आहे. लोकसहभाग, देणग्यातून आर्थिक पाठबळही त्यांना मिळते. त्यांचीही चमकदार कामगिरी...\nदुष्काळी पट्ट्यातलं मंगरुळ गाव. अगदी सोळाशे लोकसंख्येचं ते गाव. घरकाम आणि शिक्षणातून खेळाकडं जाणाऱ्या मुली अगदी बोटावर मोजण्याइतक्‍याच. त्यातील ज्योती शिंदे, कोमल शिंदे, सारिका शिंदे, संगीता कोरे, तनुजा शिंदे, कोमल शिंदे, मोनाली शिंदे या सात मुली. २००७ पासून क्रीडाशिक्षक यशवंत चव्हाण व सम्राट शिंदे यांच्याकडे खो-खोच्या प्रशिक्षणाला सुरवात केली. ५ वर्षांच्या सरावानंतर २०१२-१३ पासून राज्य व त्यानंतर राष्ट्रीयस्तरावरीय स्पर्धा मुली खेळू लागल्या. २०१३-१४ मध्ये मोनाली शिंदे व कोमल शिंदे यांनी पहिल्यांदा सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर ज्योती शिंदे हिनेही सुवर्णपदक मिळविले. तेथून पुढे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदके मिळविण्याचा खेळाडूंनी सपाटा लावला. ज्योती शिंदे हिने अजमेर (राजस्थान), वाराणसी, भुवनेश्‍वर (ओरिसा), उस्मानाबाद येथे तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरतर्फे खेळून चार सुवर्णपदके मिळविली. तर मोनाली शिंदे हिने औरंगाबाद, वारणासी, अजमेर, परभणी येथे सुवर्णपदक, रौप्यपदक, ब्राँझ पदक मिळविले. कोमल शिंदे हिने औरंगाबाद, गुजरात, पुणे, उज्जैन (मध्य प्रदेश) येथे तीन सुवर्णपदक व एक रौप्यपदक मिळविले. कोमल विजय शिंदे हिने सुवर्ण, रौप्य पदक मिळविले. सारिका शिंदे हिने वाराणसी, परभणी, अजमेर येथे दोन रौप्य व एक ब्राँझपदक मिळविले.संगीता कोरे हिनेही दोन रौप्य व एक ब्राँझपदक मिळविले. तनुजा शिंदे हिने परभणी येथे रौप्यपदक मिळविले. भन्नाट कामगिरी त्यांची सुरू आहे.\nतनुजा शिंदे, सारिका शिंदे, मोनाली शिंदे या शेतकरी कुटुंबातल्या मुली. आर्थिक परिस्थिती बेताचीच. मग, त्यांना स्पर्धेसाठी पाठवण्यासाठी पैशांचा प्रश्‍न उभारला. तो प्रशिक्षिकांना लोकवर्गणीतून सोडवला. आज या सातही जिगरबाज मुली ‘खो- खो’त आपला दबदबा निर्माण करताहेत. ज्योती शिंदे हिला महाराष्ट्र शासनाचा गुणवंत खेळाडू, तर क्रीडाशिक्षक चव्हाण यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारानेही गौरविण्यात आले. मंगरूळ येथे ‘खो-खो’चे मैदान तयार केले आहे. त्याठिकाणी पाच तास मुली सराव करतात. या मुलींना खेळासाठी प्रोत्साहनाची गरज आहे. त्यांना पाठबळ दिल्यानंतर जिल्ह्याचे नाव आणखी उंचावेल, अशी अशा क्रीडाशिक्षकांनी व्यक्त केली आहे.\nसाखर कारखान्यांचे डोळे केंद्राकडे\nभवानीनगर - देशभरात साखर कारखान्यांची ऊसदर देण्यासाठी थकलेली २० हजार कोटींची देणी व घसरतच चाललेले साखरेचे दर, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सुचविलेले...\nयेत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या...\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2014/02/14/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T23:05:19Z", "digest": "sha1:5LBTRHMTBBCXHL7MM4DLGSBKBQNLBODV", "length": 11638, "nlines": 154, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "इतिश्री समाप्ती – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nबऱ्याच दिवसांपासून ठरवतो आहे. आज, तेच सांगायचं ठरवून आलो आहे. वर्डप्रेसच्या होस्टिंगवर ब्लॉग करण्यापेक्षा स्वतःचा एक नवीन ब्लॉग बनवावा अस म्हणतोय. बऱ्याच दिवसांनी ‘दर्शन’ देतोय. म्हणून विषय सुरु करण्याआधी क्षमा मागतो. खर तर हा ब्लॉग म्हणजे आठवणी. दोन तीन वर्षापूर्वी तर जीवनाचा एक भाग बनून गेलेला. नंतर मग.. सगळंच बदललं.\nअसो, हा ब्लॉग बंद करावा. आणि नवीन ब्लॉग एका वेगळ्या डोमेननेम घेऊन नव्याने सुरु करावा. जेणेकरून वर्डप्रेसच्या होस्टिंगवर येत असणाऱ्या अडचणीही दूर होतील. आणि नव्याने पुन्हा श्रीगणेशा होईल. हे सांगण्यासाठी हा दिवस निवडला अस नाही. कदाचित योगायोग. समस्त भूतलावरील ‘जोडप्यांचा’ राष्ट्रीय सणाच्या दिवशी मी समाप्ती करतोय. खर बोलायचं झाल तर, काही गोष्टी आपण कितीही अमान्य केल्या तरीही त्या कायम आपल्या जीवनाचा हिस्सा बनतात. कितीही टाळल तरीही त्या विसरणे शक्य होत नाहीत. आणि पुन्हा त्या ठिकाणी आल्यावर त्याच आठवणींना उजाळा मिळतो.\nविचारांचा रस्ता कधी संपत नाही. घडलेल्या घटनांचे वेगवेगळे पैलू सामोरे येतात. त्यामुळे भूतकाळात आपल्याला फसवल्याची भावना निर्माण व्हायला जागा निर्माण होते. आणि न संपणारा विचारांचा प्रवास सुरु होतो. त्याने अनेकदा, वर्तमानातील घटनांशी संदर्भ जोडला जातो. असो, फार पकवत नाही. नवीन ब्लॉग बनला की, एका नोंदी द्वारे नक्की कळवतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट. चूकभूलीने माझ्याकडून कोणी दुखावला गेला असेल तर त्याची माफी मागून ह्या ब्लॉगची समाप्ती करतो.\nफेब्रुवारी 14, 2014 फेब्रुवारी 14, 2014 हेमंत आठल्ये\n← सार्वजनिक गणेशोत्सव कशासाठी\n3 thoughts on “इतिश्री समाप्ती”\nफेब्रुवारी 16, 2014 येथे 7:18 pm\nफेब्रुवारी 21, 2014 येथे 11:20 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/seven-maoists-killed-in-gadchiroli-276170.html", "date_download": "2018-04-26T23:05:13Z", "digest": "sha1:6ONZMJH52PVR7LBRJBVILG6D25XEBFGI", "length": 10908, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गडचिरोलीत पोलिसांनी केला 7 माओवाद्यांचा खात्मा", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nगडचिरोलीत पोलिसांनी केला 7 माओवाद्यांचा खात्मा\nमृत माओवाद्यांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे, असंही कळतंय. या चकमकीत मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. ठार केलेले सर्व माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओईस्ट या संघटनेचे सदस्य होते.\n06 डिसेंबर, गडचिरोली : गडचिरोलीत पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. सिरोंचा पोलीसांनी ही कारवाई केलीय.\nझिन्नूरजवळ कल्लेड जंगलात ही कारवाई केली गेली आहे. मृत माओवाद्यांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे, असंही कळतंय. या चकमकीत मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. ठार केलेले सर्व माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओईस्ट या संघटनेचे सदस्य होते. झिंगानूर पोलीस स्टेशनपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कल्लेड गावात आज सकाळी ७ वाजता ही चकमक झाली.\nगेल्या २ आठवड्यांमध्ये ३ नागरिक आणि सीआरपीएफचे २ जवानांची माओवाद्यांनी हत्या केली. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय. अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरचे एक अधिकारी गडचिरोलीत तळ ठोकून आहेत, अशीही बातमी कळतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/modi-and-ivanka-trump-share-the-same-dias-275381.html", "date_download": "2018-04-26T23:08:00Z", "digest": "sha1:LUOUXT7ESJ4TGHN4IA2AMI4RC7LSIUX7", "length": 11608, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदी-इव्हांका ट्रम्प एकाच मंचावर", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nमोदी-इव्हांका ट्रम्प एकाच मंचावर\nहैद्राबादमध्ये आज ग्लोबल एन्टरप्रेनरशीप समीट सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक दिग्गज उपस्थित आहेत. या समीटमध्ये इव्हांका ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर उपस्थित होत्या.\n28 नोव्हेंबर: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट झाली. इव्हांका या व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागार आहेत. आणि त्या पदाची जबाबदारी स्वाकीरल्यापासून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.\nहैद्राबादमध्ये आज ग्लोबल एन्टरप्रेनरशीप समीट सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक दिग्गज उपस्थित आहेत. या समीटमध्ये इव्हांका ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर उपस्थित होत्या. ज्या परिषदेसाठी त्या आल्या आहेत, त्याची थीम वुमन फर्स्ट प्रोस्पॅरिटी फॉर ऑल हे आहे. अर्थात महिलांना प्राधान्य, सर्वांची सुबत्ता. इव्हांका या महिला सक्षमीकरणासाठी बरंच काम करतात. आणि या परिषदेला जे अमेरिकेचं शिष्ठमंडळ आलंय, त्याचं नेतृत्वही त्याच करत आहेत. या कार्यक्रमात सुषमा स्वराजही उपस्थित होत्या. तसंच मोदींनी भारतातील स्त्री सक्षमीकरणावर प्रकाशही टाकला. भारतातल्या तीन उच्च न्यायालयांमध्येही महिला प्रमुख न्यायाधीश आहेत असंही त्यांनी सांगितलं\nइव्हांका ट्रम्प या एक अत्यंत प्रतिभावान युवती असून त्या भविष्यात अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1658421/black-buck-poaching-case-saif-ali-khan-neelam-tabu-sonali-bendre-goldy-bhal-sameersoni-arrives-in-mumbai/", "date_download": "2018-04-26T23:01:42Z", "digest": "sha1:6MNASMNWM5GUTMR7LLPX5SHPZQPSPTW2", "length": 7627, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: black buck poaching case Saif Ali Khan Neelam Tabu Sonali Bendre Goldy Bhal SameerSoni Arrives in Mumbai | काळवीट प्रकरणाच्या सुनावणीनंतर कलाकारांची घरवापसी | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nकाळवीट प्रकरणाच्या सुनावणीनंतर कलाकारांची घरवापसी\nकाळवीट प्रकरणाच्या सुनावणीनंतर कलाकारांची घरवापसी\nकाळवीट शिकार प्रकरणी गुरुवारी जोधपूर न्यायालयाने सुनावणीदरम्यान अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवलं. तर एकटा सलमान वगळता या प्रकरणातून इतर सर्व आरोपी म्हणजेच अभिनेत्री नीलम, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि अभिनेता सैफ अली खान यांना दोषमुक्त करण्यात आलं.\nया सुनावणीनंतर सलमान खानची रवानगी कारागृहात झाली तर, इतर सेलिब्रिटी मात्र पुन्हा मुंबईत परतले.\nसोशल मीडियावर या कलाकारांचे मुंबई विमानतळावरचे काही फोटो व्हायरल झाले. ज्यामध्ये सैफसह इतरही कलाकार पाहायला मिळाले.\nअभिनेत्री नीलम आणि तिचा पती समीर सोनी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2008/12/blog-post_498.html", "date_download": "2018-04-26T23:15:06Z", "digest": "sha1:VSEVPTRMN7VW3MYQY2KUZAEBCIVJIF4F", "length": 24228, "nlines": 135, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: त्यांच्या देशाचा नेता", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nज्या माणसाने अभूतपूर्व क्रांती घडवून आणली, अमेरिकच्या इतिहासातील पहिलीच असे जिचे वर्णन केले जाते, त्यातील विजयी उमेदवाराची स्तुती करताना आत्मविश्र्वास कायम राहू द्या ओबामाने आपल्या प्रचार मोहिमेतील अनेक भाषणांत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा.\nअमेरिकेच्या अध्यक्षपदावर झालेल्या बराक ओबामा यांच्या निवडीचे महत्त्व अमेरिकन लोकशाही, मूल्ये यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. अमेरिकेत आजवर 43 राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. त्यांच्या राजवटी, त्यांची कृती याबद्दल आपण चर्चा करतो. अमेरिकेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन, सामाजिक निर्णय आणि त्यामागच्या भावना यातून होईल. ओबामा यांची निवड आणि त्यांची व्हाईट हाऊसवर झेप म्हणजे कॅथॉलिक पोपच्या कालबाह्य अश्मावशेष यांना मार्टिन ल्युथर किंग यांनी दिलेल्या आव्हानांची परिणिती आहे, त्याला अभिवादन केले पाहिजे. अमेरिकेत गौरवर्णीयांनी आपल्याच कृष्णवर्णीय बांधवांवर वंश, कातडीचा रंग यावरून वागणूक देताना जी असंख्य पापे केली, ती या निवडीने धुऊन निघाली आहेत. हे अगदी अविश्र्वनीय आहे, जगात शतकानुशतके जे शोषित आणि दुय्यम राहिले, त्यांच्यासाठी ही नवी पहाट आहे; त्यामुळे आशा पल्लवित झाल्या.\nओबामा यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द, विजयानंतरचे त्यांचे वक्तव्य हे मोकळ्या, स्वच्छ हवेची मंद झुळुक आल्यासारखे होते. त्याची अनुभूती मला माझ्या घरात बसून आली. मला ते उद्‌धृत करावेसे वाटते, संपूर्ण ओळ न ओळ. \"\"सर्व काही शक्य आहे, असा अमेरिका देश आहे, याबद्दल आता कोणाच्या मनात शंका आहे का आपल्या संस्थापकांनी पाहिलेली स्वप्ने आजच्या काळातही सुस्थितीत आहेत, याबद्दल आता कोणाच्या मनात शंका आहे का आपल्या संस्थापकांनी पाहिलेली स्वप्ने आजच्या काळातही सुस्थितीत आहेत, याबद्दल आता कोणाच्या मनात शंका आहे का लोकशाहीची शक्ती किती असते, याचे उत्तर म्हणजे आजची रात्र आहे.''\n\"\"या देशाने न पाहिलेल्या, पण शाळा आणि चर्चभोवती आखलेल्या रेषांनी हे उत्तर दिले आहे. ज्यांनी 3-4 तास वाट पाहिली, त्यांनी उत्तर दिले आहे. आपला आवाज ऐकला जातोय, काहीतरी वेगळे घडतेय, याची जाणीव त्यांना प्रथमच झाली.''\nथोडेसे मागे जाऊयात. 28 ऑगस्टाला डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार म्हणून त्यांची निवड पक्की झाली तेव्हा ते म्हणाले होते, \"\"4 वर्षांपूर्वी मी येथेच उभा होतो. माझा पूर्वेतिहास सांगत होतो. केनियातील एक तरुण आणि कन्सास येथील एक तरुणी यांचे मिलन. ते संपन्न वा प्रसिध्दही नव्हते, पण अमेरिकेला जे हवे त्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांचे स्वप्न त्यांचा मुलगा प्रत्यक्षात उतरवत आहे. देशापुढे असलेले ते नेहेमीसाठीचे ध्येय आहे. कठोर परिश्रम आणि त्याग यांतून आपल्यापैकी प्रत्येकजण या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतो. आपल्या पुढच्या पिढ्यांनाही हेच स्वप्न पाहता यावे यासाठी आता आपण एक झालो पाहिजे, एक अमेरिकन कुटुंब बनलो पाहिजे. अमेरिका हा छोटे संकल्प सोडणारा देश राहिलेला नाही.''\nसहज, साधे पण स्फूर्तिदायी \nहिलरी, बिल आणि शेवटी मॅकेन - या आपल्या प्रतिस्पर्ध्यांविषयी तो नेहेमी चांगलेच बोलला.\nविजयानंतर त्याचा उन्माद न चढता भारदस्तपणे त्याचा स्वीकार, हे आपण अमेरिकेतच पाहतो. पराभव हा देखील कसा भारदस्तपणे मान्य करायचा असतो, हे मॅकेन यांच्या शेवटच्या भाषणातून दिसले, अतिशय महान होते ते सर्व काही.\nओबामाचे भाषण ऐकताना मी येथील वृत्तपत्रे पहात होतो. आसाम, काश्मीर, भयावह कुजका भाग, दिल्ली नावाचा भाग, जेथे लघुदृष्टीचे, कसलेही स्वप्न नसलेले लोक, त्यांची गर्दी. प्रत्यक्षात हे लोक म्हणजे पैसा कमवायला आलेले. पैसा देऊन सत्ता हस्तगत करण्यात चतुर असलेले, भारतासाठी त्यांच्याकडे कसलेच स्वप्न नाही. भारतीय वचन म्हणण्याजोगे कोणतेच वचन त्यांच्यापाशी नाही. ते आपल्यात हिंदू-मुस्लिम अशी दुही पाडतात. मग परदेशातून आपले बाप आणतात. आपल्याला शिक्षेची भीती घालतात. आपल्याला ग्रीन कार्ड मिळेल, या आशेने आपण शरण जातो, आप्त मारले गेलेले सहन करतो. आपला प्राचीन वारसा विद्रुप होताना आपण निमूटपणे बघतो.\nओबामाने नेमकी याविरुद्धची कृती केली. त्याने आपल्या परकेपणाच्या भावनेचे रूपांतर उत्साही स्वदेशीत केले. मातीची महती, तिचा वारसा अंगिकारून तो टिकवण्याचे जाहीर केले. अमेरिकेचे जे रंग आहेत, त्यातील एक तो झाला.\nआत्तापर्यंत अमेरिकेचे जेवढे म्हणून राष्ट्राध्यक्ष झाले त्यातील सर्वात शक्तिमान, यशस्वी, लोकप्रिय अध्यक्ष ओबामा होईल, याबद्दल मला खात्री आहे. अमेरिका आणि अमेरिकन लोक यांच्यासाठी तो काय करतो, याकडे लक्ष ठेवावे लागेल. अमेरिकनांचे हितसंबंध जपणे-इतरांचे नाही-हे त्याचे प्रमुख काम असेल. आता भारतीय नेत्यांचे हे कर्तव्य ठरते की, ओबामाची एखादी कृती भारतीय हितसंबंधांना बाधक ठरत असेल, तर ती कृती निष्प्रभ करून टाकायची. काश्मीरच्या बाबतीत ओबामा काही अनिष्ट चाल खेळत असेल तर ती वेळीच उद्‌ध्वस्त करायची. जर आपल्या देशाचे नेते आपले देशहित परकीयांना विकत असतील तर तो दोष आपला, विकणाऱ्याचा असेल, विकत घेणाऱ्याचा नाही.\nज्या माणसाने अभूतपूर्व क्रांती घडवून आणली, अमेरिकच्या इतिहासातील पहिलीच असे जिचे वर्णन केले जाते, त्यातील विजयी उमेदवाराची स्तुती करताना आत्मविश्र्वास कायम राहू द्या. ओबामाने आपल्या प्रचार मोहिमेतील अनेक भाषणांत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा.\nयुनियन बॅंकेच्या जाहिरातीत एक ओळ आहे, \"\"तुमची स्वप्ने तुमच्या एकट्याची नाहीत.'' ही ओळ माझ्या डोळ्यांत अश्रू आणते. माता-पिता-पत्नी-छोटी बहीण या सर्वांना सामावून घेणारे कुटुंब. या जाहिरातीचे कौतुक करण्याची संधी मी बऱ्याच दिवसांपासून शोधत होतो.\nओबामाने ही संधी मला मिळवून दिली. बॅंकेच्या जाहिरातीसाठी ज्याने ही ओळ लिहिली आणि ज्याने ती मान्य केली, त्यांचा जाहीर सत्कार व्हायला हवा \"\"तुमची स्वप्ने तुमच्या एकट्याची नसतात.'' होय, अगदी खरे, पण अतिशय निर्दय आणि आत्मकेंद्रित झालो आहोत \"\"तुमची स्वप्ने तुमच्या एकट्याची नसतात.'' होय, अगदी खरे, पण अतिशय निर्दय आणि आत्मकेंद्रित झालो आहोत ज्या मुलांना आपण जन्म दिला, त्या मुलांकडे पाहण्यास आपल्याला वेळ नाही आणि ज्यांनी आपल्याला जन्म दिला व जे आता वृद्ध झाले आहेत, त्या माता- पित्यांकेडेही पाहण्यास आपल्याला वेळ नाही. मात्र ते वृद्धाश्रमासाठी भरभरून देणग्या देतात. राखी हे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक राहिले नाही, तर \"व्हॅलेंटाईन डे'ला शह म्हणून त्याकडे पाहिले जाते. आपले सणवार म्हणजे अत्यंत तिरस्करणीय, मागासलेला प्रकार, अशा नजरेने पाहिले जाते. आधुनिक जगात सण म्हणजे \"आंधळी रूढी' समजली जाते. भारतातील सुखसंपन्न समाजाने स्वतःभोवती विणून घेतलेले हे जाळे आहे.\nनात्यांच्या बाबतीत आपण दिवसेंदिवस निष्ठूर आणि संवेदनविरहीत होत आहोत. भारताला सतःच्या पायावर उभे राहून जगाला मार्गदर्शक ठरायचे असेल, तर आपली कुटुंबव्यवस्था आणि पर्यावरण यांचे काळजीपूर्वक जतन केले पाहिजे, परंतु आता आपण अशांकडून शिकायला लागलोत की, ज्यांनी पूर्वी या चुका केल्या आणि त्या दुरुस्तही केल्या.\nओबामा यांचे वर्तन आणि वक्तव्य हे प्रामाणिक आहे. तरीही त्यांचे पद आणि त्यांचा देश यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले. आपल्या आईविषयी त्यांनी व्यक्त केलेली श्रध्दा, आपल्या आजीबद्दल जागवलेल्या मधुर स्मृती, त्यांचा प्रामाणिकपणा, 106 वर्षांची एक मतदार, जिने तिच्या कातडीच्या रंगामुळे खूप पक्षपात, अन्याय सहन केला होता तो काळ. जेव्हा विमानेही नव्हती, त्या मतदार महिलेस त्यांनी न्याय आणि उज्वल भविष्याचे आश्र्वासन दिले. आपले सहकारी निवडण्याची त्यांची पद्धत अतिशय समाधान देणारी आहे. एक निश्र्वास टाकून आपण म्हणायचे की, असे आपल्या देशात का घडू शकत नाही\nआपण बिनमणक्याचे झालो आहोत राष्ट्र ही संकल्पना मोडीत काढून राष्ट्रउभारणीस सहाय्यभूत ठरलेल्या मूल्यांवर आघात करीत आहोत. शिकलेल्या कथित विद्वानांना त्यात आनंद मिळतो. प्रामाणिक, निःपक्ष, समर्पित भावनेने काम करणाऱ्यांचे \"तारकामंडळ' आपण पहा, ज्यांची निःसंशय एकनिष्ठा........ पुढचे शब्द आपणच घाला. ते सुचवण्याचा मी प्रयत्नही करणार नाही.\nओबामाच्या निवडीचा आपल्याला फायदा काय, असा विचार करणारे चूक करीत आहेत. अमेरिकेचे वर्चस्व मान्य करीत आहेत. ओबामाशी आपले नेते कसे वागणार, असा आपल्यापुढे प्रश्न पडायला हवा. कारण जॉर्ज बुशमुळे अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे \"जगातील दादा' अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. आपले नेते पुन्हा या नेत्याबरोबर हस्तांदोलन करता यावे यासाठी जीव टाकणार का मोनिका लेव्हेन्स्कीबरोबरची भानगड उजेडात आल्यावर बिल क्लिंटन भारतात आले होते तेव्हा सेंट्रल हॉलमध्ये त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी खासदारांत विशेषतः महिला खासदारांत चढाओढ लागली होती.\nआपल्यापुढे दहशतवाद, काश्मीर, फसवून किंवा धाकाने धर्मांतर, ईशान्य भारतातील घुसखोरी असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उकल करताना आपली मतपेढी भक्कम होईल की मोडेल, याचा विचार न करता केवळ राष्ट्रहिताच्या भावनेतून विचार करणारे नेतृत्व हवे. यासाठी ओबामाला भेटायचे तर ओबामा होऊन भेटा, तरच तुम्हाला मानसन्मान मिळेल.\nओबामा याचे मधले नाव (हुसेन) जरा वेगळे आहे व त्यामुळे अनेकांचा भृकुटीभंग होतो. इतकेच नव्हे तर त्याचे ओबामा हे नाव संगणकाने अनेकदा चुकून ओसामा (बिन लादेन) असे केले. नंतर ते दुरुस्त करावे लागले. असे असूनही अमेरिकेने त्याच्या निष्ठेबद्दल शंका घेतली नाही, त्याच्या प्रामाणिकपणावर विश्र्वास ठेवला.\nओबामा यांना शुभेच्छा व्यक्त करताना त्यांच्यासारखा खराखुरा नेता आपल्यालाही लाभावा, अशी आपण प्रार्थना करूया अनेक गैरप्रकार करून निर्वाचित झालेले अनेक नेते आपल्याकडे आहेत, पण आता ओबामासारख्या खऱ्याखुऱ्या लोकप्रिय नेत्याची आपल्याला आवश्यकता आहे.\nअनुवाद - अरुण रामतीर्थकर\nलेबल: - तरुण विजय\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/sebi-to-auction-24-properties-of-pan-card-1661008/", "date_download": "2018-04-26T23:00:39Z", "digest": "sha1:NT2OT53LM5INMUNL2VO4U6TBY7MY7SMD", "length": 14645, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sebi to auction 24 properties of Pan Card | ‘सेबी’कडून पॅनकार्डच्या २४ मालमत्तांचा लिलाव | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n‘सेबी’कडून पॅनकार्डच्या २४ मालमत्तांचा लिलाव\n‘सेबी’कडून पॅनकार्डच्या २४ मालमत्तांचा लिलाव\nमालमत्तांच्या लिलावासाठी एकूण राखीव किंमत २,१०० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.\nछोटय़ा गुंतवणूकदारांना ७,००० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या पॅनकार्ड क्लबच्या आणि तिच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या २४ मालमत्तांचा लिलाव बाजार नियंत्रक ‘सेबी’ने पुढील महिन्यात योजला आहे. या मालमत्तांच्या लिलावासाठी एकूण राखीव किंमत २,१०० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.\nडिसेंबर ते मार्च या कालावधीत पॅनकार्ड क्लबशी संलग्न ३३ मालमत्तांचा लिलाव पूर्ण करण्यात आला असून, त्यांचे एकूण राखीव मूल्य हे ८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. या व्यतिरिक्त काही नवीन मालमत्तांच्या लिलावाची सेबीची योजना आहे. सेबीकडून वितरित नोटिशीनुसार, पॅनकार्ड क्लबच्या १०, तर तिचे दिवंगत अध्यक्ष सुधीर मोरावेकर यांच्या मालकीच्या तीन मालमत्तांचा लिलाव ९ मे रोजी एसबीआय कॅपिटल मार्केट्सकडून केला जाणार आहे. या मालमत्तांसाठी एकूण राखीव किंमत २,०८७ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे इच्छुकांना या किमतीच्या पुढे बोली लावता येणार आहे.\nलिलाव होत असलेल्या या मालमत्तांमध्ये चार तारांकित हॉटेल, रिसॉर्ट्स, जमिनीचे भूखंड, कार्यालयीन जागा आणि दुकाने यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ अशा राज्यातील या मालमत्ता आहेत. या मालमत्तांचा प्रकार, त्यांची सध्याची अवस्था, त्यावरील कर्ज भार व अन्य दायित्व, संपादनाचे दावे, कोर्ट कज्जे या संबंधाने सर्व तपासणी बोलीदारांना स्वत:हून करून घ्यावी, असे सेबीने स्पष्ट केले आहे. या मालमत्तांची विक्री ही त्यांच्याशी संलग्न सर्व ज्ञात आणि अज्ञात दावे आणि भारासह केली जात असून, कोणा तिसऱ्या पक्षाकडून सांगितला जाणारा दावा, हक्क अथवा थकिताची मागणी झाल्यास त्यासाठी ‘सेबी’ला जबाबदार धरता येणार नाही, असा खुलासाही केला आहे.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nपॅनकार्ड क्लबने बेकायदेशीरीत्या गुंतवणूकदारांकडून गोळा केलेल्या ७,००० कोटी रुपयांच्या ठेवी परत करण्याच्या सेबीने फेब्रुवारी २०१६ मध्ये दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही, त्यानंतर हे कारवाईचे पाऊल टाकण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/some-food-items-must-be-there-in-your-diet-in-summer-important-diet-tips-1662256/", "date_download": "2018-04-26T22:58:17Z", "digest": "sha1:G5KSSDU44ABXQL3TOKGZWITT6YESE5RC", "length": 16140, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "some food items must be there in your diet in summer important diet tips | उन्हाळ्यात आहारात ‘हे’ पदार्थ असायलाच हवेत | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nउन्हाळ्यात आहारात ‘हे’ पदार्थ असायलाच हवेत\nउन्हाळ्यात आहारात ‘हे’ पदार्थ असायलाच हवेत\nभारतीय आहारात शरीराला थंडावा देणारे अनेक पदार्थ आहेत. या पदार्थांचा आहारातील समावेश वाढविल्यास निश्चितच फायदेशीर ठरते.\nउन्हाळ्यामुळे शरीराची होणारी लाहीलाही दिवसेंदिवस वाढत आहे. या उकाड्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. तापमानाचा पारा वाढत असताना आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भारतीय आहारात शरीराला थंडावा देणारे अनेक पदार्थ आहेत. या पदार्थांचा आहारातील समावेश वाढविल्यास निश्चितच फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात या पदार्थांविषयी…\nगुलाब पाकळ्या, साखर आणि अन्य काही वनौषधींचा वापर करून बनवण्यात येणारा गुलकंद हा उन्हाळ्यात आहारात असावा असा एक उत्तम पदार्थ आहे. उन्हाळ्याच्या दिवसात येणारा थकवा दूर करण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील टवटवीतपणा टिकून राहण्यासाठी गुलकंद उपयुक्त ठरतो. सकाळी उठल्यावर एक चमचा आणि दुपारच्या तसेच रात्रीच्या जेवणांनंतर अर्धा चमचा गुलकंद खाल्ल्यास उन्हाळ्याच्या दिवसांत होणारे उष्णतेचे त्रास कमी होण्यास मदत होते.\nफळांचा राजा हे उन्हाळ्यात येणारे खास फळ आहे. या दिवसांत आंबा खाल्ल्याने शरीरातील उत्साह आणि ताकद टीकून राहण्यास मदत होते. मात्र तो कसा खावा हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. खाण्यापूर्वी आंबा २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा. चवीला हवेहवेसे वाटणारे हे फळ शरीरातील क्रिया सुरळीत होण्यासाठीही उपयुक्त असते. आंबा गोड असल्याने त्यामुळे वजन तसेच रक्तातील साखर वाढते असा आपला समज असतो. मात्र आंबा खाल्ल्याने वजन कमी होते असे काही अभ्यासांतून समोर आले आहे.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nहा पदार्थ आपण रोजच्या जेवणात वापरतो. मात्र त्याचे गुणधर्म आपल्याला माहित असतीलच असे नाही. शरीरात साठलेला मेद कमी करण्यासाठी तसेच नसांना आराम देण्यासाठी जिरे उपयोगी असते. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चिमूटभर काळं मीठ ताकात घालून प्यायल्यास शरीराला हवा असलेला थंडावा मिळतो.\nउन्हाळ्याच्या दिवसांत बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होणाऱ्यांसाठी दही खाणे एक उत्तम उपाय आहे. मात्र हे दही घरी लावलेलं असावं. याबरोबरच दहीभाताचा जेवणात समावेश करावा, त्याचा चांगला फायदा होतो.\nउन्हामुळे या दिवसांत डिहायड्रेशनमुळे शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक कमी होतात. त्याचे प्रमाण योग्य ते रहावे यासाठी नारळ पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी तसेच सतत येणारे क्रॅम्प्स आणि डिहायड्रेशन यावर नारळ पाणी उत्तम आणि सोपा उपाय होय.\nकोकम सरबत हे उन्हाळ्यातील समस्यांवर उत्तम उपाय आहे. कोकम लठ्ठपणावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरते. तोंडाचा आणि पोटाचा अल्सर होऊ नये म्हणून तसेच इतरही अनेक समस्यांवर कोकम उपयुक्त ठरते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/customers-karnataka-instead-ratnagiri-hapus-mangp-41672", "date_download": "2018-04-26T23:14:09Z", "digest": "sha1:JBPJ6JMLFTIJBRJR7QXXUA5FGIEJSZMS", "length": 9429, "nlines": 61, "source_domain": "www.esakal.com", "title": "Customers like Karnataka instead of Ratnagiri Hapus mangp रत्नागिरी हापूसऐवजी \"कर्नाटक'ला ग्राहकांची पसंती ! | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी हापूसऐवजी \"कर्नाटक'ला ग्राहकांची पसंती \nसोमवार, 24 एप्रिल 2017\nपुणे - अक्षयतृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी हापूस आंब्याला कमी मागणी असून, कर्नाटक हापूस आंब्याला ग्राहक पसंती देत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी असूनही रत्नागिरी हापूसला ग्राहकांनी पाठ दाखविली आहे.\nपुणे - अक्षयतृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी हापूस आंब्याला कमी मागणी असून, कर्नाटक हापूस आंब्याला ग्राहक पसंती देत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी असूनही रत्नागिरी हापूसला ग्राहकांनी पाठ दाखविली आहे.\nअक्षयतृतीया शुक्रवारी (ता.28) असून, या मुहूर्तावर आंब्याची मागणी वाढत असते. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून कर्नाटक हापूस आंब्याची आवक चांगली होत आहे. रविवारी कर्नाटकातून सर्व प्रकारच्या आंब्याची एकूण 25 हजार पेटी इतकी आवक झाली होती. दरवर्षीच्या हंगामापेक्षा या वेळी ही आवक मोठी आहे. त्याचवेळी रत्नागिरी हापूसची आवक तुलनेत घटली आहे. याविषयी व्यापारी करण जाधव म्हणाले,\"\" पहिल्या बहारचा आंबा संपला असून, आता दुसरा बहार सुरू झाला आहे. या दुसऱ्या बहारातील आंब्याची आवक आता वाढत जाईल. अक्षयतृतीयेमुळे पुण्याप्रमाणेच इतर बाजारातही बागायतदार माल पाठवितात. त्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. अक्षयतृतीयेनंतर आवक वाढेल आणि आणखी भाव कमी होण्याची शक्‍यता आहे. सध्या कच्चा मालाची आवक मर्यादित आहे. तसेच गेल्या आठवड्यात कच्च्या आंब्याची ज्यांनी खरेदी केली आहे, त्यांच्याकडे तयार आंबा उपलब्ध होत आहे.''\nकोकणातील हापूस आंब्याच्या तुलनेत भाव कमी असल्याने कर्नाटक हापूस आंब्याला चांगली मागणी राहते, असे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.\"\" अक्षयतृतीयेच्या कालावधीत ग्राहकांना कर्नाटक हापूस चांगल्या प्रमाणात उपलब्ध होईल. हापूस आंब्याचे भाव परवडत नसणाऱ्या वर्गासाठी इतर प्रकारचे आंबेही रास्त भावांत उपलब्ध झाले आहेत.'' सध्या कच्च्या मालाची खरेदी ग्राहकांकडून होत आहे. व्यवस्थित पिकण्यास ठेवला, तर हा कच्चा माल चार ते पाच दिवसांत खाण्यास योग्य होईल. कच्च्या मालाच्या तुलनेत तयार आंब्याचे बाजारात प्रमाण कमी असल्याने तयार मालाचे भाव थोडे वधारण्याचा अंदाज आहे.\nमार्केट यार्ड येथील बहुतेक आंबा विक्रेत्यांनी आंबा पिकविण्यासाठी \"भट्टी'लावली आहे. कच्च्या आंब्याच्या भावापेक्षा प्रतिडझनामागे तयार आंब्याचे भाव हे प्रतिनुसार 200 ते 300 रुपये इतका अधिक आहे. रत्नागिरी हापूस आंब्याचे (कच्चा) प्रतिनुसार ( 4 ते 10 डझन ) पेटीचे भाव 1 हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहेत. काही पेटीचे भाव हे तीन हजार रुपयांपर्यंतदेखील आहेत, तर कर्नाटक आंब्याचे (कच्चा) 3 ते 5 डझन पेटीचा भाव पाचशे ते हजार रुपये इतका आहे.\nकेसर आंबा यंदा खाणार भाव\nरोपळे बुद्रुक (जि. सोलापूर) - नुकतीच झालेली गारपीट व वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान...\nपुणे - तक्रारीची दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही, आक्षेपार्ह वर्तन केले, चुकीच्या पद्धतीने तपास केला, गुन्ह्याचे स्वरूप सौम्य किंवा तीव्र केले...\nहुक्का पार्लरवर नगरमध्ये छापा\nनगर - येथील सर्जेपुरा परिसरात इंगळे आर्केडच्या तळमजल्यावर विनापरवाना हुक्का पार्लरवर आज सकाळी...\nरुंदीकरणानंतर मेट्रो खांब उभारणी\nपिंपरी - महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत बोपोडी येथील पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाच्या कामामध्ये रस्ता दुभाजक आणि...\nबुद्धिबळाच्या पटावरील घरांमधून प्यादी, हत्ती, घोडे, उंट चालवण्याच्या नादाने ते सारे घरच बुद्धिबळाचे नादी बनले आहे. माझे वडील मोहन फडके ऊर्फ अण्णा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/eight-days-no-toll-for-nashik-vehicles-at-shinde-palse-toll-plaza-1661079/", "date_download": "2018-04-26T22:43:53Z", "digest": "sha1:FN4TXHYFSN6SZ4OM7OZ4QI36DUPMV3AQ", "length": 17301, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Eight days No toll for Nashik vehicles at Shinde Palse Toll plaza | नाशिकच्या वाहनांना आठ दिवस टोल बंद | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nनाशिकच्या वाहनांना आठ दिवस टोल बंद\nनाशिकच्या वाहनांना आठ दिवस टोल बंद\nनाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे-पळसे टोलनाका सुरू झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.\nआंदोलकांच्या तोडफोडीत टोलनाक्यावरील कक्षांचे असे नुकसान झाले.\nआंदोलन, तोडफोडीनंतर टोल कंपनी नरमली\nनाशिक -पुणे मार्गावरील वादग्रस्त शिंदे-पळसे टोलनाक्यावर झालेल्या आंदोलन आणि तोडफोडीची दखल घेत नरमाईचे धोरण स्वीकारत टोल कंपनीने पुढील आठ दिवस नाशिकच्या (एमएच १५) वाहनधारकांकडून टोल घेतला जाणार नसल्याचे म्हटले आहे.\nनाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे-पळसे टोलनाका सुरू झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टोल नाका परिसरातील २० किलोमीटरच्या परिघातील गावांना टोलमुक्ती मिळावी, तसेच नाक्यावर स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी शिवसेनेने याआधी आंदोलन केले आहे. मध्यंतरी या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक होऊन २० किलोमीटरच्या परिघातील गावांना टोलमधून सवलत मिळण्यासाठी प्रस्तावही पाठविण्यात आल्याचे सांगितले गेले. परंतु, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. टोल कंपनी नियमांचा अव्हेर करीत स्थानिक वाहनधारकांकडून टोल वसुली करीत असल्याचे पडसाद शिवसेनेच्या आंदोलनातून उमटले. खा. हेमंत गोडसे, आ. योगेश घोलप, आ. राजाभाऊ वाजे आदींच्या नेतृत्वाखाली एक हजार शिवसैनिक, स्थानिक ग्रामस्थ सकाळी टोल नाक्यावर धडकले. पिंपळगाव बसवंत टोल नाका प्रशासनाने २२ किलोमीटर परिसरातील वाहनधारकांना टोलमाफी दिली आहे, त्या धर्तीवर शिंदे टोलनाक्यावर निर्णय घेतला जावा, अशी मागणी करत आंदोलकांनी ठिय्या दिला.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nटोल कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू असताना काहींनी नाक्यावरील कक्षांची तोडफोड केली. नाक्यापासून काही अंतरावर उड्डाण पूल आहे. ये-जा करणाऱ्या आंदोलकांपैकी कोणीतरी उड्डाण पुलावरून खाली जाणाऱ्या मार्गावर पेटते टायर फेकले.\nटोल माफीची मागणी आंदोलकांनी लावून धरली. मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी गोंधळ सुरू असल्याने पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याहून नाशिककडे येणारी वाहतूक थांबविण्यात आली. यामुळे त्या मार्गावर वाहनांच्या बऱ्याच लांब अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहनधारक कोंडीत अडकून पडले होते. पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड केली. आंदोलन काळात टोल नाक्यावर कर्मचारी नव्हते. यामुळे ये-जा करणारी सर्व वाहने टोल न भरताच मार्गस्थ झाली. या आंदोलनानंतर पुढील आठ दिवस नाशिकच्या (एमएच १५) वाहनधारकांकडून टोल घेतला जाणार नसल्याचे टोल कंपनीने म्हटले आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून तोपर्यंत या तिढय़ावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.\nआंदोलनास वेगळे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, टोल कंपनीचे अधिकारी आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. यावेळी टोल कंपनीच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी नाशिकच्या (एमएच १५) खासगी वाहनांकडून टोल घेतला जाणार नसल्याचे जाहीर केले. परंतु, ही सवलत व्यावसायिक वाहतूकदारांना दिली जाणार नाही. २० किलोमीटरच्या परिघातील निकष आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. आठ दिवसात शासकीय यंत्रणांनी केंद्रीय मंत्रालयातून या तिढय़ावर तोडगा काढावा, असे निश्चित करण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/money-tree-117011000019_1.html", "date_download": "2018-04-26T23:04:25Z", "digest": "sha1:SIILIYUZPHSAMXTBT6SWFJKCPHVOLEHO", "length": 8808, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हे आहे FENG SHUIचे मनी ट्री, घरात येतो पैसा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहे आहे FENG SHUIचे मनी ट्री, घरात येतो पैसा\nघरात मनी प्लांटतर सर्वजण ठेवत असतील. पण तुम्हाला हे ठेवणे जमत नसेल तर\nफेंगशुईचे मनी ट्री घरात ठेवू शकता. मनी ट्री फेंगशुईनुसार नाण्यांचे झाड आहे. जे घरात\nसकारात्मक ऊर्जा आणतो तसेच पैसाही आणतो. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की या झाडाला तुम्ही कुठे ठेवायला पाहिजे.\n1.फेंगशुई मनी ट्री धन आणि वैभव वाढवतो. म्हणून याला अशा जागेवर ठेवायला पाहिजे जेथे तुम्ही पैसे ठेवता.\n2. त्या शिवाय याला तेथेही ठेवू शकता जेथे पैसांची कमतरता असेल. अशा जागेवर मनी ट्री लावणे शुभ मानले जाते.\n3. फेंगशुईनुसार याला घर व ऑफिस दोन्ही जागेवर ठेवू शकता.\nफेंगशुई TIPS: घराला सजवा या फुलांनी, पैशाची चणचण राहणार नाही\nFengshuie Tips : फेंगशुई व डायनिंग रूम\nजिना पूर्व-दक्षिण दिशेला असावा\nवास्तूप्रमाणे नवदाम्पत्यांची खोली कशी असावी\nयावर अधिक वाचा :\nफेंगशुई| मनी ट्री| णाने | झाड | टिप्स| फेंगशुई टिप्स|\nकपाळावर कुंकू का लावतात\nविवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल पण यामागील कारण काय\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/on-set-sneak-fell-down-on-sunny-leon-275246.html", "date_download": "2018-04-26T23:03:18Z", "digest": "sha1:I5FWW5DRPA6TVKA52LO5BWLEEIIW7WUL", "length": 9997, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेव्हा सनी लिओनच्या अंगावर पडतो साप!", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nजेव्हा सनी लिओनच्या अंगावर पडतो साप\nसनी लिओननं एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्यात तिच्या अंगावर साप पडतो आणि सनी हातातलं स्क्रीप्ट सोडून धावत सुटते.\n26 नोव्हेंबर : सनी लिओननं एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्यात तिच्या अंगावर साप पडतो आणि सनी हातातलं स्क्रीप्ट सोडून धावत सुटते.\nझालं असं की, सेटवर सनी लिओन स्क्रीप्ट वाचत बसली होती. तिथल्या एकाला तिची गंमत करायची इच्छा झाला. मग त्यानं एक साप सनीच्या अगदी तोंडाजवळ आणला आणि सनीचं लक्ष गेल्यावर तिच्या अंगावरच टाकला. सनी अक्षरश: किंचाळली.\nपण तिचे सहकारीच हा प्रँक व्हिडिओ बनवत होते. सध्या हा व्हिडिओ वायरल झालाय.\nसनीचा 'तेरा इंतजार' हा अरबाजसोबतचा सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होणारेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/deepak-kesarkar-on-red-beacon-lights-258647.html", "date_download": "2018-04-26T23:03:08Z", "digest": "sha1:3SXANUBLUESV5VX3QK3EB5ZBRMB5EHHN", "length": 8713, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'...पण ओळख पटण्यासाठी पर्याय काय?'", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n'...पण ओळख पटण्यासाठी पर्याय काय\n'...पण ओळख पटण्यासाठी पर्याय काय\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायला आवडेल'\nमुरबाडमध्ये पार पडला मुस्लीम सामूदायिक निकाह\nपिंपरीत भंगारमालाच्या गोडाऊनला आग\nकर्नाटकची रणधुमाळी: कानोसा मुस्लीम मोहल्ल्यांचा\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/rajesh-agarwal-sumit-jamuar-commonwealth-games-2018-1658822/", "date_download": "2018-04-26T22:51:05Z", "digest": "sha1:XVAR2DWW5KE2DBPKQXBPFYOX46XNR3R7", "length": 28813, "nlines": 235, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rajesh Agarwal Sumit Jamuar Commonwealth Games 2018 | ते कसंनुसं हसणं.. | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nराजेश अग्रवाल आणि सुमित जमवार. दोघेही भारतीय हे वेगळं सांगायची गरज नाही.\nराजेश अग्रवाल, सुमित जमवार\nराजेश अग्रवाल आणि सुमित जमवार. दोघेही भारतीय हे वेगळं सांगायची गरज नाही. अग्रवाल इंदूरचे आणि सुमित मूळचा बिहारचा, पण दिल्ली आयआयटीतला. अग्रवाल लंडनला असतात आणि सुमित केंब्रिजला. दोघांनीही साधारण एकाच वेळेस भारत सोडला. २००१च्या नंतर.\nताज्या इंग्लंड दौऱ्यात दोघांची भेट झाली. निवांत गप्पा झाल्या. स्वतंत्रपणे. पण तरी दोघांच्या सुरात एक समान स्वर होता. इकडे.. म्हणजे इंग्लंडमध्ये.. किती मोकळं वाटतं आणि हवं ते करता येतं. या दोघांच्या कथांतून आपल्या व्यथाच बोलतात खरं तर.\nअग्रवाल लंडनला आले तेव्हा पहिल्यांदा विमानात बसले. लंडनला काही दिवस नोकरी केली आणि व्यवसायाची कल्पना सुचली. हाती भांडवल शून्य. फक्त एक लॅपटॉप. त्याच्याच जिवावर त्यांनी परकीय चलनाच्या व्यवहारात हातपाय मारायला सुरुवात केली. आज त्यांचं मोठं कार्यालय आहे. थेम्सच्या किनाऱ्यावर. उद्योगाचा आकार चांगलाच विस्तारलाय. शंभरेक कर्मचारी आहेत. कथा इतकीच नाही. परदेशात जाऊन नाव काढणारे असे अनेक असतील. पण अग्रवाल व्यवसायातल्या यशावरच थांबले नाहीत. राजकारणात शिरले.\nआज ते लंडनचे उपमहापौर आहेत. तिकडे महापौर म्हणजे आपला मुख्यमंत्री. सर्व अधिकार असलेला. त्यामुळे उपमहापौरपदालासुद्धा एक वजन आहे. महापौर आहेत सादिक खान. ते मूळचे पाकिस्तानचे आणि हे भारतीय. म्हणजे लंडनसारख्या महत्त्वाच्या शहराचा महापौर बाहेरचा आणि उपमहापौरही तसलाच. लंडनवासीयांना चालतं का हे भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा वगैरे येत नाही भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा वगैरे येत नाही असं अग्रवाल यांना विचारलं आणि त्यांचा लंडनाभिमान उफाळून आला.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nहा देश किती मोकळा आहे माहितीये का राष्ट्रकुलातल्या ५४ देशांपैकी कोणत्याही देशाचा नागरिक इंग्लंडमध्ये अजूनही सहज निवडणूक लढवू शकतो. अगदी पंतप्रधानपदाचीसुद्धा. हा या देशाचा मोठेपणा. मी कोण होतो, इथे आलो तेव्हा राष्ट्रकुलातल्या ५४ देशांपैकी कोणत्याही देशाचा नागरिक इंग्लंडमध्ये अजूनही सहज निवडणूक लढवू शकतो. अगदी पंतप्रधानपदाचीसुद्धा. हा या देशाचा मोठेपणा. मी कोण होतो, इथे आलो तेव्हा आज मला कुठे नेऊन ठेवलंय या शहरानं आज मला कुठे नेऊन ठेवलंय या शहरानं हे फक्त लंडनसारख्या खऱ्या आंतरराष्ट्रीय शहरातच होऊ शकतं. अन्य देशीयांमुळे या देशाला अजिबात असुरक्षित वगैरे वाटत नाही. हा इतिहास आहे. १८९२ साली या देशात पहिल्यांदा एक भारतीय खासदार झाला. तो म्हणजे दादाभाई नवरोजी. तेव्हाही दादाभाईंच्या बुद्धिमत्तेचा इथं आदर व्हायचा. आजही तसंच आहे. तुम्ही कष्ट करा.. बौद्धिक/ शारीरिक कोणतेही.. आणि मोठं व्हा. तुम्हाला कोणीही अडवत नाही. इथल्या महापौरपदाची निवडणूक ही युरोपातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी थेट निवडणूक असते. फ्रान्स, पोर्तुगाल या देशांच्या अध्यक्षीय निवडणुकांनंतरचा क्रमांक लंडनचाच. लंडनमध्ये आज सहा लाख भारतीय आहेत. या एका शहरात तब्बल ३०० भाषा बोलल्या जातात. ५० विद्यापीठं या एकटय़ा शहरात आहेत. पाच विमानतळ आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ४० टक्के लंडनवासी हे परदेशी नागरिक आहेत. कोणीही निवडून येऊ शकतो या शहरातून.. तुम्हीसुद्धा महापौर, पंतप्रधान होऊ शकता.\nहे शेवटचं वाक्य अग्रवाल माझ्या सहकाऱ्याकडे पाहून म्हणाले. तो बंगळूरुचा. त्याआधी विषय निघाला होता, लंडनमध्ये दक्षिण भारतीयसुद्धा किती आहेत ते वगैरे. त्याचा संदर्भ घेत अग्रवाल त्याच्याकडे पाहून असं म्हणाले. त्याला खरंच वाटेना.\nतो खास कर्नाटकी हेल काढत म्हणाला : मै गौड.. आय कांट इव्हन इमॅजिन सम टमिळ फेलो बिकमिंग बंगलूरु मेयर.\nखरंच होतं त्याचं. अग्रवालनीसुद्धा ते मान्य केलं. त्यांना म्हटलं : तुम्ही.. म्हणजे लंडनवासी इतके उदारमतवादी आहात तर ब्रेग्झिट घडलंच कसं\nते म्हणाले : आम्ही कुठे पाठिंबा दिला लंडनचा विरोधच होता ब्रेग्झिटला. इथल्या ६० टक्के नागरिकांना युरोपातच राहायचंय. मनानी ते आंतरराष्ट्रीयच आहेत. पण इंग्लंडच्या अंतरंगात या विषयावर बरीच प्रचाराची हवा तापवली गेली आणि हा ब्रेग्झिटचा धक्का बसला.\nत्यांना विचारलं : भारतात परत यायचा विचार.\nयाच्या बरोबर विरोधात सुमितची कथा. हा हुशार विद्यार्थी दिल्लीच्या आयआयटीचा. वडील तिथेच प्राध्यापक. मूळचा अभियंता. मग वित्त क्षेत्रात शिरला. अगदी स्टेट बँकेपासनं सगळ्या ठिकाणी उच्चपदी नोकरी केली.\nआणि आता केंब्रिजला जाऊन त्यानं कंपनी काढलीये. कशासाठी तर माणसांच्या जनुकांचा अभ्यास करण्यासाठी. फार मोठय़ा कामात तो मग्न आहे. २००३ साली आठवतंय अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन वगैरेंच्या उपस्थितीत First Book Of Life असं सांगत एका भव्य प्रकल्पाची सांगता झाली. माणसाच्या शरीरातल्या जनुकांचा अभ्यास आणि त्यांचं संपूर्ण आरेखन त्यात होतं. सुमित आता त्याच प्रकल्पाला पुढे नेतोय.\nम्हणजे आपण आपण का असतो, याचं उत्तर तो शास्त्रीयदृष्टय़ा शोधतोय. आपण काळे, गोरे, कुरळ्या केसांचे, सरळ नाकाचे, नकटे, उंच, बुटके वगैरे वगैरे असतो, आपल्यातल्या काहींनाच कसला तरी आजार होतो, काहींना तशाच अवस्थेत काहीही होत नाही, काहींचा घसा दही खाल्लं की लगेच धरतो तर काहींना बर्फ कडाक्कड चाऊन खाल्ला तरी काही होत नाही.. काहींना विशिष्ट औषध लागू पडतं तर काहींना ते पिंपभर प्यायले तरी काही गुण येत नाही..\nहे सगळं आपल्या शरीरातल्या जनुकांमुळे होतं.\nत्याचा अभ्यासच झालेला नाहीये का\nतर तसं नाही. झालाय. या क्षेत्राचा अभ्यास झालाय. त्याचमुळे तर औषध निर्माण क्षेत्र विकसित होत गेलं. आज शस्त्रास्त्रांच्या खालोखाल आर्थिकदृष्टय़ा बलाढय़ असलेलं हे क्षेत्र जनुकाभ्यासाच्या आधारानेच पुढे गेलं.\nपण पंचाईत अशी की हा जो काही अभ्यास झालाय तो पाश्चात्त्यांच्या जनुकांचा. युरोपीय आणि अन्य पाश्चात्त्य देशांतील माणसं निवडून त्यांच्या जनुकांची साखळी अभ्यासली गेली. त्यांच्याच आधारे औषधं आदी विकसित होत गेली.\nआणि आता असं लक्षात आलंय की आशियाई, आफ्रिकी खंडातल्या नागरिकांत आणि युरोपीय, पाश्चात्त्य नागरिकांत प्रचंड फरक आहे. म्हणजे एखाद्या गोऱ्या व्यक्तीस जे वैद्यकीय नियम लागू होतील ते आणि तसे आपल्या राजस्थानातल्या वा आफ्रिकेतल्या व्यक्तीस लागू होतील असं नाही. याचं कारण या दोन्हींचे शरीरधर्म एकच असले तरी त्यांच्या रक्तातल्या जनुकांत मोठा फरक असतो. याचा अर्थ असा की एखाद्या विशिष्ट आजारासाठी युरोपीय व्यक्तीस जे औषध लागू होईल ते तसंच्या तसं आफ्रिकेतल्या काँगो खोऱ्यातल्या किंवा आपल्या कावेरी खोऱ्यातल्यास लागू होईल याची काहीही शाश्वती नाही. किंबहुना ते तसं होतच नाही. याचा अर्थ जनुकांचा अभ्यास पूर्ण झाला की औषध निर्माणशास्त्रच बदलेल.\nसुमित नेमकं तेच करतोय. भारतात अनेक ठिकाणी त्याने जनुकांचे नमुने गोळा करण्यासाठी छोटी केंद्रे उभारलीयेत. अनेक देशांचं आर्थिक सहकार्य त्याच्या प्रयोगाला आहे. पहिल्या प्रयोगासाठीच जवळपास २३ हजार कोटी रुपये लागले. एकटय़ा ब्रिटन सरकारनंच पाचेकशे कोटींचा भार उचललाय. अमेरिका, सिंगापूर, बडय़ा औषध कंपन्या त्यासाठी मदत करतायत.\nतू केंब्रिजच का निवडलंस या संशोधनासाठी\nइथल्या वातावरणातच ना एक अभ्यासू शांतता आहे. पूर्वी आपल्याकडे आयआयटीत होतं तसं चमकदार, बौद्धिक वातावरण आहे. संशोधकांची कदर केली जाते. त्यांना कमीत कमी त्रास होईल यासाठी सरकार, नगरपालिका प्रयत्न करतात. आणि मुख्य म्हणजे विज्ञानाविषयी प्रचंड आदर आहे.. सरकारलाही. संशोधकांना कसलाही त्रास होत नाही.\nखरंच असणार त्याचं. न्यूटन केंब्रिजचाच आणि अलीकडेच वारले ते स्टीफन हॉकिंगही तिथलेच. आता सुमितचं सगळं कुटुंबच तिकडे आलंय. भाऊही असाच संशोधक आहे. तोही तिकडे आहे.\nत्यालाही शेवटी तोच प्रश्न विचारला : भारतात का नाही काढत कंपनी\nकसंनुसं हसला तो. तसाच अग्रवालांसारखा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमूळचे भारतीय आणि पाकिस्तानी असलेले आज नमध्ये अधिकारपदावर आहेत याचे कौतुक करताना मूळ इटलीच्या सोनियाजींना भारतीय जनतेने कितीतरी मोठ्या सत्ता स्थानावर स्वीकारले हे विसरून चालणार नाही. भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आली असे नवासीय इंग्रज मानत नाहीत असे म्हणताना मुंबईने खंडप्राय देशातील किती परप्रांतीयांना सामावून घेतले आहे हेही पहावे. नमध्ये आलेले हे ‘बाहेरचे’ लोक कायद्यानुसार येऊन अधिकृत निवासस्थानात राहतात. मुंबईने देशातून कुठूनही येऊन अनधिकृत वस्त्या करून राहणाऱ्यांनासुद्धा आपले म्हटले आहे. त्यांची गरज संपल्यावर इंग् व्हिसा देणे बंद करेल. सध्याही व्हिसा धोरण कडक केले जात आहेच. मुंबईत मात्र अशा वस्त्यांना दर निवडणुकीपूर्वी अधिकृत करून घेतले जात आहे. परदेशातून अनधिकृत पणे भारतात आलेल्या बांगलादेशी वा रोहिंग्याना सुद्धा परत पाठवण्यास आपल्याकडे किती विरोध होतो हे पहावे. नमध्ये अशांची अजिबात गय केली जाणार नाही. तिथल्या प्रत्येक भारतीयाच्या मनात परकेपणाची भावना असतेच. त्यामुळे त्यांचे एक तरी घर भारतात असते. न जाणो कधीतरी ... हा विचार त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी असतोच.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-356-1656714/", "date_download": "2018-04-26T22:33:54Z", "digest": "sha1:MTJG6MRLWWKN5MM6LMLPFOPDSK3WPM3X", "length": 30829, "nlines": 232, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers letter | परिपूर्णतेची नव्हे, अतिसहिष्णुतेची चिंता | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nपरिपूर्णतेची नव्हे, अतिसहिष्णुतेची चिंता\nपरिपूर्णतेची नव्हे, अतिसहिष्णुतेची चिंता\nसंत ज्ञानेश्वरांच्या काळात मराठी भाषा ही आत्ताच्या इतकी विकसित तर नक्कीच झाली नव्हती.\n‘संस्कृत ही परिपूर्ण भाषा नव्हे ’ (बातमी : लोकसत्ता, २ एप्रिल) या केवळ एका विधानाने पुरोगाम्यांच्यात आनंदाची लहर पसरणार व अशोक शहाणे यांची लोकप्रियता पुरोगामी ज्ञानवंतांच्यात वाढणार ही अटकळ मी सोमवारीच केली होती.\nआपल्याकडे ‘संस्कृत’ भाषेविषयी जसा एक ‘गूढगंभीर’ आदर काही लोकांना वाटतो (शब्दप्रयोग व दावा ३ एप्रिलच्या अग्रलेखातला), त्याचप्रमाणे संस्कृतचा लोक व्यवहारातील वापर करण्याविषयी काही बोलले की, असे बोलणारे हे अतिरिक्त धर्माभिमानी, जुनाट, कोत्या विचारांचे संस्कृतीरक्षकच असले पाहिजेत, अशी पुरोगाम्यांची एक धारणा असते. संस्कृत भाषेबद्दल काही सामाजिक, वैज्ञानिक, राष्ट्रीय विचारदेखील असू शकतात, हे तथाकथित ज्ञानी, विचारवंत पुरोगाम्यांच्या आकलनापलीकडले असते असे नाही तर त्यांना ते जाणूनच घ्यायचे नसते.\nसंत ज्ञानेश्वरांच्या काळात मराठी भाषा ही आत्ताच्या इतकी विकसित तर नक्कीच झाली नव्हती. चक्रधर स्वामी ते ज्ञानेश्वर यांच्या काळात मराठी सामाजिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक-भौगोलिक, साहित्यिक असे किती ग्रंथ निर्माण झाले वा पुस्तके उपलब्ध होती\nतरीही, संत ज्ञानेश्वरांनी ‘अमृताते पैजा जिंकी’ असा गौरव मराठी भाषेचा केला.\nकारण, त्या वेळी बहुजन समाज हा संस्कृत भाषेपासून वंचित होता किंवा वंचित केला गेला होता. ज्ञानेश्वरांना मराठी भाषेला सर्वसामान्य लोकांची, लोकांसाठी ज्ञानभाषा बनवायची होती, त्यासाठी त्यांनी स्वत: मराठी भाषेच्या मर्यादांचा बाऊ न करता, मराठीत शब्दसंपत्ती निर्माण केली. व ‘अमृताते पैजा जिंकी’ हा गौरव मराठी भाषेला प्राप्त करून दिला.\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nखरे तर, साहित्य, कला, धर्म, विज्ञान, इतिहास, गणित या सर्व विषयांना संस्कृत भाषा पुरून उरली आहे, हे एक तर अनेक जणांना मान्य नसते अथवा माहीत नसते. इंग्रजी भाषेच्या मर्यादा (लिमिटेशन्स) असतानाही ती जगात (अर्ध्या) बोलली जाते ते ती भाषा परिपूर्ण आहे म्हणून नव्हे तर त्याची राजकीय आर्थिक आणि व्यावहारिक कारणे असल्यामुळे.\nपुढील १०० वर्षांत संस्कृतच काय पण सर्वच भारतीय भाषा इंग्रजीच्या रेटय़ात दिवसेंदिवस मागे पडणार आहेत. आजच्या राज्यभाषा या उद्याच्या बोली भाषा म्हणूनच उरणार आहेत, कारण प्रांतीय आणि भाषिक वादात आपण परकी भाषाच देश जोडायला वापरत आहोत.\nसंस्कृत व सर्व भारतीय भाषांच्या विकासाचा अडसर आणि ऱ्हासाला, भारतीय भाषेची क्षमता कमी आहे असे नसून आम्हा भारतीयांची मानसिकताच जबाबदार आहे.\nअसहिष्णुता तर सुरुवातीपासून जगात सगळीकडे आहेच. संत तुकारामांच्या काळातही ती होती हे खरेच आहे. त्यात अमान्य करण्यासारखे काही नाहीच. मान्य करायचे ते हे की, ही (परक्या भाषांविषयीची) सहिष्णुता आजच्या काळात सगळीकडे सगळ्या क्षेत्रांत वाढली आहे.\n– गौरी जोशी, माटुंगा पश्चिम (मुंबई)\nसंस्कृत परिपूर्णच; प्रश्न तिच्या संकोचाचा..\n‘‘संस्कृत ही परिपूर्ण भाषा असती तर प्राकृत आणि नंतर त्यातून मराठीचा जन्म झालाच नसता’’ हे शहाणे यांचे विधान ‘शंभर टक्के पटणारे’ असल्याच्या टिप्पणीचे (संपादकीय : ‘शहाणे करून सोडावे’, ३ एप्रिल) आश्चर्य वाटते. भाषिक परिवर्तनाचा क्रम आणि इतिहास बघितला तर शहाणे यांचे विधान मान्य होण्यासारखे नाही. किंबहुना, ‘संस्कृत भाषा परिपूर्ण झाल्यामुळे प्राकृत आणि नंतर मराठीचा जन्म झाला’ असे म्हणावे लागेल. पाणिनीच्या व्याकरणामुळे संस्कृत भाषा फारच बंदिस्त आणि संकुचित होत गेली आणि तीच ग्रंथलेखनासाठी आग्रहपूर्वक वापरण्याचा पायंडा पडला. त्यामुळे ती अभिजनांपुरती सीमित होत गेली. बहुजन समाज जी बोली संस्कृत वापरत होता तिच्यातून प्राकृत, अपभ्रंश अन् मराठीसारख्या आधुनिक भाषा विकसित होत गेल्या. या विधानाच्या पुष्टीसाठी संस्कृत नाटकांची भाषा तपासता येईल. त्यांच्यात संस्कृत भाषा अभिजन तर विदूषक, दास, दासी आदी बहुजन प्राकृत भाषा संवादासाठी वापरत; असे ‘द्विभाषिक धोरण’ नाटककार ठेवीत ज्या काळात ग्रांथिक संस्कृत भाषेचा दबदबा त्या काळातली मराठी भाषा अनुभवायची असेल तर लीळाचरित्रापासूनचे महानुभावीय साहित्य वाचायला हवे. त्याची सुरुवात ज्ञानेश्वरीच्या जन्माआधी झाली होती.\n– प्रा. विजय काचरे, पुणे\nहा काय संघाचा दोष\nवास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च रोजी जो अन्यायकारक निर्णय दिला, त्याच्या विरोधात केंद्र सरकारने जी याचिका दाखल केली, तोच योग्य मार्ग या प्रश्नावर अपेक्षित होता आणि आहे. पण ज्या संघटनांनी भारत बंद पुकारला त्यांनी न्यायालयाचा अवमानच केला आहे आणि त्यावर राहुल यांनी संघ आणि भाजप यांना जबाबदार धरले आहे ते कशाच्या आधारावर धरले आहे, हे दलित मंडळींनी त्यांनाच विचारावे. खरे पाहता गेल्या ७० वर्षांपैकी जास्त काळ काँग्रेस सत्तेवर असल्याने दलितांचे भले होऊ शकले नाही म्हणून याविषयी काँग्रेस अध्यक्षानेच दलितांची माफी मागायला हवी. उलट त्यांनी जे विधान केले ते म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबाच आहेत.\nवास्तव मात्र असे आहे की संघात अनेक दलित समाजातले कार्यकत्रे महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत पण त्याचा गवगवा संघ करीत नसल्याने अनेकांना हे माहीत नाही, हा संघाचा दोष आहे का \n– श्रीनिवास जोशी, डोंबिवली पूर्व\n‘एकटय़ाचे वाद्यवृंद’ ही काँग्रेसी परंपरा\n‘हे एकटय़ाला जमणारे नव्हे’ हा ‘समोरच्या बाकावरून’मधील पी. चिदम्बरम यांचा लेख (३ एप्रिल) वाचला. चीनच्या एकूण आव्हानाविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण व तपशिलासह (आकडेवारीनिशी) केलेले वस्तुनिष्ठ विश्लेषण अशा स्वरूपाचा हा लेख, शेवटच्या परिच्छेदातील शेवटच्या वाक्यात मात्र अनावश्यकपणे ‘घसरला’ असे म्हणावे लागते’ हा ‘समोरच्या बाकावरून’मधील पी. चिदम्बरम यांचा लेख (३ एप्रिल) वाचला. चीनच्या एकूण आव्हानाविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण व तपशिलासह (आकडेवारीनिशी) केलेले वस्तुनिष्ठ विश्लेषण अशा स्वरूपाचा हा लेख, शेवटच्या परिच्छेदातील शेवटच्या वाक्यात मात्र अनावश्यकपणे ‘घसरला’ असे म्हणावे लागते त्या अखेरच्या वाक्यात, त्यांच्यातील काँग्रेसी नेत्याने, राजकारण्याने त्यांच्यातील वस्तुनिष्ठ विश्लेषकावर मात केली, असे खेदाने म्हणावे लागेल.\n‘एकटय़ा व्यक्तीचा वाद्यवृंद’ – अशी (कुजकट) टिप्पणी नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारवर करण्याची खरे तर काहीच गरज नव्हती. त्यातसुद्धा, अशी टिप्पणी एका काँग्रेस नेत्याकडून होणे, हे हास्यास्पदच म्हणावे लागेल. कारण, जवाहरलाल नेहरूंपासून तो थेट मनमोहन सिंग (सोनिया गांधी) यांच्यापर्यंत जी जी काँग्रेस सरकारे केंद्रात आली, ती यच्चयावत सगळी ‘एकटय़ा व्यक्तीचा वाद्यवृंद’ नाही तर काय होती इंदिरा गांधींच्या काळात त्यांचा उल्लेख ‘द ओन्ली ‘मॅन’ इन द कॅबिनेट’ – केंद्रीय मंत्रिमंडळातील एकमेव ‘पुरुष’ असा केला जात असे इंदिरा गांधींच्या काळात त्यांचा उल्लेख ‘द ओन्ली ‘मॅन’ इन द कॅबिनेट’ – केंद्रीय मंत्रिमंडळातील एकमेव ‘पुरुष’ असा केला जात असे नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी (मनमोहन सिंग नुसते नामधारी) हे सगळेच काँग्रेस नेते एकतंत्री कारभाराचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांच्यापुढे बोलण्याची काँग्रेसमधील कोणातच हिम्मत नव्हती. केंद्रातले मंत्री सोडाच, राज्यांचे मुख्यमंत्रीसुद्धा केंद्राकडूनच ‘निवडले’ आणि राज्यांवर ‘लादले’ जात. आणि ते गांधी-नेहरू कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीला डोईजड होणार नाहीत, याची कटाक्षाने काळजी घेतली जाई. काँग्रेस ‘हाय कमांड’ याचा अर्थ, केव्हाही, ‘त्या त्या वेळी पंतप्रधान असलेली नेहरू-गांधी घराण्यातील (एकमेव) व्यक्ती’ असाच कायम होता.\nएक अभ्यासपूर्ण लेख या शेवटच्या अनावश्यक कुजकट टोमण्यामुळे घसरला, असे नाइलाजाने म्हणावे लागते.\n– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)\nचीनची प्रगती तर एकाधिकारशाहीमुळेच\nचीन व भारत यांच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीची तुलना करून ‘हे एकटय़ाला जमणारे नव्हे’ (३ एप्रिल) या लेखाच्या शेवटी पी चिदम्बरम यांनी नरेंद्र मोदींच्या एकाधिकारशाहीवर जी टीका केली आहे ती विरोधाभासात्मक वाटते. कारण अशी टीका करताना चीनने जी प्रगती केली आहे ती एकाधिकारशाहीनेच साधलेली आहे या मुद्दय़ाकडे चिदम्बरम यांचे दुर्लक्ष झालेले दिसते. त्यांच्या लेखात शिक्षण, उत्पादन, दरडोई उत्पन्न, साक्षरता, संरक्षणक्षमता या अनेक क्षेत्रांत व त्यातही आर्थिक क्षेत्रात चीन व भारत यांनी केलेल्या प्रगतीच्या तुलनेतून (तक्ता) त्यांनी लोकशाहीपेक्षा देशाच्या प्रगतीसाठी एकाधिकारशाहीच कशी आवश्यक आहे हेच अजाणतेपणी अधोरेखित केले आहे. कदाचित चिनी एकाधिकारशाहीची गुणवत्ता त्यांना अभिप्रेत असलेल्या तिच्या भारतीय आवृत्तीपेक्षा सरस वाटत असावी असाही निष्कर्ष त्यांच्या लेखातून निघतो, असे वाटते.\nअगदी १९४७ पासून ते २०१४ पर्यंत चिदम्बरम यांच्या पक्षात (काँग्रेसमध्ये) एकाधिकारशाही कधीच नव्हती असा चिदम्बरम यांचा दावा असलाच पाहिजे, असे त्यांच्या खोचक उपदेशातील अभिनिवेशावरून वाटते. त्यामुळे तो किती खरा आहे याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करणे आवश्यक ठरेल. या लेखातील दुसरा विरोधाभास असा की, त्याच्या अंतिम परिच्छेदात देशाच्या प्रगतीसाठी काय करावयास हवे याबद्दल जो उपदेश चिदम्बरम यांनी सध्याच्या सत्ताधारी पक्षास केलेला आहे त्याची अंमलबजावणी, त्यांच्या काँग्रेस पक्षात एकाधिकारशाही कधीही अस्तित्वात नसूनही () व तो पक्ष दीर्घ काळ सत्तेत असूनही त्याने केली नाही ही महत्त्वाची कबुली चिदम्बरम यांनी नकळत देऊन टाकली आहे.\n– विवेक शिरवळकर, ठाणे\nखासदार कमी-जास्त होणार नाहीत\n’ या संपादकीय लेखातील (२ एप्रिल) ‘केरळ राज्यातून निवडल्या जाणाऱ्या २० खासदारांची संख्या २०२१ पासून १५ इतकी होईल.’ हे विधान सदोष आणि तथ्यहीन आहे. संसदेने ‘मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन) कायदा, २००२’ संमत केला आहे, यानुसार लोकसभेची सध्याची सदस्यसंख्या (५४५) ही २०२६ पर्यंत गोठवण्यात आलेली आहे. म्हणजेच सदस्यसंख्येतील वाढ ही २०२६ नंतर त्यापुढील जनगणनेच्या (२०३१) आधारे करण्यात येईल.\n– प्रसाद डोके, औरंगाबाद.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/heavy-rainfall-andamans-800-tourists-stranded-19251", "date_download": "2018-04-26T23:00:22Z", "digest": "sha1:JJ6P7AXFIMTHUGZBLST6LRYT7FARMPNW", "length": 10614, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Heavy rainfall in Andamans, 800 tourists stranded अंदमानात अडकले 800 पर्यटक | eSakal", "raw_content": "\nअंदमानात अडकले 800 पर्यटक\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nपोर्ट ब्लेअर - अंदमानात मुसळधार पाऊस सुरु झाला असून, पोर्ट ब्लेअरपासून 40 किलेमीटर अंतरावर असलेल्या हॅवलॉक बेटावर जवळजवळ 800 पर्यटक अडकले आहेत. पर्यटकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने देखील बचाव मोहिम सुरु केली असल्याची माहिती मिळाली आहे. हॅवलॉक बेटांना चक्रीवादळाचा फटका बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nपोर्ट ब्लेअर - अंदमानात मुसळधार पाऊस सुरु झाला असून, पोर्ट ब्लेअरपासून 40 किलेमीटर अंतरावर असलेल्या हॅवलॉक बेटावर जवळजवळ 800 पर्यटक अडकले आहेत. पर्यटकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने देखील बचाव मोहिम सुरु केली असल्याची माहिती मिळाली आहे. हॅवलॉक बेटांना चक्रीवादळाचा फटका बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nअंदमानच्या स्थानिक प्रशासनाने भारतीय नौदलाकडे मदत मागितल्यानंतर, नौदलाची चार जहाजे बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.\nअडकलेल्या पर्यटकांना हॅवलॉक बेटावरुन पोर्ट ब्लेअर येथे आणण्यात येणार आहे. आंदमान आणि निकोबारच्या पर्यटन विभागाच्या अमित जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यंटकांची संपूर्ण काळजी घेण्यात येत असून, त्यांना आवश्यक गोष्टी पुरविल्या जाणार आहेत.\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nदिनेश जैन मुख्य सचिवपदी निश्‍चित\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना राज्यातील नोकरशाहीत व्यापक बदल होणार आहेत. मलिक...\nकथुआ प्रकरण ; आरोपींची याचिकेवर सुनावणी होणार\nनवी दिल्ली : कथुआ बलात्कार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे द्यावा, अशी या प्रकरणातील दोन आरोपींनी केलेली विनंती याचिका सुनावणीस घेण्यास...\nबुद्धिबळाच्या पटावरील घरांमधून प्यादी, हत्ती, घोडे, उंट चालवण्याच्या नादाने ते सारे घरच बुद्धिबळाचे नादी बनले आहे. माझे वडील मोहन फडके ऊर्फ अण्णा...\nरत्नागिरीतून थेट युरोपमध्ये हापूस पाठविण्याचा मार्ग मोकळा\nरत्नागिरी - बुधवारी (ता. 25) सायंकाळी एनपीपीओकडून उष्णजल प्रक्रियेला हिरवा कंदिल मिळाल्याचे सर्टिफिकेट प्रकिया केंद्राला प्राप्त झाल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1388", "date_download": "2018-04-26T22:51:44Z", "digest": "sha1:EACGAI7DEZ6KQXFWTNZ6IC5L2SKZUPTV", "length": 6345, "nlines": 65, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nईशान्य भारतातील पूरस्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा ; 2 हजार कोटींहून अधिक मदत केली जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातील पूरग्रस्त राज्यातील मदत, पुनर्वसन, पुनर्बांधणी आणि पूर नियंत्रण कार्यासाठी 2 हजार कोटी रुपयांहून अधिक मदत पॅकेजची घोषणा केली. या राज्यातील पूर परिस्थिती आणि मदत कार्याचा पंतप्रधानांनी उच्च स्तरीय बैठकांमध्ये आढावा घेतला आणि त्यानंतर ही घोषणा करण्यात आली.\nपंतप्रधानांनी दिवसभरात आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यातील पूरपरिस्थितीचा वेगवेगळया बैठकांमध्ये सखोल आढावा घेतला. या बैठकीत संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या मिझोरोमचे मुख्यमंत्र्यांतर्फे निवेदन देण्यात आले.\nकेंद्र सरकारतर्फे पायाभूत सोयी क्षेत्रासाठी 1 हजार 200 कोटी रुपये देण्यात येतील. या निधीचा उपयोग रस्‍ते, महामार्ग, पूल आणि हानी झालेल्या इतर पायाभूत सुविधांची दुरुस्ती, देखभाल आणि मजबूतीकरण यासाठी वापरला जाईल.\nब्रम्हपुत्रा नदीतील पाणी धारण क्षमता वाढविण्यासाठी 400 कोटी रुपये देण्यात येतील यामुळे पूर नियंत्रणासाठी मदत होईल.\nचालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने एसडीआरएफ मधील केंद्राचा वाटा म्हणून 600 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी 345 कोटी रुपये आधीच वितरीत करण्यात आले असून, राज्यांना मदत आणि पुनर्वसन कार्यात मदत म्हणून ऊर्वरित रक्कम लवकरच देण्यात येईल.\nया भागात वारंवार येणाऱ्या पूरांवर दिर्घकालीन कालबध्द उपाय शोधण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्यासाठी केंद्राने 100 कोटी रुपयेही मंजूर केले आहेत.\nभारताच्या एकूण जमीनीपैकी 8 टक्के जमीन असणाऱ्या ईशान्य भारतात देशातील जल स्रोतांपैकी 1:3 जल स्रोत आहेत. या भागातील विस्तृत जल केंद्र आणि राज्य सरकारांच्या मंत्रालयातील प्रतिनिधींची स्रोतांच्या योग नियोजनासाठी एक उच्च स्तरीय समिती केंद्र सरकार स्थापन करणार आहे.\nपंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2017/07/blog-post.html", "date_download": "2018-04-26T23:09:14Z", "digest": "sha1:GNSDYHOY4AU4ZN3R42FSWK6OJLTJIIV7", "length": 23184, "nlines": 142, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: गुरुपौर्णिमा : मुळांचे पोषण", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nगुरुपौर्णिमा : मुळांचे पोषण\nयावर्षी गुरुपौर्णिमेसाठी आपण \"मुळांचे पोषण’ हा विषय घेतला आहे.\nस्वामी विवेकानंद म्हणतात, \"तुम्ही झाडांच्या मुळांना पाणी घाला. सर्व झाडाला ते आपोआप मिळेल.’\nवेद ही आपल्या राष्ट्राची मुळं आहेत. वेद म्हणजे काय तर वेदांची एकात्म दृष्टी आणि वैदिक मूल्ये, तत्त्वे.\nप्रिय बंधू आणि भगिनींनो,\nया वर्षी ९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे.\nआपण आपल्या गुरू परंपरेचा सन्मान करण्यासाठी व्यास जयंती ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. ही परांपरा ईश्वरापासून सुरू झाली आहे. परंतु आपण व्यास जयंती - आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. यामागे कारण आहे. वेगवेगळ्या ऋषींकडून प्राप्त झालेले शाश्वत, सनातन ज्ञान निरनिराळ्या ऋचांमध्ये विखुरलेले होते. त्या ऋचांचे संकलन आणि संपादन महर्षी व्यास यांनी केले. त्यांनी वेदांच्या विविध शाखा आणि विद्या यांचे दायित्व विविध समाज आणि कुटुंबांकडे सोपवले आणि गुरू - शिष्य परंपरा सुरू करून शाश्वत ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहील याची पद्धतशीर व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे आपल्या देशावर एवढी आक्रमणे होऊनही वेद आणि विविध विद्यांचा महत्त्वाचा भाग आजही टिकून आहे. म्हणून हा दिवस आपल्या संस्कृतीतील तसेच जीवनातील सर्व गुरूंचे आदराने स्मरण करण्याचा आहे.\nआपल्यासाठी विवेकानंद केंद्रामध्ये ईश्वर हाच आपला गुरू आहे.\nज्या नावाच्या कक्षेत ईश्वराचे सर्व आविष्कार आणि नावे येतात, जे नाव सर्व भाषांच्या पलीकडचे आहे, ईश्वराचे ते नाव, ती संज्ञा म्हणजेच ॐ कार आहे. म्हणून आपण ॐ कार हा आपला गुरू मानला आहे. तो गरू परंपरेचे प्रतिनिधित्व करतो.\nआपल्या (विवेकानंद केंद्राच्या) पाच प्रमुख उत्सवांपैकी सगळेच काही आपण जाहीरपणे साजरे करत नाही. काही उत्सवांचे स्वरूप हे आपल्यापुरतेच मर्यादित असते. हे उत्सव आपण आपल्या कार्यकर्त्यांची आंतरिक शक्ती वृद्धिंगत व्हावी यासाठी करतो. गुरुपौर्णिमा हा असाच एक उत्सव आहे.\nयावर्षी गुरुपौर्णिमेसाठी आपण \"मुळांचे पोषण’ हा विषय घेतला आहे.\nस्वामी विवेकानंद म्हणतात, \"तुम्ही झाडांच्या मुळांना पाणी घाला. सर्व झाडाला ते आपोआप मिळेल.’\nवेद ही आपल्या राष्ट्राची मुळं आहेत. वेद म्हणजे काय तर वेदांची एकात्म दृष्टी आणि वैदिक मूल्ये, तत्त्वे.\nआपला देश स्वतंत्र झाला आहे. कदाचित हिंदू जागे होतील आणि संघटितही होतील. पण जोपर्यंत आपण आपल्या राष्ट्रीय व्यवस्थेची आणि आपल्या वैयक्तिक जीवनाची वेदांच्या एकात्म दृष्टीने आणि वैदिक तत्त्वांनुसार पुनर्बांधणी करत नाही तोपर्यंत खरे राष्ट्र निर्माण होणार नाही.\nकाही ऐतिहासिक बंधनांमुळे काही पद्धती आपण स्वीकारल्या असतील पण ती आपली परंपरा नाही. आपली मूळ संस्कृती नाही. जसा काळ बदलत जाईल, तसे आपण योग्य दृष्टिकोनाच्या आणि कार्यपद्धतींच्या आधारे आपल्या मुळांशी जोडले जायला हवे. विवेकानंद केंद्राचा मूळ उद्देश हा आहे.\nविवेकानंद केंद्राचे संस्थापक माननीय एकनाथजी म्हणत, वेदांतून प्रेरणा घेतलेल्या वैचारिक चळवळीची गरज आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितले, तुमच्या अाध्यात्मिकतेने जग जिंका. एकनाथजी याचे स्पष्टीकरण करतात. ज्या दुर्गुणांनी आपल्या देशाला पछाडले आहे ते दूर करावयाचे असतील तर साऱ्या देशाला चैतन्ययुक्त करण्याचे एक प्रचंड आंदोलन हाती घेणे आवश्यक आहे. हे कार्य दुहेरी स्वरूपाचे असले पाहिजे.\nअशा कार्याचे पहिले अंग आपल्या लोकांमध्ये स्वभावत: असलेली ईश्वराभिमुखता, उपनिषदांच्या शिकवणुकीच्या अनुषंगाने सुयोग्य अशा अध्यात्मिक प्रवृत्तीमध्ये रूपांतरित करणे. ही शिकवण कोणती एक - प्रत्येक व्यक्तीत परमेश्वराचा अंश आहे; आणि दोन - परमेश्वरावरील श्रद्धा; म्हणजेच उच्चतर दैवी पातळीवर आरूढ होण्यास आपल्यातील सुप्त क्षमतेवरील श्रद्धा.\nया कार्याचे दुसरे अंग म्हणजे अशा प्रकारे निर्माण झालेली आध्यात्मिक प्रेरणा राष्ट्राच्या पुनर्रचनेच्या कार्यात प्रवृत्त करणे. आपल्या केंद्र प्रार्थनेमध्ये याचे सविस्तर स्पष्टीकरण आले आहे.\nआपल्या केंद्र प्रार्थनेमध्ये असणाऱ्या पाच वैदिक तत्त्वांवर आपण भर द्यायला हवा.\n१. ध्येयमार्गानुयात्रा - जी मुळांचे पोषण करण्यावर भर देते. म्हणजे जर आपण त्याग, सेवा आणि आत्मबोधाच्या मार्गाने गेलो तर वैदिक मूल्यांचे आचरण सोपे असते.\n२. वयम् सुपुत्रा अमृतस्य नूनम् - आपल्यातील प्रचंड आत्मविश्वास आणि जे उत्तम आहे त्याचे प्रकटीकरण व्हावे यासाठी परिपूर्णतेचा ध्यास.\n३. आपल्यासाठी ईश्वराची आराधना म्हणजेच आर्त आणि विपन्नांची कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाशिवाय केलेली (निष्काम बुद्ध्या) सेवा.\n४. तवैवाशिषा पूर्णतां तत्प्रयातु - आपण खडतर प्रयत्न करायलाच हवेत. पण कार्य ईश्वराच्या आशीर्वादानेच, त्याच्या योजनेप्रमाणेच पूर्ण होते. त्यामुळे कार्यात नम्रता ठेवून ईश्वरीय योजनेला शरण जा.\n५. जीवने यावदादानं स्यात प्रदानं ततोधिकम् - जीवनात हिशेबीपणाने न वागता जेवढे काही मिळते त्यापेक्षा कितीतरी अधिक दिले जावे.\nया सर्व गोष्टी आचरणात आणायच्या असतील तर कार्यकर्त्यांनी पुढील गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.\n१. वेळेचे नियोजन – हे जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत काम करू शकणार नाही. काय आवश्यक आणि काय अनावश्यक याचा विचार व्हायला हवा. आपण आपला वेळ गॅजेटस्मध्ये घालवणे योग्य नाही. आपले स्वत:वर बंधन असले पाहिजे. मोहाने त्यांचा भंग होऊ देऊ नये म्हणून आपण त्याला व्रत म्हणू शकतो.\n२. वाणी संयम – हनुमंताची निवड श्रीरामांनी त्याची वाणी ऐकून केली. त्याच्या वाणीची चार लक्षणे होती.\nअदीर्घम – थोडक्यात म्हणणे मांडा. आपले ध्येय आणि उद्दिष्ट जोपर्यंत स्पष्ट नसते तोपर्यंत आपण मोजकेच, स्पष्टपणे बोलू शकत नाही.\nअविलंबितम् – लगेच बोला. आपल्याला आपल्या कार्यक्षेत्राची पूर्ण माहिती असेल तरच आपण लगेच त्याबद्दल बोलू किंवा सांगू शकतो.\nअसंदिग्धम् – कधीही संदिग्धपणे बोलू नका. कार्याबद्दलची स्पष्टता असल्याशिवाय असंदिग्धपणे बोलता येणार नाही. नेहमी कार्याबाबत तत्पर आणि प्रामाणिक राहा.\nअव्याहतम् – आपल्या बोलण्याने कोणी दुखावला जाऊ नये. आपल्या मनात जर इतरांबद्दल अनुकंपा प्रेम नसेल तर आपण अव्याहतपणे बोलू शकत नाही.\n३. आत्मीयता – एकाच चैतन्यापासून सर्व उत्पन्न झाले आहे. एकोहम् बहूस्याम् – मी एक आहे मला अनेक व्हायचे आहे. म्हणून ॐ काराची उपासना म्हणजे एकत्वाची अनुभूती घेणे आहे. सर्वांबरोबर एकत्वाची भावना निर्माण होणे आहे. आपल्या कुटुंबाशी, समाजाशी, राष्ट्राशी आणि संपूर्ण निर्मितीशी एकात्मता आणि आत्मीयता हाच आपल्या कामाचा पाया आहे.\n४. निरहंकारिता – आत्मीयतेचा भाव येण्यासाठी क्षूद्र असा \"मी', ‘मी आणि माझे’ सोडून द्यायला हवे. तेव्हाच आपण एकत्र काम करू शकतो. ‘मी’ हा मोठा अडथळा आहे. बऱ्याचदा कार्यकर्ता अतिशय कार्यतत्पर, समर्थ असतो पण त्याचा \"मी’ जर प्रत्येक कामात यायला लागला तर तो कार्यकर्त्यांमध्ये एकोपा निर्माण करू शकणार नाही. त्यामुळे कार्य वाढणार नाही.\n५. स्वत:कडे पाहा. आपल्यात काही गुण, लक्षणे अशी असतील की जी कार्यासाठी उपयुक्त असतील, त्यांचा आणखी विकास करायला हवा. जी लक्षणे उपयुक्त नाहीत ती हळूहळू कमी करायला हवीत. आपल्यावर जर आधीच चमूची जबाबदारी असेल तर दुसरा कोणी आपल्या चुका सुधारू शकणार नाही. आपणच आपल्याकडे चिकित्सक बुद्धीने पाहून सुधारणा करायला हवी.\nसरतेशेवटी मुळांचे पोषण, त्यांना पाणी देणे म्हणजे काय तर आपण आपल्या आयुष्यात वैदिक तत्त्वांचा अाविष्कार करण्यासाठी स्वत:ला घडवणे.\nजेव्हा आपल्यासमोर आव्हानात्मक उद्दिष्ट असते तेव्हाच आपल्यात जे उत्तम आहे ते प्रकट होते. त्यासाठी आवश्यक असे गुण, संघभावना विकसित होण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. म्हणून या वर्षाकरिता प्रत्येक नगराने अधिकारी बैठकीत ठरवलेल्या १० पैकी ३ \"करणीयम्’ बिंदू निवडलेले आहेत. या तीन \"करणीयम्’साठी लागणारे कार्याचे नियोजन प्रत्येक नगराने केलेच असेल. जर केले नसेल तर ते गुरुपौर्णिमेच्या आधी करता येईल. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ते ॐ काराला समर्पित करू शकू.\nगुरुपौर्णिमेच्या दिवशी केंद्रात केंद्र प्रार्थनेचा अभ्यासवर्ग घ्यावा. त्यामध्ये प्रार्थनेतील वरील पाच बिंदूंवर चर्चा व्हावी किंवा वरील पाच बिंदूंवर किंवा तीन \"करणीयम्’चे ध्येय साध्य करण्यासाठी लागणाऱ्या बाह्य आणि आंतरिक तयारीवर कार्यशाळा घ्यावी. बाह्य तयारी म्हणजे काय तर त्यासाठी लागणाऱ्या कार्यकर्त्यांची, साधनांची यादी करणे, जमवणे, आणि आवश्यक असे सूक्ष्म नियोजन. आंतरिक तयारी म्हणजे काय, आपला ठामपणा, जबाबदारी, तीन \"करणीयम्’साठी लागणारे गुण विकसित करणे, वृद्धिंगत करणे. उदाहरणार्थ जर आपण योग वर्गाची संख्या वाढवायची असे ठरवले असेल तर जरी वर्ग शिक्षक वर्ग घेणार असले तरी इतर कार्यकर्त्यांनीसुद्धा योगाचा सराव, अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे केंद्रात असे वातावरण निर्माण होईल की ज्यामुळे लोकांना केंद्रात येऊन योग शिकावा अशी प्रेरणा मिळेल. अशा रीतीने तीन \"करणीयम्'चा ध्यास सर्व कार्यकर्त्यांच्या मनात सतत राहू दे. त्यांची मने आणखी समृद्ध होऊ देत.\nअशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्याचा निश्चय करण्यासाठी आणि स्वत:ला त्यासाठी तयार करण्यासाठी गुरुपौर्णिमा हे निमित्त आहे.\nलेबल: बी निवेदिता, विवेकानंद, विवेकानन्द केन्द्र\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nगुरुपौर्णिमा : मुळांचे पोषण\nविवेक विचार : जुलै २०१७\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/783", "date_download": "2018-04-26T22:53:06Z", "digest": "sha1:4DPE3I4Z7DSYZSKFVVGYN4W4UVMEGZ5U", "length": 22774, "nlines": 129, "source_domain": "mr.upakram.org", "title": "महामहोपाध्याय पां,वा.काणे जीवनचरित्र | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमी महामहोपाध्यय पां. वा. काणे यांचे जीवनचरित्र लिहितो आहे. \"धर्मशास्त्राचा इतिहास\" आणि \"संस्कृत काव्यशास्त्राचा इतिहास\" हे त्यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ तर मी पाहिले आहेतच, शिवाय इतरही ग्रंथ नजरेखालून घातले आहेत. पण त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. त्यांचे वंशज वा इतर कुणी नातेवाईक असतील तर त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा. अन्य कुणाला त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल माहिती असल्यास द्यावी, ही विनंती आहे.\n\"धर्मशास्त्राचा इतिहास\"च्या पाचव्या खंडात त्यांनी स्वतःबद्दल, विशेषतः शिक्षण व लेखन याबद्दल लिहिलेले मी वाचलेले आहेच. त्या शिवाय इतर कौटुंबिक माहिती हवी आहे.\nकुतुबीगुडा, हैदराबाद ५०००२७ (आंध्र प्रदेश), भारत\nफोन - ०४०-६५८८७८८४ / ०९३९१३७३८७१/\nविसोबा खेचर [14 Oct 2007 रोजी 09:37 वा.]\nमी महामहोपाध्यय पां. वा. काणे यांचे जीवनचरित्र लिहितो आहे. \"धर्मशास्त्राचा इतिहास\" आणि \"संस्कृत काव्यशास्त्राचा इतिहास\" हे त्यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ तर मी पाहिले आहेतच, शिवाय इतरही ग्रंथ नजरेखालून घातले आहेत.\nमला काणेसाहेब किंवा त्यांच्या ग्रंथांबद्दल माहिती तर सोडाच, पण मला असे कुणी काणे म्हणून सद्गृहस्थ आहेत/होते आणि त्यानी \"धर्मशास्त्राचा इतिहास\" आणि \"संस्कृत काव्यशास्त्राचा इतिहास\" या मला अत्यंत किचकट वाटणार्‍या विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत हेदेखील माहीत नव्हते\nअसो, काणेसाहेबांचे जीवनचरित्र लिहिण्याकरता आपल्याला अनेकोत्तम शुभेच्छा\n('धर्मशास्त्र' हा शब्द कशाशी खातात हेदेखील माहीत नसलेला\nआपल्या या पुस्तक उपक्रमाबद्दल शुभेच्छा.\nएखाद्या गोष्टीवर मनापासून काम करावेसे वाटणे हा एक वेगळाच गुण आहे यात शंका नाही. शिवाय विषय/व्यक्ती काहीशी विस्मरीत सतांनाही नेटाने कार्य पुर्ण करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.\nपण आपण येथे प्रस्ताव देतांना महामहोपाध्यय पां. वा. काणे यांच्या विषयी अजून माहीती दिली असतीत तर बरे वाटले असते.\nत्यांची ओळख करून द्यायली हवी होती. पुस्तके कोणती आहेत ती वेगळी का आहेत, महामहोपाध्ययांचे भाष्य नक्की काय आहे. कोणते वेगळे मुद्दे त्यांनी मांडले आहेत हे वाचायला आवडेल.\nशिवाय नवीन पद्धतीने ती प्रकाशित झाली आहेत काय\nनुसती नजरे खालून घातले यामुळे आपल्या महामहोपाध्यय व त्यांचे योगदान याविषयी आपल्याला 'काय समजले' हे ही वाचायला आवडेल.\nआपण हे पुस्तक का लिहित आहात\nआपला त्या विषयातला रस का व कसा आहे\nआपण दाखविलेल्या अस्थेबद्दल धन्यवाद.\nमहामहोपाध्याय काणे हे धार्मिक सुधारक होते. हिंदू धर्मातील कालबाह्य व विसंगत रूढी, परंपरा नष्ट व्हायला हव्यात असे त्यंचे मत होते. त्यासाठी त्यांनी हिंदू धर्माचा प्रचंड व्यासंग केला होता. याशिवाय तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतही त्यांचा मोठा सहभाग होता. भांडारकर प्राच्य विद्या संस्था, एशियाटिक सोसायटी, मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या उभारणीत त्यांचे महत्त्वचे योगदान होते. ते मुंबई विदयापीठाचे उपकुलपती होते. कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या इण्डॉलॉजी विभागाच्या स्थापनेत त्यांचे मोठेच सकार्य होते. ते दोनदा राज्य सभेवर नियुक्त झाले होते. त्यांनी परदेश प्रवासही केला होता.भयंकर दारिद्र्य व अनंत आजारांशी सामना करीत त्यांनी शिक्षण व नंतरचे प्रचंड लेखन केले. आजच्या धार्मिक उन्मादाच्या वातावरणात त्यांचे धर्म, रूढी, परंपरा यांबद्दलचे विचार अत्यंत मौलिक व कालस्य्संगत आहेत असे वाटल्यामुळे\nआपले छोटेसे विवेचन आवडले.\nइतर सदस्यांनी दिलेल्या यादीमुळे थोडी ओळखही झाली.\nआपण पुस्तक लिहितच आहात तर माहिती तयारच असेल.\nमहामहोपाध्याय पां,वा.काणे जीवनचरित्र असे एक पानही मराठी विकिवर चढवा की...\nकुणीतरी भारत रत्नांचे पानही (यादी) चढवायला हवे आहे मराठी विकिवर.\n(माझे डोळे मेल्यामुळे मला हल्ली वाचणेच शक्य होत नाहीये. म्हणून मी करत नाहीये प्रियालीताईअ वाचताय न हे\nशिवाय त्याने यात 'आधीच' दुवा कसा दिला नाही\nबसल्या बसल्या सुचना देणारा, व सध्या इतरांकडून टायपिंग करून घेणारा\nयादी नाही पण वर्गिकरण आहे. डॉ. पांडुरंग वामन काणे हे पान देखील उपलब्ध आहे. या इंग्रजी दुव्यावरून भर घालता येईल.\n~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो\nतुम्ही सुरू केलेला उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे आणि त्यात तुम्हाला सुयश लाभावे अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या प्रयत्नांना मनःपूर्वक शुभेच्छा\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\n'भारतरत्नां'चा माहितीकोश... ह्याचा शोध घ्या. कदाचित आपणास हवी असलेली माहिती काही प्रमाणात इथे मिळू शकेल असे वाटते.\nभारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापासून शहनाई उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्यापर्यंत ४१ जणांना 'भारतरत्न' देऊन त्यांनी केलेल्या महान कामगिरीबद्दल देशाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यातील बहुसंख्यांची ओळख अनेकांना असली तरी काही महान व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात कमी राहिल्यामुळे सर्वसामान्यांना त्यांचा परिचय नाही... ही उणीव एका सचित्र पुस्तकाने दूर झाली आहे.\nभारत सरकारने आतापर्यंत 'भारतरत्न' पुरस्कार देऊन गौरविलेल्या मानकऱ्यांची तपशीलवार माहिती असलेले पुस्तक लक्ष्मण सकपाळ यांनी लिहिले असून डोंबिवलीच्या मानसी प्रकाशनने ते अलीकडेच प्रकाशित केले आहे.\nचिपळूण तालुक्यातील पेढे गावात वेदविद्यापारंगत कुटुंबात जन्मलेले महामहोपाध्याय पां. वा. काणे यांचीही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यांना १९६३ साली या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९९९ साली मरणोत्तर गौरवण्यात आलेले गोपीनाथ बोदोर्लोई हे आसामचे; त्यांनी आदिवासींसाठी केलेल्या कामाचा गौरव 'भारतरत्न'ने झाला. काशी येथे जन्मलेले महान तत्त्वज्ञ डॉ. भगवानदास हे 'भारतरत्न' मिळणारे चौथे आहेत. त्यांना १९५५ साली हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी काशी विद्यापीठाची स्थापना केली होती.\n' भारतरत्न' पुरस्काराबद्दल वेगळी माहिती या पुस्तकात आहे; शिवाय मानकऱ्यांमध्ये परदेशी शिक्षण घेतलेले किती, पदवीधर किती, परदेशी किती, वकील किती, या सर्वांना कोणत्या साली पुरस्कार देण्यात आला याची परिशिष्टेही असल्याने ते संग्राह्य बनले आहे. अधिक माहितीसाठी प्रकाशकांचा फोन ९५२५१-२४९३९५३\n१९६३ साली भारतरत्न मिळवणार्‍या या मराठी माणसाबद्दल मला तितकी माहीती नाही. लाज वाटते, वाईट वाटते. तसे भारतरत्न मिळवणारे बरेच जण माहीत नाहीत. आंबेडकरांना मिळाला होता बहूतेक.\nआंतरजालाला व त्यावर काम करणार्‍यांना धन्यवाद. आधीक खजील होण्याआधी येथे माहीती मिळू शकेल\nपद्माकरजी आपल्याला अनेक शुभेच्छा\nभास्कर केन्डे [16 Oct 2007 रोजी 20:24 वा.]\nसहजराव, भरतरत्न स्व. काणे यांच्यासह इतर भारतरत्नांची जंत्री दुव्यातून दिल्याबद्दल आभार. विकीवर सतत पडिक असूनही हा महत्वाचा दुवा वाचयाचा कसा राहून गेला कोणास ठाऊक. या रत्नांच्या कार्याबद्दल माहिती करुन घेताना उर भरून येतो. मात्र एक नाव खटकते, मोरारजी देसाई. कदाचित ते महाराष्ट्र द्वेष्टे होते म्हणूनही असेल. तसेच काही नावे (जसे की सुभाषचंद्र बोस, लो. टिऴक, इ.) या यादित येण्यापासून केवळ राजकारणामुळे वंचित आहेत हे पाहूनही मन दुखी होते. असो. विषयांतराबद्दल क्षमस्व.\nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nलोकसत्तेचा वापर करता येईल.\nद्वारकानाथ [15 Oct 2007 रोजी 10:58 वा.]\nआपणास लोकसत्तेचा वापर करता येईल. जालापेक्षा वर्तमानपत्र सर्वगामी आहेत.\nडॉ. पी.पी. काणे - धाकटे चिरंजीव\nथोडा बारीक जालतपास केला असता, महामहोपाध्यायांचे धाकटे चिरंजीव डॉ. पी.पी. काणे हे आय्.आय्.टी. , मुंबई येथे\nPROFESSORS EMERITI म्हणून कार्यरत आहेत असे दिसते.\nआय.आय.टी. मुंबईत Department of Physics मध्ये चौकशी केल्यास अधिक माहिती मिळू शकेल. (दूरध्वनी : 91 22-2576 7551 )\nआपल्या महत्त्वाच्या उपक्रमाला शुभेच्छा\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..ही देवनागरी अक्षरे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cm-speaks-to-yashwant-sinha-276168.html", "date_download": "2018-04-26T23:05:24Z", "digest": "sha1:ODFRP45JL2KG5GPB3DWDTUMA4J7VDY7Y", "length": 10975, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंदोलन मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली यशवंत सिन्हांची मनधरणी", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nआंदोलन मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली यशवंत सिन्हांची मनधरणी\nरणजित पाटील यांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यशवंत सिन्हा सोबत चर्चा केली आहे. अकोल्यातले आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे.\n06 डिसेंबर: माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात सुरू केलेल्या आंदोलनामुळे राज्य सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. ऐन गुजरात निवडणूकीच्या तोंडावर हे आंदोलन सुरू झाल्याने आंदोलन मागे घ्यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी यशवंत सिन्हा यांची मनधरणी सुरू केली आहे.\nरणजित पाटील यांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यशवंत सिन्हा सोबत चर्चा केली आहे. अकोल्यातले आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. चर्चेसाठी राज्यशासनचा दूत म्हणून राज्यमंत्री रणजीत पाटील यांना पाठवण्यात आले.पाटील यांच्या विनंतीला कुठलाही प्रतिसाद नाही. आंदोलन मागे घेण्याबाबत कुठलाही निर्णय नाही. टोकाची भूमिका न घेण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: indiayashwant sinhaमहाराष्ट्रयशवंत सिन्हा\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1786", "date_download": "2018-04-26T23:08:28Z", "digest": "sha1:BX3Y4EVNIQ6ANUHDCGDIMTBJU5FVMT2F", "length": 3820, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nगंगा नदीमध्ये असलेल्या समृद्ध जैवविविधतेचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ‘नमामि गंगा’ कार्यक्रमामध्ये कासवांसाठी अलाहाबादमध्ये आश्रयस्थान निर्माण करण्यात येणार आहे. गंगेकाठच्या मानवी वसाहतीमुळे जलजीवांना उत्पन्न झालेला धोका लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ‘संगम’ येथे नदी जैवविविधता उद्यानाची निर्मितीही करण्यात येणार आहे.\nया प्रकल्पासाठी अंदाजे 1.34 कोटी रुपये खर्च येणार आहे. गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या त्रिवेणी संगमस्थानावर हे उद्यान तयार करण्यात येणार आहे. तसेच कासवांसाठी स्थायी स्वरुपाचे संगोपन केंद्र उभारण्यात येणार आहे.\nगंगेमध्ये जवळपास 2 हजार प्रजातीचे जलचर आढळतात. यामध्ये सुसरी, मगरी, डॉल्फीन, कासव यांचाही समावेश आहे.\nपर्यावरणाचे आणि जैवसाखळीमध्ये जलचरांचे असलेले महत्त्व पर्यटकांना सांगण्यासाठी या उद्यानाची आणि कासव आश्रयस्थानाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/puja-ghatkar-gold-medal-in-commonwealth-games-273490.html", "date_download": "2018-04-26T23:06:28Z", "digest": "sha1:QANBLZ2BOKUUIMXTVM6I4OZHTYJC35GW", "length": 9604, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुजा घाटकरला राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nपुजा घाटकरला राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक\n02 नोव्हेंबर : पुण्याच्या पूजा घाटकरने राष्ट्रकूल नेमबाजी स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलंय.\n10 मीटर एअर रायफल गटात पूजाने ही अभिमानास्पद कामगिरी केली. यावेळी पुरष गटातही भारतीयांनी एकहाती वर्चस्व राखलंय.\nपुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात युवा नेमबाज शाहजार रिझवी याने चमकदार कामगिरी केलीय. ओंकार सिंग आणि जीतू राय यांसारख्या कसलेल्या नेमबाजांना पिछाडीवर टाकत रिझवीने 24.7 गुणासह सुवर्णपदक पक्कं केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: पुजा घाटकरराष्ट्रकूल स्पर्धासुवर्णपदक\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-current-news/japanese-women-are-too-busy-for-romance-118011100011_1.html", "date_download": "2018-04-26T23:02:23Z", "digest": "sha1:MA62SAKEWAFUGC7LN2IGSRQ7XFR7MVB3", "length": 10457, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या देशातल्या महिला प्रेमापासून दूर राहतात | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया देशातल्या महिला प्रेमापासून दूर राहतात\nकामाच्या वाढत्या व्यापामुळे जवळपास 60 टक्के महिला प्रेमापासून दूर राहतात. हे आम्ही नाही म्हणत, एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.\nऑनलाइन डेटिंग वेबसाईट कोकोलोनी डॉट जेपीने हा सर्व्हे केला आहे. जपानमध्ये महिलांवर पुरुषांप्रमाणेच कामाचा ताण आहे. त्यामुळे काम संपल्यानंतर महिला डेटिंगला जाण्याऐवजी सोफ्यावर झोपून आराम करणं आणि टीव्ही पाहणं पसंत करतात, असं सर्व्हेत म्हटलं आहे.\nब्लाईंड डेट ताणतणाव वाढवतात सिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ऑफिसमध्ये प्रेमात पडण्याविषयीची आकर्षकता आता कमी झाली आहे. शिवाय ब्लाईंड डेटवर जाणं हे देखील महिलांसाठी कंटाळवाणं झालं असल्याचं सर्व्हेमधून समोर आलं आहे.\nसर्व्हेनुसार, चार पैकी एका महिलेने हे स्वीकारलं की काम करताना थकल्यामुळे डेटिंगला गेलेलं असतानाच झोप लागली.\nऑनलाईन डेटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय, यामुळे डेटवर न जाणार्‍या महिलांची संख्या वाढत आहे. कारण डेट करणं हा त्यांना वेळेचा अपव्यय वाटत असल्याचं ऑनलाईन डेटिंग साईट लव्हली मीडियाने म्हटलं आहे. काम, मातृत्व आणि पितृत्व यांमधून वेळ मिळाला तरच महिला प्रेमाच्या बाबतीत विचार करतात, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून निघाला आहे.\nडाव्या हातांनी काम करणारे नास्तिक\nस्त्री शिक्षणाच्या अग्रदूत - सावित्रीबाई फुले\nया 5 देशात मावळतच नाही सूर्य\nनव्या वर्षाचे नवे संकल्प\nयावर अधिक वाचा :\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.prasadsjoshi.in/2010/11/blog-post.html", "date_download": "2018-04-26T22:38:20Z", "digest": "sha1:RQFDWX4TL3XSYAIUKNARD223GZCBCQAQ", "length": 11609, "nlines": 77, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "\"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \" - दर्पण", "raw_content": "\nफिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश\nHome » राष्ट्र » राष्ट्रीयत्व » सहित्य संमेलन » \"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \"\n\"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \"\nराष्ट्र, राष्ट्रीयत्व, सहित्य संमेलन\n\"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \"\nहा विषयच आता साहित्यातील प्रवाहातून नाहिसा होताना दिसतोय.कदाचित माझी दृष्टी मोठी नसेल परंतू अलिकडे जर आपण लक्षपूर्वक पाहिले, तर कुठ्ल्याही साहित्य संमेलनातील वरिल विषयाचा साधा उल्लेखही कुठे होत नाही. काय हा परिसंवादाचा विषय होऊ शकत नाही महाराष्ट्रातच विविध मतांचे सहित्य संमेलन होतात परंतू त्यात कुठेही राष्ट्रचा विकास व आपले योगदान, तो महासत्ता कसा होईल याविषयी का चर्चा केली जात नाही महाराष्ट्रातच विविध मतांचे सहित्य संमेलन होतात परंतू त्यात कुठेही राष्ट्रचा विकास व आपले योगदान, तो महासत्ता कसा होईल याविषयी का चर्चा केली जात नाही संमेलनातून सामान्य व्यक्तिला देशाच्या विकासाबद्दल काही मार्गदर्शन मिळायला हवे. मला असे वाटते की इतर कुठल्याही विषयापेक्षा आज सर्वात जास्त आवश्यकता या विषयाची आहे.देशाची अंतर्गत सुरक्षा, आंतरराष्ट्रीय सीमांचे प्रश्न, अखंडता यावर मार्गदर्शन मिळायला हवे. सुशिक्षित,सुसंस्कृत, सारस्वतांची ती जबाबदारी आहे. ते त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.\nकाश्मिर भारतापासून वेगळॆ करण्याच्या एकमेव उद्देशाने काश्मिरातील फुटिरतावाद्यांनी देशाची राजधानी दिल्लीत \"आझादी-द ओन्ली वे\" या नावाने बिनबोभाट कार्यक्रम घेतला.अर्थात त्यांचा हेतू वेळीच ओळखून कश्मिरी पंडितांनी त्याला चोख उत्तर दिले.पण दु:ख याचेच वाटते की देश तोडायच्या चर्चा राजधानीत होतात आणि आपण देशाचे सुशिक्षित नागरिक राष्ट्रविकासा बद्दल अवाक्षरही काढत नाही.\nआपल्या राष्ट्रियत्वाच्या भावनेला झालेय तरी काय तिला अशी मरगळ का आलीय तिला अशी मरगळ का आलीय ही मरगळ दूर करण्याची इच्छाशक्तीच आपल्यात नाही का ही मरगळ दूर करण्याची इच्छाशक्तीच आपल्यात नाही का मला वाटते सर्वांनी हे प्रश्न स्वत:शी एकदा तरी विचारावेत व प्रामाणिकपणॆ आतला आवाज ऎकावा. हीच माफक अपेक्षा.\nआपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर येणारया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा विषय येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. ही विनंती.\nया वेब साईटला अवश्य भेट द्या\nएखाद्या विषयाचे,घटनेचे विश्लेषण करत असताना तेथील परिस्थितीचे आपल्या पूर्वग्रहदूषित सिद्धांतानुसार चित्रण करायचे आणि शेवटी आपल्या सोयी...\nव्यक्तिगत जीवनात, समाजात,राष्ट्रात अथवा जगाच्या पाठीवर कोठेही एखादी बरीवाईट घटना घडली की त्याला जबाबदार कोण याविषयीची कारणमीमांसा ...\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे . प्रत्येक नागरिक स्वत:च्या इच्छेनुसार बोलू , लिहू शकतो. भारतीय राज्...\nनिश्चलनीकरण आणि व्यवस्था बदल\nभारतासारख्या १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शासन यंत्रणा , कायदे मंडळ , न्यायव्यवस्था व एकूणच लोकशाही सुरळीतपणे , सक्षमपणे चालावी यासाठ...\nदेशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चर्चा ऐकल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाणे आठवले. अभिनेता गोविंदा याच्यावर चित्रित केलेल्या या ग...\n\"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \"\n\" राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \" हा विषयच आता साहित्यातील प्रवाहातून नाहिसा होताना दिसतोय.कदाचित माझी दृष...\nबलात्काऱ्याना फाशीच हवी; पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे केव्हा बंद होणार \nअसिफा च्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कोणाही संवेदना जाग्या असलेल्या व्यक्तीचा थरकाप उडवणारी ही घटना आहे. म्हणून यात जे कोणी द...\nग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे ‘ नवरा मेला तरी हरकत नाही पण सवत विधवा झाली पाहिजे’. सवतीमत्सर हा सर्वज्ञात आहे. परंतू त्याचा अति...\nदाहक दुष्काळात संवेदनांचा ओलावा\nराज्यातील व विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळाची भीषण अवस्था दररोज वर्तमानपत्रातून वाचायला मिळत आहे. शेतकरी आत्महत्या , पिण्याच्या पाण्याच...\nमराठवाड्याला इसीस चा विळखा\nमराठवाडा ही संतांची भूमी. अजूनही येथील जनता प्रचंड सहनशील आहे. म्हणजे रस्ते , वीज व पाणी यासारख्या मुलभूत गरजाही मिळत नसताना येथी...\nकाळा पैसा भ्रष्टाचार शिक्षक स्वामी रामदेव बाबा अण्णा हजारे अवमूल्यन गोरगरीब जनतेचा पैसा दहशतवाद पक्षबदल महागाई राष्ट्र राष्ट्रनिर्माण राष्ट्रीयत्व लोकपाल लोकशाही शिवसेना शैक्षणिक धोरण सक्षम राष्ट्र सहित्य संमेलन स्वीस बँक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T22:41:50Z", "digest": "sha1:GNMVAQCERLHT5UEIQP3DYVT6Z6CTE5ZA", "length": 4924, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमरीश पुरी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअमरीश पुरी (जून २२, इ.स. १९३२ - जानेवारी २, इ.स. २००५) हे चित्रपट अभिनेते होते. अमरीश पुरी हे लाला निहालचंद (वडील) आणि वेद कौर (आई) या दंपत्तीच्या पाच अपत्यांपैकी तिसरे अपत्य आणि मदन पुरी यांचे लहान बंधु होते. १९७० ते २००५ या काळात अमरीश पुरी यांनी हिंदी भाषेसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३२ मधील जन्म\nइ.स. २००५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१८ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-sunil-tatkare-reacting-on-vidhan-parishad-by-poll-479488", "date_download": "2018-04-26T23:13:26Z", "digest": "sha1:WDNEIJH74ITTVXCG5XSCG7JOK3A6Z5PJ", "length": 14809, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया", "raw_content": "\nमुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया\nनारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र या निवडणुकीत नारायण राणेंचा विजय सहजसोपा नसल्याचं दिसत आहे. कारण राणेंचा मेरु रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना युती करण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निवडणुकीवर काय प्रतिक्रिया दिली, पाहूया...\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया\nमुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया\nनारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र या निवडणुकीत नारायण राणेंचा विजय सहजसोपा नसल्याचं दिसत आहे. कारण राणेंचा मेरु रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना युती करण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निवडणुकीवर काय प्रतिक्रिया दिली, पाहूया...\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/minority-religion-status-for-lingayats-karnataka-government-1648862/", "date_download": "2018-04-26T22:43:33Z", "digest": "sha1:UT7XL3NW5HME6HC26SCIDDDJGQY7BUZT", "length": 16884, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Minority religion status for Lingayats karnataka government | अभिनिवेशच उरण्याऐवजी.. | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nलिंगायत ही भाजपची मतपेढी. ती फोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टच आहे.\nकर्नाटकातील लिंगायत आणि वीरशैव लिंगायत यांना अल्पसंख्याक दर्जा बहाल करण्याच्या सिद्धरामैया सरकारच्या निर्णयाकडे निव्वळ राजकीय चष्म्यातून पाहता येणार नाही. धर्म आणि जाती हे जेथील राजकारणाचे मध्यवर्ती भाग असतात, त्या देशात अशा प्रकारच्या निर्णयांमागे केवळ सामाजिक कळकळ असते असे मानणे हा फक्त भाबडेपणाच ठरेल. कर्नाटकात लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. काँग्रेसला भारतीय राजकारणातील आपले स्थान टिकविण्यासाठी हे राज्य टिकविणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठीच्या रणनीतीचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी लिंगायतांच्या गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला या वेळी मान्यता दिली. लिंगायत ही भाजपची मतपेढी. ती फोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टच आहे. त्या विरोधात भाजप समर्थकांच्या ज्या तीव्र भावना आहेत, त्यामागे हे सर्व गणित आहे. परंतु यात केवळ सत्ताकारणच गुंतलेले आहे असे नाही. त्याला धार्मिक, सामाजिक आणि तेवढाच महत्त्वाचा असा आर्थिक पदरही असून, तटस्थपणेच त्याकडे पाहिले पाहिजे. यातील मुख्य मुद्दा आहे तो धर्माचा. लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून, शैव आणि लिंगायत समाजामध्येही फरक आहे अशी एक मांडणी आहे. बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी चालविलेल्या धर्म आणि समाजसुधारणेच्या आंदोलनाची परिणती म्हणजे लिंगायत धर्म. तो शैव धर्मापासून वेगळा असल्याचे विद्वानांचे मत आहेच. या धर्मात शिवलिंगाची पूजा केली जाते; परंतु ती परशिवप्रतीक इष्टलिंगाची. मात्र केवळ तेवढय़ावरून हा हिंदू धर्माचाच भाग आहे असे मानता येते का महात्मा बसवेश्वरांनी वेद, उपनिषदे, स्मृतिपुराणे यांनी प्रतिपादलेली जातिव्यवस्था, यज्ञसंकल्पना, बलिप्रथा हे सर्व झुगारून लावलेले आहे. चातुर्वण्र्य, अस्पृश्यता, कर्मकांडे, अनेक देवतोपासना, पंचसुतके तसेच हिंदू तत्त्वज्ञानातील महत्त्वाचा असा कर्मविपाक सिद्धांत हे फोल ठरविले आहेत. त्यामुळेच हा हिंदू धर्माचा पंथ नाही असे सांगितले जाते. अशी भूमिका मांडणाऱ्यांत अनेक लिंगायत धर्मपंडितांप्रमाणेच डॉ. एम. एस. कलबुर्गी यांच्यासारख्या संशोधकांचाही समावेश आहे. याला किती तीव्र विरोध आहे याची कल्पना कलबुर्गी हत्येतून यावी. या विरोधाचे कारण हिंदू एकतेच्या सनातनी कल्पनेत आहे. लिंगायतांना मुस्लीम, शीख, पारशी, ख्रिस्ती, बौद्ध आणि आता तर जैनही यांच्याप्रमाणेच अल्पसंख्याक दर्जा देणे म्हणजे त्यांना हिंदू धर्मातून फोडणे असा अर्थ लावण्यात येत आहे. वस्तुत: या दर्जाचा आणि धर्माचा व्यवहारात काहीही संबंध नाही. हा एक मोठाच समजुतीचा घोटाळा निर्माण करण्यात आला आहे. संबंध असलाच तर तो केवळ अर्थकारणाचा आहे, हे नीट समजून घेतले नाही तर आपणही अतिरेकी प्रचारास बळी पडण्याचा संभव अधिक. अल्पसंख्याक दर्जाची मागणी करणारे लिंगायत हे काही पहिलेच नाहीत. याआधी येथे जैनांना तसा दर्जा देण्यात आला आहेच. पण काही वर्षांपूर्वी ‘रामकृष्ण मिशन’नेही आपण हिंदू नसल्याचे सांगत अशा दर्जाची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ती फेटाळून लावण्यात आली हे खरे; परंतु अशी मागणी करण्यामागील हेतू लक्षात घेतले पाहिजेत. अल्पसंख्याकांना राज्य व्यवस्थेकडून मिळणाऱ्या विशेष सवलती हे त्यामागील खरे कारण आहे. आपल्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी वा सवलतींसाठी एखादा समाज अशी मागणी करीत असेल, तर ती केवळ धार्मिक बाब उरत नसते. लिंगायतांच्या प्रश्नाबाबत कोणतेही मत बनविण्यापूर्वी या गोष्टी समजून घेतल्या नाहीत, तर मग उरतो तो केवळ धार्मिक अस्मितांचा अभिनिवेश. त्याने कोणत्याही समाजाचे भले होत नसते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-04-26T22:59:45Z", "digest": "sha1:MDAKYRLY3SACVNSOJ233ZAEH43NK3VMS", "length": 10254, "nlines": 112, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "जी टाल्क – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nअनुभवआजआठवणआनंदऑर्कुटकंपनीकल्पनाकानाखालीकामकालखतरनाकखातीगप्पाछानजी टाल्कजीभजुन्याटाल्कताकभातदातदिवसदुखपिंगप्रत्युतरप्रेमळप्रोफेशनल्सफेसबुकफॉर्मफोनबंदबहीणाबाईब्लॉकमराठीरागरिप्लायरेडिओलिंक्ड इनविचारविरामविषयशांतसंगणकसंपर्कसंबंधस्टायल एफ एमस्वतःहायफाय१६\nआज मी माझी ऑर्कुट, फेसबुक, हायफाय, जी टाल्क, स्टायल एफ एम, लिंक्ड इन यातील खाती बंद केली. थोडक्यात, गप्पांना विराम दिला. काही दिवसांपासून अस करू का नको याचा विचार करत होता. आज करून टाकल. कंपनी बदलल्या पासून मित्रांचे खुपंच ‘खतरनाक’ अनुभव येत होते. म्हणजे सगळेच एकदम प्रोफेशनल्स सारखे वागत होते. आता आपल्यांना काय म्हणणार सगळेच मराठी. आपलेच दात आणि आपलीच जीभ. आणि त्यामुळे या नवीन कंपनीत आल्यापासून तसल्या फंदात पडलो नाही. मी कोणाशीही बोलायला गेलो तर त्याचं प्रत्युतर येतंच नसायच. उलट काहींनी मला ब्लॉक केल. असो, अस काही घडेल याची कल्पना नव्हती. बर त्यांचा रिप्लाय का नाही आला म्हणून विचार करण्यात माझा अख्खा दिवस जायचा. Continue reading →\n6 प्रतिक्रिया मार्च 27, 2010 मार्च 27, 2010 हेमंत आठल्ये\nया वर्षाच्या सुरवातीपासूनच सगळंच बदललं आहे. कंपनीतील कामापासून मित्र मैत्रिणीपर्यंत. पण ठीक आहे. खूप मजा चालू आहे माझी. कामाच्या ठिकाणी आता एवढ कंटाळा येत नाही. आणि मला काम सुद्धा आवडणार दिल आहे. आई वडिलांनी माझ्या लग्नाचं फारच मनावर घेतलं आहे. आणि त्यांनी सुचवलेली स्थळसुद्धा म्हणजे मुली सुद्धा खूप छान आहे. उद्यापासून आमच्या कंपनीतर्फे ‘संभाषण आणि लेखन’ वर्ग सुरु होत आहे. एकूणच खूप छान चाललं आहे. Continue reading →\nटिप्पणी जानेवारी 17, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2018-04-26T22:57:01Z", "digest": "sha1:UM2X2S77KGHIWS4W4FCNYRGH4WKINCXY", "length": 5729, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोरेगाव भिमा - विकिपीडिया", "raw_content": "\n(भीमा कोरेगाव या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकोरेगांव याच्याशी गल्लत करू नका.\nकोरेगावातील ब्रिटिश-पेशवे लढाईत ब्रिटिश व महारांचा विजयस्तंभ\nकोरेगाव भिमा हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारतातील एक पंचायत गांव आहे. प्रशासकीयदृष्टया, कोरेगांव भिमा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. कोरेगांव भीमा ग्रामपंचायतमध्ये कोरेगाव भीमाचे फक्त एकच गाव आहे. कोरेगांव भीमा हे शहर, शिकारापूर गावाच्या एसएच ६० मोटरवेसह नैऋत्येकडे आणि पुणे शहराच्या उत्तरपूर्व रस्त्यावरून २८ किमी अंतरावर आहे. १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी पेशवे व इंग्रज यांच्यात कोरेगावला लढाई झाली होती. लढाईत महार व इग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला.\nइ.स. २०११ च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यापैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे. गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या ११.५४% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २.०३% आहे.\nगावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% हिंदू, ५.२५% मुसलमान, १.९६% बौद्ध, ०.४२ ख्रिस्ती, ०.४० जैन, ०.०५% शीख, ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ निधर्मी आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २०१८ रोजी १६:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/bloggers-park/mumbai-congress-big-issue-before-bmc-election/350795", "date_download": "2018-04-27T00:00:06Z", "digest": "sha1:FBYUTDWYTWLX4YQMBEXZGHEEEZHTZ6LA", "length": 29347, "nlines": 112, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटेना | 24taas.com", "raw_content": "\nमुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटेना\n\"सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही\" ही म्हण सध्या मुंबई काँग्रेसला तंतोतंत लागू होते. 1985 साली मुंबई काँग्रेसची स्थापना झाली, त्याच मुंबईत आज काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी मुंबईवर याच काँग्रेसने राज्य केले. काँग्रेसने मुंबईला अनेक महापौर दिले. मात्र मागील 20 वर्ष काँग्रेसची मुंबईत सत्तेत येऊ शकलेला नाही आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष बघता या निवडणुकीतही येण्याची शक्यता दिसत नाही.\nदीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : \"सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही\" ही म्हण सध्या मुंबई काँग्रेसला तंतोतंत लागू होते. 1985 साली मुंबई काँग्रेसची स्थापना झाली, त्याच मुंबईत आज काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी मुंबईवर याच काँग्रेसने राज्य केले. काँग्रेसने मुंबईला अनेक महापौर दिले. मात्र मागील 20 वर्ष काँग्रेसची मुंबईत सत्तेत येऊ शकलेला नाही आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष बघता या निवडणुकीतही येण्याची शक्यता दिसत नाही.\nशिवसेना-भाजपा युतीने सलग 20 वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता कायम ठेवली आहे. या 20 वर्षात काँग्रेसची मुंबई महापालिकेतील कामगिरी खालावतच गेली आहे. मुंबईतील काँग्रेसची कामगिरी सुधारत नाही यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पक्षात असलेली गटबाजी. मागील अनेक दशके मुंबई काँग्रेसला गटबाजीने पोखरले आहे. आधीच मुंबईत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या काँग्रेसला सध्या अंतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागत आहे.\nमुंबई काँग्रेसमधील गटबाजी नवी नाही. गटतटाचे राजकारण मागील अनेक दशके मुंबई काँग्रेसमध्ये सुरू आहे. मुंबई काँग्रेसला एकप्रकारे गटबाजीचा शाप आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. याच गटबाजीमुळे मुंबई काँग्रेसने आतापर्यंत अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीतच्या तोंडावर गटबाजीने आता पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. काँग्रेसमध्ये नेहमीच आपण दुसऱ्या नेत्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, आपली ताकद जास्त आहे हे पक्षश्रेष्ठींना दाखवण्याची स्पर्धा दिसून आली आहे. त्यामुळेच अध्यक्ष असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मुंबईत काँग्रेसला यश मिळू नये यासाठी विरोधी गट नेहमीच सक्रीय असतो. हीच बाब मुंबई काँग्रेसमधील गटबाजीला नेहमी खतपाणी घालत आली आहे.\nमुंबई काँग्रेसमध्ये सुरुवातीला गुरूदास कामत आणि मुरली देवरा यांचे दोन प्रमुख गट होते. या दोन गटात मुंबई काँग्रेस विभागली होती. पक्ष बाजूला ठेवून काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या दोन गटात विभागले गेले होते. मुंबई काँग्रेसमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची ओळख काँग्रेसचे म्हणून नवे तर हाअमक्या गटाचा, तो तमक्या गटाचा अशीच आजपर्यंत कायम आहे. मुरली देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना गुरुदास कामत आणि त्यांच्या गटातील त्यांचे समर्थक मुरली देवरांच्या विरोधात सक्रीय होते. मुरली देवरा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काँग्रेस वाढू नये यासाठी कामत गट तेव्हा सक्रीय असायचा. तिच परंपरा गुरुदास कामत अध्यक्ष झाल्यानंतर मुरली देवरा आणि त्यांच्या गटाने सुरू ठेवली.\nवारंवार या गटबाजीबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी झाल्या, एकमेकांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या, मात्र दिल्लीत बसलेल्या पक्षश्रेष्ठींनी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी संपवण्यासाठी कधीच गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत. गटबाजी टोकाला गेल्यानंतर तात्पुरती आणि वरवरची मलमपट्टीच करून पक्षश्रेष्ठींनी तो विषय तसाच सोडून दिल्याचे आतापर्यंत पहायला मिळाले आहे. मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांच्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये काही प्रमाणात कृपाशंकर सिंह आणि प्रिया दत्त यांचेही गट अस्तित्वात आले, मात्र या गटांचा फारसा प्रभाव दिसला नाही. मुरली देवरा यांच्या निधनानंतर त्यांचा गटही फारसा सक्रीय राहिला नाही. दोन वर्षांपूर्वी मार्च 2015 ला मुंबंई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसमध्ये “संजय निरुपम गट” हा आणखी एक गट अस्तित्वात आला. गुरुदास कामत यांच्याकडून मुंबई अध्यक्षपद गेल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाले, केंद्रात मंत्रीपद, त्यानंतर गुजरात आणि राजस्थान या राज्याचे प्रभारी म्हणून पक्षाने कामत यांच्यावर जबाबदारी दिली. मात्र राष्ट्रीय राजकारणात असूनही कामत यांचे मुंबईवर लक्ष कायम होते. कामत मुंबईत नसले तरी त्यांचा गट मुंबईत सक्रीय आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कामत गट पुन्हा सक्रीय झाला असून स्वतः कामत यांनीही मुंबईतल्या राजकारणात आता उडी घेतली आहे.\nशिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या आक्रमक संजय निरुपम यांची पक्षश्रेष्ठींनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यापासूनच त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न विरोधी गटाने सुरू केला आहे. उत्तर भारतीय असणाऱ्या निरुपम यांच्या निवडीबरोबरच पक्षात त्यांच्याविरोधात सूर निघू लागला. मुंबई काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून पक्षांतर्गत संघर्ष होऊ लागला, त्यातून निरुपम यांना टार्गेट केलं जाऊ लागलं. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुद्द गुरुदास कामत यांनी या गटबाजीत आणि वादात उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मिडियावरून थेट संजय निरुपम आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांना यांना टार्गेट करून यंदाच्या निवडणुकीतील प्रक्रियेपासून आपण दूर राहणार असल्याचे सांगितले.\nनिरुपम गटाने कामत गटाच्या कार्यकर्त्यांना डावलल्याने कामत यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. निरुपम आणि मोहन प्रकाश हे दोघेही दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले आहेत. निरुपम शिवसेनेत असताना आणि “दोपहर का सामना”चे संपादक असताना त्यांनी सोनिया गांधीवर बरेच टीकात्मक लिखाण केले होते, तर मोहन प्रकाश समाजवादी पक्षात असताना त्यांनी आणीबाणीवरून इंदिरा गांधींवर टीका केली होती. ही कारणे पुढे करत मुंबई काँग्रेसमधील निरुपम विरोधी गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार नसल्याचे सांगत आहेत.\nएकीकडे पक्षश्रेष्ठींचा निर्णय शिरसंवाद्य अशी भाषा करणारे काँग्रेसचे हेच कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींनी नियुक्त केलेल्या अध्यक्षांच्या हाताखाली प्रामाणिकपणे पक्षाचे काम करायला तयार नाहीत. निश्चितच मुंबई महापालिकेच्या तोंडावर हा संघर्ष समोर आल्याने काँग्रेस श्रेष्ठींना त्याची दखल घेणे भाग पडले आणि ही गटबाजी मिटवण्यासाठी किंबहुना त्यावर मलमपट्टी करण्यासाठी प्रभारींना मुंबईत पाठवण्यात आलं. मुंबई काँग्रेसचा इतिहास पाहता हा वाद आणि ही गटबाजी पूर्ण मिटणे अशक्य आहे.\nमत अनेक काँग्रेस एक\nमुंबईत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या काँग्रेसपुढे सध्या पक्षांतर्गत गटबाजी मिटवण्याचा पेच उभा राहिला आहे. इतर पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीत गुंतले असताना काँग्रेसची शक्ती पक्षातील गटबाजी आणि वाद मिटवण्यात खर्च होत आहे. मुंबई काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी पक्षाने पाठवलेले निरीक्षक भूपेंद्रसिंह हुडा यांनी काँग्रेसच्या वादाबाबत प्रतिक्रिया देताना “मत अनेक काँग्रेस एक” असे विधान केले आहे. मात्र त्यांचे हे विधान निश्चितच अपरिहार्यतेतून आले असावे. हुडा यांनी हे विधान केल्यानंतर उमेदवार निवडीवरून त्यांच्यासमोरच काँग्रेसच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.\nमुंबई काँग्रेसमधील टोकाच्या गटबाजीची परंपरा पाहता या निवडणुकीतही ती गटबाजी कायम राहली आहे. त्यातच कामत यांनी स्वतः या निवडणुकीपासून दूर राहण्याचे ठरवले आहे, मात्र दूर राहूनही ते संजय निरुपम यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस म्हणून नव्हे तर गट म्हणूनच काँग्रेसचे कार्यकर्ते या निवडणुकीतही काम करताना दिसतील. मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला विजयी करण्यापेक्षा आपल्या विरोधी गटाचा पराभव कसा होईल याच भावनेतून काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली जाईल अशी चिन्हं यावेळीही आहेत.\n'पद्मावती'चा वाद काय आहे जाणून घ्या...\n'तिनका-तिनका तिहाड़' आता मराठीत, येरवडा जेलमध्ये...\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांचं पक्षाविरोधात उपोषण\nमहेश मांजरेकर राज ठाकरेंना बाय-बाय करणार\nरस्त्यावर अपघाताचा देखावा करून लुटले...\nचॅम्पियन्स ट्रॉफी बंद, आयसीसीची महत्त्वाची घोषणा\nलग्नघरावर हल्ला, नववधूसह आई - भाऊ गंभीर जखमी\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चूरस वाढली\nईडन गार्डनचा सर्वात मोठ्या स्टेडियमचा मान धोक्यात\nअॅन्ड्रॉईड स्मार्टफोनचे हे पाच सीक्रेट फिचर्स तुम्हाला माही...\nनाशिकमध्ये ४ ते ५ ठिकाणी सापडली जिवंत काडतुसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/HomeICDS.aspx", "date_download": "2018-04-26T22:42:04Z", "digest": "sha1:RTQ32WWCWJTS2VAHL2LXF6RWWARZWHWF", "length": 5461, "nlines": 27, "source_domain": "zpjalgaon.gov.in", "title": "महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद,जळगांव", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ जिल्ह्याची माहिती प्रशासनिक रचना जि.प.समित्या ई-शासन ई-सेवा पर्यटन स्थळे\n१) जळगांव जिल्ह्यातील एकात्मीक बाल विकास सेवा योजना येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची आस्थापना विषयक कामे. २) जळगांव जिल्ह्यातील एकात्मीक बाल विकास सेवा योजना येथील अंगणवाडी पर्यवेक्षीका यांची आस्थापनाविषयक कामे. ३) जळगांव जिल्ह्यातील ग्रामिण भागातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची आस्थापनाविषयक जिल्हास्तरीय कामे. ४) शासनाने जिल्हा परिषदांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीने राबावयाच्या योजनांसंबंधी दिलेल्या सुचनांनुसार ग्रामिण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठीच्या / मुलींच्या उत्थानासाठी, आर्थीक विकासासाठी व आर्थीकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबविणे . ५) महिला सक्षमीकरण समितीच्या योजनेचे कामकाज सचिव म्हणुन पाहणे. ६) कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ व २००६ अन्वये संरक्षण अधिकारी घोषीत असुन त्याबाबतचे कामकाज पाहणे. ७) नवसंजिवनी योजनेचे सदस्य .\n८) कुपोषण निर्मुलन कार्यक्रम राबविणे - अ) पुरक पौष्टीक आहाराचे नियोजन करणे ब) जिल्ह्यातील सर्व ० ते ६ वयोगटांतील बालकांची कुपोषणाबाबतची माहिती ठेवणे व शासनास व सादर करणे क) राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन औरंगाबाद यांनी दिलेला कार्यक्रम राबविणे\n९) जिल्हा परिषद १० टक्के मधुन वैयक्तीक लाभाच्या योजना राबविणे १०) अंगणवाडी बांधकामाबाबत नियाजन करणे ११) किशोरी शक्ती योजना वय ११ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलींना पोषण व आरोग्यविषयक तसेच घरगुती व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थाजनासाठी सक्षम बनविणेबाबत नियोजन करणे १२) लेखाविषयक प्रकल्प स्तरीय आर्थीक बाबीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.\nमाहितीचा अधिकार संदर्भातील विभागाची माहिती आपली अंगणवाडी अभियान महिला व बाल विकास विभाग - योजना राजमता जिजाऊ कुपोषणमुक्‍त ग्राम अभियान\nमुख्यपृष्ठ आमचे विषयी संपर्क इतिहास स्थान आलेख छायाचित्र दालन अस्वीकृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ti-ani-me-news/bhakti-barve-inamdar-in-marathi-natak-ratrani-1654599/", "date_download": "2018-04-26T22:38:57Z", "digest": "sha1:XU3L6PKFQGWKMP6QCDR2LKQBQNPFRUFQ", "length": 41238, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhakti Barve Inamdar in Marathi Natak Ratrani | वर्षांनुवर्षे दरवळणारी रातराणी | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nती आणि मी »\n४ मे १९७३ पासून आजपर्यंत मी एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत.\nरातराणी’ नाटकामध्ये भक्ती बर्वे इनामदार आणि अरुण नलावडे\n४ मे १९७३ पासून आजपर्यंत मी एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत. ज्यामध्ये ७० हौशी आणि व्यावसायिक नाटके, १७ मराठी चित्रपट, ३ टेलिफिल्म्स आणि १० मराठी-हिंदी मालिका यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळात अधिकतर स्त्रीप्रधान नाटके आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांना पारितोषिकेही मिळाली. हौशी नाटकातल्या ‘अरूपाचे रूप’मधील ‘कामिनी’, ‘आषाढातील एक दिवस’मधली ‘मल्लिका’, ‘मा अस् साबरीन’मधली ‘शांकली’.\nव्यावसायिक नाटकांतील ‘अग्निपंख’मधील ‘बाईसाहेब’, ‘देहभान’मधील ‘दमयंती/ मावशी’, ‘कुणी तरी आहे तिथं’मधील ‘पद्मा’. पण या सर्वात माझी आवडती आणि लाडकी व्यक्तिरेखा म्हणजे ‘रातराणी’ नाटकातील ‘मिसेस् अ‍ॅना स्मिथ’. ही व्यक्तिरेखा मला इतकी आवडली की, मराठी ‘रातराणी’ नाटकानंतर ‘रेशमगाठ’ या हिंदी नाटकातून ती सादर केली आणि नंतर ‘रेशमगाठ’ या मराठी चित्रपटातून सादर केली. नाटकातील ‘अ‍ॅना’ भक्ती बर्वे इनामदार यांनी सादर केली, तर चित्रपटातील भूमिका रीमा लागू यांनी सादर केली. ‘अ‍ॅना स्मिथ’ला त्या वर्षीची नाटय़दर्पण, नाटय़ परिषद, व्यावसायिक राज्य नाटय़ स्पर्धेत पारितोषिके मिळाली, तर महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ‘अ‍ॅना स्मिथ’ सवरेत्कृष्ट अभिनेत्री ठरली.\n‘रातराणी’ हे प्रभाकर लक्ष्मण मयेकरांचे नाटक ‘भद्रकाली’ या संस्थेने २२ जानेवारी १९८७ रोजी प्रकाशित केले. एखाद्या पाश्चात्त्य नाटकाच्या कथेवर आधारित किंवा रूपांतरित वाटावे असे हे नाटक प्र. ल. मयेकरांचे स्वत:चे स्वतंत्र नाटक आहे. नाटक पाश्चात्त्य वाटण्याचे कारण यातील पात्रे. अ‍ॅना स्मिथ ही अँग्लो इंडियन पियानोवादक स्त्री (भक्ती बर्वे-इनामदार), सॅली स्मिथ (अरुण नलावडे) हा व्हायोलिनवादक तिचा नवरा, डॉ. जिमी क्रॉफर्ड (उदय म्हैसकर) हा अ‍ॅनाचा डॉक्टर मित्र आणि देवेन माहिमकर (सतीश पुळेकर) हा कॉलेजमध्ये शिकणारा व्हायोलिनवादक, अशी चार-पाच पात्रे. त्यातील पात्रांमुळेच यातला माहौल परकीय वाटावा अशी परिस्थिती. प्र. ल. मयेकरांनी लिहिलेल्या संहितेत एका शब्दाचाही बदल न करता मी हे नाटक करायला घेतले इतके अस्सल नाटक मयेकरांनी लिहिले होते.\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nस्त्री-पुरुष संबंध पियानो-व्हायोलिनच्या नात्याच्या माध्यमातून प्रकट होताना दिसतात. रातराणी जशी उत्तररात्री फुलते तशीच पन्नाशी उलटलेल्या अ‍ॅना स्मिथची गोष्ट आहे ही. या नाटकात अ‍ॅनाची वेगवेगळी रूपे दिसतात. यात ती प्रियकराची प्रेयसी आहे, नवऱ्याची बायको आहे, मुलाची आई आहे, एका सज्जन माणसाची मैत्रीण आहे, तरुण मुलाची वयस्कर मैत्रीण आहे. अशी विविधरंगी भूमिका, शिवाय अँग्लो इंडियन वाटेल अशी अभिनेत्री म्हणून त्या वेळी एकच नाव समोर आले ते भक्ती बर्वे-इनामदार ‘अग्निपंख’ नाटकातील मोठय़ा कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव गाठीशी असल्याने आणि ‘अथ मानुस जगन हं’, ‘अग्निपंख’ नाटकांच्या यशाची धुंदी मनात ठेवूनच मी आणि प्र. ल. मयेकर भक्ती बर्वे यांच्या घरी गेलो. नाटक वाचून त्यांनी नाटकाविषयी प्रश्नमालिकाच वाचून दाखवली. सुमारे ६०-७० प्रश्न आणि शंका होत्या. फक्त त्यांनी त्या शंका एकदम वाचून दाखवल्यामुळे जेव्हा पहिल्या प्रश्नाचे उत्तर द्यायची वेळ आली तिथपर्यंत मी आणि प्र. ल. या दोघांचीही मानसिक तयारी झाली होती. एका प्रश्नानंतर लगेचच उत्तर द्यायची वेळ आली असती तर कदाचित पंचाईत झाली असती. हे सांगण्याचे कारण एक श्रेष्ठ कलाकार आपल्या भूमिकेचा आणि नाटकाचा किती बारकाईने विचार करतो. त्यांचे प्रश्न प्रामुख्याने ‘अ‍ॅना स्मिथ’बद्दलच जास्त होते. कारण अ‍ॅनासारखी पात्रे रोजच्या वावरात कमी दृष्टीस पडतात. त्यामुळे अ‍ॅनाचे राहणीमान, तिचे कपडे, तिच्या सवयी, चर्चमध्ये किंवा बाहेर जाताना ती हॅट कशी, कोणत्या प्रकारची घालेल, छत्री वापरेल का, स्वयंपाकाच्या वेळचे तिचे कपडे आणि अ‍ॅप्रन, अँग्लोइंडियन असल्याने तिने आत्मसात केलेल्या चालीरीती.. अशा आणि अगणित प्रश्नांची उत्तरे मी दिली. कारण लेखकाने लिहिलेल्या ‘अ‍ॅना’बाबत माझी कल्पनाशक्ती पणाला लावून माझी ‘अ‍ॅना’ मी तयार केली होती. लेखकाने तयार केलेल्या पात्राविषयी तो सहज लिहू शकतो, कारण त्याने ते शब्दात उतरवलेले असतेच, पण दिग्दर्शकाला ते पात्र प्रत्यक्षात जिवंत करायचे असते. या नाटकातील अ‍ॅना स्मिथबाबतची महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशिष्ट धून वाजल्यावर तिला होणारे सॅलीचे भास. त्या धूननंतर होणाऱ्या भासांमुळे होणारे मानसिक आणि शारीरिक बदल. यासाठी भक्तीताई आणि मी एका मानसोपचारतज्ज्ञांकडे गेलो आणि अ‍ॅना स्मिथ अशा परिस्थितीत कशी वागेल ‘अग्निपंख’ नाटकातील मोठय़ा कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव गाठीशी असल्याने आणि ‘अथ मानुस जगन हं’, ‘अग्निपंख’ नाटकांच्या यशाची धुंदी मनात ठेवूनच मी आणि प्र. ल. मयेकर भक्ती बर्वे यांच्या घरी गेलो. नाटक वाचून त्यांनी नाटकाविषयी प्रश्नमालिकाच वाचून दाखवली. सुमारे ६०-७० प्रश्न आणि शंका होत्या. फक्त त्यांनी त्या शंका एकदम वाचून दाखवल्यामुळे जेव्हा पहिल्या प्रश्नाचे उत्तर द्यायची वेळ आली तिथपर्यंत मी आणि प्र. ल. या दोघांचीही मानसिक तयारी झाली होती. एका प्रश्नानंतर लगेचच उत्तर द्यायची वेळ आली असती तर कदाचित पंचाईत झाली असती. हे सांगण्याचे कारण एक श्रेष्ठ कलाकार आपल्या भूमिकेचा आणि नाटकाचा किती बारकाईने विचार करतो. त्यांचे प्रश्न प्रामुख्याने ‘अ‍ॅना स्मिथ’बद्दलच जास्त होते. कारण अ‍ॅनासारखी पात्रे रोजच्या वावरात कमी दृष्टीस पडतात. त्यामुळे अ‍ॅनाचे राहणीमान, तिचे कपडे, तिच्या सवयी, चर्चमध्ये किंवा बाहेर जाताना ती हॅट कशी, कोणत्या प्रकारची घालेल, छत्री वापरेल का, स्वयंपाकाच्या वेळचे तिचे कपडे आणि अ‍ॅप्रन, अँग्लोइंडियन असल्याने तिने आत्मसात केलेल्या चालीरीती.. अशा आणि अगणित प्रश्नांची उत्तरे मी दिली. कारण लेखकाने लिहिलेल्या ‘अ‍ॅना’बाबत माझी कल्पनाशक्ती पणाला लावून माझी ‘अ‍ॅना’ मी तयार केली होती. लेखकाने तयार केलेल्या पात्राविषयी तो सहज लिहू शकतो, कारण त्याने ते शब्दात उतरवलेले असतेच, पण दिग्दर्शकाला ते पात्र प्रत्यक्षात जिवंत करायचे असते. या नाटकातील अ‍ॅना स्मिथबाबतची महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशिष्ट धून वाजल्यावर तिला होणारे सॅलीचे भास. त्या धूननंतर होणाऱ्या भासांमुळे होणारे मानसिक आणि शारीरिक बदल. यासाठी भक्तीताई आणि मी एका मानसोपचारतज्ज्ञांकडे गेलो आणि अ‍ॅना स्मिथ अशा परिस्थितीत कशी वागेल तिला अ‍ॅटॅक येईल म्हणजे नक्की काय होईल त्यावरचा उपाय काय असेल तिला अ‍ॅटॅक येईल म्हणजे नक्की काय होईल त्यावरचा उपाय काय असेल यावरचा अभ्यास करून या संपूर्ण स्थितीची एक दिशा ठरवली आणि मगच अ‍ॅनाची व्यक्तिरेखा जिवंत करायची तयारी सुरू झाली..\nअ‍ॅना स्मिथ आणि पियानो हे वेगळे असूच शकत नाहीत. ‘रातराणी’ नाटकात व्हायोलिन आणि पियानो ही महत्त्वाची पात्रे आहेत. व्हायोलिन आणि पियानो यांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्यालाच समांतर असणारा स्त्री-पुरुष संबंध यांची सांगड लेखकाने या नाटकात घातली आहे. त्यामुळे नाटकातील अ‍ॅनाची भावावस्था ही पियानोच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न मी यात केला आहे. म्हणजे सुरुवातीला सॅलीच्या प्रेमात आकंठ बुडालेली अ‍ॅना जेव्हा बेबी पियानो वाजवते तेव्हा त्या पियानोची रचना, त्याचा अँगल आणि नंतर देवेन माहिमकरमध्ये गुंतत गेलेली अ‍ॅना पियानो वाजवेल तेव्हा त्या पियानोची रचना आणि त्याचा अँगल वेगळा असेल. लेखकाने शब्दांनी दाखवलेला फरक दृश्य स्वरूपात दाखवताना अ‍ॅना स्मिथ जिवंत करायचा प्रयत्न अशा प्रकारे नाटकात करण्यात आला आहे.\nपियानो वाजवणारी अ‍ॅना स्मिथ नाटकात भक्ती बर्वे यांच्या रूपात पाहाणे ही रसिकांसाठी एक मेजवानीच होती. या नाटकाचे पाश्र्वसंगीत पुरुषोत्तम बेर्डे यांनी केले होते आणि त्यासाठी मोझार्टसारख्या संगीतकाराच्या रचनांवर आधारित पण स्वतंत्र शैलीचे संगीत त्यांनी दिले ते केवळ अप्रतिमच होते. पुरूचे हे संगीत ‘रातराणी’ नाटकाच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अ‍ॅना स्मिथ हे एक काल्पनिक पात्र आहे, पण त्याची विविध रूपे आपल्याला या नाटकात पाहायला मिळतात. इतकी रूपे आहेत की जणू एखाद्या अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचेच चरित्रचित्रण असल्यासारखे वाटते. सॅलीवर प्रेम करणारी अ‍ॅना, सॅलीच्या संगीताने भारावलेली अ‍ॅना, सॅलीने फसवल्याने दुखावलेली अ‍ॅना, सॅलीने वाईट रोग घरात आणल्यावर तितक्याच खंबीरपणे त्याला हाकलून देणारी अ‍ॅना, प्रत्येक वाढदिवसाला सॅलीसाठी केक कापणारी अ‍ॅना, सॅलीच्या वाढदिवसाला वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन त्याला परत घरी बोलावणारी अ‍ॅना, सॅलीच्या संगीतानेच अ‍ॅटॅक येणारी अ‍ॅना, डॉक्टर मित्र जिमीशी आपले मन मोकळे करणारी अ‍ॅना, पेइंग गेस्ट म्हणून देवेनला पहिल्या भेटीत हाकलून देणारी अ‍ॅना, जिमीने रदबदली केल्यावर तितक्याच प्रेमाने देवेनला घरी राहायला सांगणारी अ‍ॅना, देवेनच्या संगीताला साथ देणारी अ‍ॅना, देवेनवर आईसारखी माया करणारी आणि त्याची काळजी घेणारी अ‍ॅना, हळूहळू देवेनमध्ये गुंतत जाणारी अ‍ॅना, सॅलीने देवेनबद्दल अपशब्द काढल्यावर खचलेली अ‍ॅना, देवेनचे प्रेम प्रकरण समजल्यावर उद्ध्वस्त झालेली अ‍ॅना, देवेनला घरातून परत नेण्यासाठी जिमीशी संबंध तोडून टाकणारी अ‍ॅना, सॅलीला जिमीचा खून करायची सुपारी देणारी अ‍ॅना, दागिने चोरणाऱ्या सॅलीने देवेनवर वार केल्यावर वेडीपिशी होणारी अ‍ॅना, देवेनला ठार मारायची शपथ घेतलेल्या सॅलीला भासात ठार करू पाहाणारी अ‍ॅना, सॅली मेला आहे असे समजून किरणऐवजी स्वत: वेडिंग गाऊन घालून देवेनशी लग्न करू पाहणारी अ‍ॅना, सॅलीऐवजी देवेनला नवरा मानून पियानो वाजवत पूर्ण वेडी झालेली अ‍ॅना. या नाटकात अ‍ॅनाची अशी अनेक रूपे पाहायला मिळतात आणि नाटकात ती जिवंतपणे अनुभवताही येतात.\nअ‍ॅना स्मिथ आणि पियानो यांचे नाते विलक्षण आहे. अ‍ॅना स्मिथ आपल्या भावना पियानोद्वारे व्यक्त करते. ती सुरुवातीला सॅलीबद्दलचे प्रेम व्यक्त करताना पियानोचा आधार घेते. ती सॅलीच्या प्रेमात इतकी आकंठ बुडालेली असते की, सॅली गेल्यावरही कुठलीही धून पियानोवर वाजवायला लागली की ती धून सॅलीच्या त्या चक्रवर्ती धूनमध्ये परावर्तित होते. तिला सॅलीचे भास होऊ लागतात. सॅलीचे भलेबुरे अनुभव डोळ्यासमोर येतात आणि तिला अ‍ॅटॅक येतो. ती बेशुद्ध होते.\nअ‍ॅनाच्या आजारावर इलाज म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारा, व्हायोलिनवादक देवेनला पेइंग गेस्ट म्हणून डॉ. जिमी अ‍ॅनाकडे पाठवतात. ती प्रथम नकार देते, पण तो उत्तम व्हायोलिनवादक आहे असे समजताच त्याला धून वाजवायला सांगते. तो पियानोवर तिला साथ करायला सांगतो तेव्हा शुद्ध भावनेने ती त्याला साथ करते. तो एक कलाकाराच्या कलेचा सन्मान असतो. देवेन अ‍ॅनाच्या घरी रुळल्यावर इलाजाचा एक प्रकार म्हणून अ‍ॅनाला तो सॅलीची धून वाजवायला सांगतो. स्वत: व्हायोलिन वाजवू लागतो. त्याला बघायचे असते की, ही धून वाजवल्यावर नेमके काय होते भास होतात म्हणजे नक्की काय होते भास होतात म्हणजे नक्की काय होते दोघेही ती विशिष्ट धून वाजवू लागतात आणि अचानक खिडकीचा पडदा दूर होतो. पडद्यामागे अत्यंत किळसवाणा आणि हिंस्र असा सॅली असतो. प्रत्यक्ष जिवंत, खराखुरा. तो अ‍ॅनाचा भास नसतो. देवेनची पाठ असल्याने तो त्याला दिसत नाही. अ‍ॅना सॅलीचे रूप पाहून किंचाळते, ओरडते, घाबरते आणि बेशुद्धही पडते. शुद्ध आल्यावर ती सत्य सांगू पाहाते, पण डॉक्टर जिमी आणि देवेन मात्र त्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या मते ते सत्य नसून भासच असतो.\nदेवेन कॉलेजात जातोय, त्याची किरण नावाची प्रेयसी आहे. तो तिच्याबरोबर लग्न करून निघून जाईल, तू एकटी राहशील असे सॅली अ‍ॅनाला घरी येऊन सांगतो. देवेन घरी आल्यावर अ‍ॅना त्याला किरणबद्दल विचारते. तो प्रश्न टाळू पाहातो. त्याच वेळी किरणचा फोन आल्याने अ‍ॅनाला सत्य समजते. ती अस्वस्थ होते. स्वत:वरच चिडलेला देवेन आपला राग व्यक्त करण्यासाठी सॅड मुव्हमेंट वाजवतो. तेव्हा किरणचे सत्य समजल्याने आणि देवेनची सॅड मुव्हमेंट ऐकून उद्ध्वस्त झालेली अ‍ॅना आपल्या भावना पियानोतून व्यक्त करू लागते. ती अत्यंत रौद्र आणि भयावह धून पियानोवर वाजवू लागते. तिचे रौद्र रूप पाहून देवेन हादरतो आणि अ‍ॅनाजवळ आपल्या आणि किरणच्या प्रेमाची कबुली देऊन टाकतो. हा सर्व प्रकार जिमीला कळतो आणि सॅलीमध्ये पाहिलेला राजकुमार अ‍ॅना आता देवेनमध्ये पाहू लागलीय हे लक्षात आल्याने तो देवेनला परत नेण्यासाठी येतो तेव्हा चिडलेली अ‍ॅना त्याला घरातून हाकलून देते. त्याच वेळी फोन आलेल्या सॅलीला जिमीला मारायची सुपारीही देऊन टाकते; पण किरणशी लग्न करून तो घरातून निघून जाऊ शकतो हा देवेनबद्दलचा जिमीचा इशारा ऐकून भानावर येते आणि किरणला सून म्हणून स्वीकारून देवेनला मुलगा म्हणून तिथेच राहायची विनंती करते.\nअ‍ॅना पूर्णपणे वेडी होण्याची प्रक्रिया इथूनच सुरू होते. प्रत्यक्षात ती देवेनमध्ये गुंतलेली असते आणि त्याला आपल्यापासून दूर जाऊ न देण्यासाठी त्याला मुलगा मानायला तयार झालेली असते. हा नात्यांकडे पाहाण्याचा लपंडाव तिला वेडाच्या मार्गावर घेऊन जातो. कधी किरणसाठी अ‍ॅनाच्या आईचे मंगळसूत्र द्यायची तयारी करते, तर कधी किरणला स्वत:चा वेडिंग गाऊन देऊन ख्रिश्चन करण्याची तयारी करवते. अचानक चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या सॅलीला देवेन अडवतो. दागिन्यांच्या डबा खेचून घेतो, पण त्याच वेळी सॅली देवेनला ठार मारायची धमकी देऊन निघून जातो. सॅलीने देवेनवर केलेला हल्ला आणि नंतर दिलेली धमकी यामुळे अ‍ॅना संतुलन हरवून बसते आणि सॅलीला कायम पैसे द्यायला नकार देणारी अ‍ॅना त्याला घरी बोलावते. स्वत: दार उघडून सोफ्यावर बसवते आणि उशीचे असंख्य प्रहार सॅलीच्या डोक्यावर करते. उशीतला कापूस घरभर विखुरतो. भासात तिने सॅलीला मारलेले असते आणि प्रत्यक्षात रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या सॅलीची बातमी द्यायला जेव्हा देवेन आणि जिमी घरी येतात तेव्हा अ‍ॅना स्वत:च वेडिंग गाऊन घालून त्यांना आपले आणि देवेनचे लग्न असल्याचे सांगून पियानोवर धून वाजवीत हसू लागते.\nअशी ही अ‍ॅना स्मिथ भक्ती बर्वे यांनी अजरामर करून टाकली. मराठी ‘रातराणी’ नाटकानंतर ‘हम’ प्रॉडक्शन्सच्या ‘रेशीमगाठ’ या हिंदी आवृत्तीमध्ये अवतरली. ज्याचे प्रयोग टाटा थिएटर, नरिमन पॉइंट आणि पृथ्वी थिएटरमध्ये सादर झाले. भक्ती बर्वे यांना जेव्हा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना सन्मानित करण्यासाठी मुंबईतील भाईदास नाटय़गृहात एक प्रयोग सादर केला गेला, जो तीन भाषांत सादर झाला. पहिला प्रवेश मराठी भाषेत, दुसरा हिंदी आणि तिसरा गुजराती असे क्रमाक्रमाने १३ प्रवेशांचे दोन अंक सादर झाले. ज्यात अ‍ॅना स्मिथ होती भक्ती बर्वे इनामदार, सॅली- अरुण नलावडे, देवेन- सतीश पुळेकर/ अली राजा नामदार आणि डॉ. जिमी- उदय म्हैसकर/ चांद उस्मान धर.\n१९९० पासून मी चित्रपट दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली आणि १९९९ च्या सुमारास ‘रातराणी’वर चित्रपट करायची हालचाल सुरू केली. अ‍ॅना स्मिथ अर्थातच भक्ती बर्वे-इनामदार. डिसेंबर २००० मध्ये भक्तीताईंबरोबर बैठकही झाली. २००१ च्या मार्चमध्ये त्या परदेशातून आल्यावर शूटिंग करायचे ठरले, पण दुर्दैवाने फेब्रुवारी २००१ मध्ये त्यांचे निधन झाले आणि रातराणीची ‘अ‍ॅना’ तशीच राहिली.\n२००२ मध्ये पूनम टेलिफिल्म्स्तर्फे अ‍ॅना स्मिथवर मराठी ‘रेशीमगाठ’ आणि हिंदीत ‘तुम्हारा इंतजार है’ चित्रपटाची सुरुवात झाली ज्यामध्ये अ‍ॅना स्मिथ झाली रीमा लागू झाली. सॅली- अरुण नलावडे, जिमी- सचिन खेडेकर, देवेन- श्रेयस तळपदे यांनी काम केले. चित्रपट असल्याने अ‍ॅनाचे विविध पैलू आणखी बारकाव्यांसह दाखवता आले. मराठी ‘रेशीमगाठ’ महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात दाखल केला जो अंतिम १० मध्ये निवडला गेला. आणि अ‍ॅना भूमिकेसाठी रिमाला, देवेनसाठी श्रेयसला आणि सॅलीसाठी अरुण नलावडे यांना राज्य पुरस्कार मिळाले. हिंदी चित्रपट पूर्ण केला, पण सेन्सॉर होण्याआधीच पूनम टेलिफिल्म्सच्या निर्मात्यांच्या भावाचे निधन झाले आणि तो अडकला. मराठी चित्रपट ईटीव्हीवर प्रकाशित झाला, पण मराठी आणि हिंदी चित्रपटाला पडदा पाहायचे भाग्य लाभले नाही. आजही अ‍ॅना स्मिथ परदेपर ‘तुम्हारा इंतजार है’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2016/10/blog-post_13.html", "date_download": "2018-04-26T23:03:51Z", "digest": "sha1:EQMC5MR6R2JBF6ZJMGTGFQLW42YGIKGZ", "length": 3556, "nlines": 53, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: मानवी मूल्यांचे रोपण?", "raw_content": "\nमानवजातीच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी मानवी मुल्यांवर आधारित समाजरचना प्रस्थापित होण्याची आवश्यकता आहे यात कोणाला शंका असण्याचे कारण नाही. पण ही मुल्ये कोणती आणि ती कशी रुजवायची यावर अगणित मतभेद आहेत.\nमला वाटते कोणतीही मुल्ये व्यक्तीत रुजवायची असतील तर ती तिच्या बालपणातच रुजविणे यशस्वी होऊ शकते. प्रौढ वयातील व्यक्तींसाठी कितीही संस्कार शिबिरे घ्या, त्यांचा या व्यक्तींवर काहीही परिणाम होत नाही. त्यांना फक्त त्यांचा जवळचा फायदा दिसतो. अशा फायद्याच्या गोष्टींचा मात्र त्यांच्यावर चांगलाच परिणाम दिसतो.\nबालकांची मने संस्कारित करायची असतील तर त्यासाठी प्राथमिक-माध्यमिक शिक्षण यासारखा दुसरा उपाय नाही. अर्थात सध्याच्या शिक्षणव्यवस्थेचा यासाठी काहीही उपयोग नाही. त्यासाठी प्राथमिक-माध्यमिक शिक्षणव्यवस्था मुळापासूनच सुधारण्याचे काम सर्वात प्राधान्याने हाती घ्यायची आवश्यकता आहे.\nपण या बाबीकडे कोणतेही सरकार तितक्याशा गांभीर्याने का बघत नाही , याचे मला सातत्याने आश्चर्य वाटत आलेले आहे.\nदिवाळी आणि बळी राजाचे स्मरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://techliebe.com/yashogatha-7/", "date_download": "2018-04-26T22:57:51Z", "digest": "sha1:AX667FTLLCWOWAT7PSHDJDPPNGGWJWMF", "length": 7505, "nlines": 56, "source_domain": "techliebe.com", "title": "YashoGatha 7 | TechLiebe", "raw_content": "\nमानवी नातेसंबंधांचा अनेक कोनातून विचार करून त्यातील गुंतागुंतीचे पदर उलगडून दाखविणारे लेखक, नाट्यसंहितेत विषयाच्या अनुषंगाने प्रयोगशीलता आणणारे समर्थ चिंतक आणि हिंसा, क्रौर्य, लैंगिकता, शोषण, व्यसनाधीनता असा कोणताही वर्ज्य नसणारे बंडखोर साहित्यिक म्हणून विजय तेंडुलकर यांचा लौकिक होता. विजय धोंडोपंत तेंडुलकर यांचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1928 मध्ये झाला. गिरगावातील एका चाळीत वाढलेल्या तेंडुलकरांचे मन मात्र पारंपारिक धर्तीच्या शिक्षणात कधीच रमले नाही. वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि एका ग्रंथविक्रेत्याकडे नोकरी धरली. त्यानंतर मुद्रित तपासनीस, छापखान्याचे व्यवस्थापक, पत्रकार अशा विविध प्रकारच्या नोकऱ्या त्यांनी केल्या. या धावपळीतून त्यांना जे जीवनानुभव मिळाले त्यातूनच त्यांच्यातील लेखक घडत गेला.\nतेंडुलकर साहित्य प्रांतात अवतरले तेव्हा नवकाव्य आणि नवकथेचा जोर चालू झाला होता. जुन्या पद्धतीचे आणि इंग्रजी साहित्यावरून रुपांतरीत असणाऱ्या साहित्याच्या पार्श्वभूमीवर मात्र तेंडुलकर यांची नवी शैली अचानक चमकू लागली. 1955 मध्ये त्यांनी ‘गृहस्थ’ हे पहिले नाटक लिहिले व त्यानंतर ‘श्रीकांत’ आणि ‘माणूस नावाचं बेट’ ही त्यांची नाटके आली. सत्य आणि आभासाचे नाते त्यात त्यांनी उलगडून दाखविले. 1963 मध्ये त्यांचे ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक रंगभूमीवर अवतरले आणि त्यातील अभिरूप न्यायालयाचा खेळ सर्वांनाच भावला. या नाटकामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर राष्ट्रीय स्तरावर तेंडुलकर यांचे नाव झाले. त्यानंतर मात्र त्यांची ‘गिधाडे’, ‘सखाराम बाईंडर’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘पाहिजे जातीचे’, ‘मित्राची गोष्ट’, ‘कमला’ आणि ‘कन्यादान’ ही नाटके जणू मैलाचे दगड ठरत गेली.\nप्रत्येक संहितेत त्यांनी समाजाला विचार करायला लागेल असा स्फोटक विषय हाताळला. कालानुरूप त्यांची नाट्यप्रतिभा पटकथा लेखनाच्या रुपात व्यक्त झाली. ‘मंथन’, ‘निशांत’, ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’, हे हिंदी चित्रपट; तसेच ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’ आणि ‘आक्रित’ या मराठी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. ‘स्वयंसिद्धा’ ही त्यांची टीव्ही मालिकाही गाजली. 1984 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तेंडुलकरांच्या काही नाटकांमुळे मोठे वाद झाले. पण त्यातील विषयांचे महत्व व मांडणीची गरज कोणीच नाकारू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/vitthal-rukmini-pandharpur-2017-photos-264214.html", "date_download": "2018-04-26T22:52:41Z", "digest": "sha1:MVADCVILGX2IZXX5STNYRIQGJX3DHGLR", "length": 9006, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फोटो गॅलरी : रूप पाहता लोचनी...", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nफोटो गॅलरी : रूप पाहता लोचनी...\nफोटो गॅलरी : रूप पाहता लोचनी...\nविठुरायाचं गाभाऱ्यातलं एक्सक्लुझिव्ह दर्शन\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nस्पोर्टस 2 days ago\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र April 16, 2018\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-dilip-valse-patil-61st-birthday-jayant-patil-speech-472747", "date_download": "2018-04-26T23:40:05Z", "digest": "sha1:A233M2H3AIRUHXQXZ3UKFU57R4JFXDZX", "length": 13032, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : दिलीप वळसे पाटील एकसष्ठी : जयंत पाटील यांच्याकडून कौतुक", "raw_content": "\nमुंबई : दिलीप वळसे पाटील एकसष्ठी : जयंत पाटील यांच्याकडून कौतुक\nमुंबई : दिलीप वळसे पाटील एकसष्ठी : जयंत पाटील यांच्याकडून कौतुक\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई : दिलीप वळसे पाटील एकसष्ठी : जयंत पाटील यांच्याकडून कौतुक\nमुंबई : दिलीप वळसे पाटील एकसष्ठी : जयंत पाटील यांच्याकडून कौतुक\nमुंबई : दिलीप वळसे पाटील एकसष्ठी : जयंत पाटील यांच्याकडून कौतुक\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2011/12/06/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:31:29Z", "digest": "sha1:NRFG7XXLVYT4WZY2T2Q6AEWECQVLDCK3", "length": 12718, "nlines": 80, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "कमलाबाईंच्या मुली | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\n« क्रॅब ऍपल जेली\nडिसेंबर 6, 2011 Shilpa द्वारा\nकधी काही पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ बनवायचा असला आणि त्याबद्दल मला कोणतीही शंका आली की माझी पावले सहजच पुस्तकाच्या कपाटाकडे वळतात आणि मी ‘रुचिरा’ उचलते. गेली बारा-तेरा वर्षं वापरून-वापरून माझ्या पुस्तकाची पाने अगदी निखळायला लागली आहेत, त्यावर हळदीचे, तेलाचे आणि तिखटाचे डाग पडले आहेत पण तरी हे पुस्तक चाळताना अजूनही मला नेहेमी नवीन काहीतरी सापडतं. कमलाबाई ओगलेंनी एक खाद्यपदार्थांचं पुस्तक नव्हे तर जणू माझ्या पिढीजात खाद्यसंस्कृतीचा सारांशच माझ्या हातात ठेवला आहें असं वाटतं. आईकडून मुलीला आणि तिच्याकडून तिच्या मुलीला जसं सहजपणे द्यावं तसं हे देणं आमच्या हातात पडलं आहे. पुस्तकात पाककृती आहेत पण त्यात क्लिष्टता नाही, उपयोगी सूचना आहेत पण वाचणाऱ्याच्या क्षमतेबद्दल थोडा विश्वास आणि थोड्या अपेक्षाही आहेत, पर्यायी जिन्नस आणि इतर माहितीही आहें. पुस्तकाचा आवाका एवढा मोठा आहें कि त्यात रोजच्या स्वयंपाकापासून ते १०० माणसांसाठी पंचपक्वान्नाच्या खास पंगतीपर्यंत सारं काही आहें. आजकालच्या जमान्यात एखाद्या लेखकाने त्यातल्या वेगवेगळ्या प्रकारांचे १० खंड काढून, ते अनेक फोटोवगैरे घालून चकमकीत बनवून अव्वाच्या सव्वा किंमतींना विकले असते पण कमलाबाईंनी केवळ ९० रुपयांत मिळणारया या एकाच साध्या पुस्तकात, हातचे काही न राखता आपल्या आयुष्यभराच्या अनुभवांची आणि ज्ञानाची तिजोरी आपल्यापुढे रिकामी केली आहें.\nमाझी आई अतिशय सुगरण आहें आणि तिची आईही सुगरण होती पण मला आठवतेय तेंव्हापासून कधी काही अडलं तर आईनेही ‘रुचिरा’चाच आधार घेतला आहें. माझ्या आता लक्षात येतंय की आईकडून मुलं जे शिकतात ते बरेचदा पाहून आणि नकळत कानावर पडलेल्या गोष्टी ऐकून, पण मला हे शिकव असं म्हणून, समोर बसून काही लिहून घ्यावं असं फारसं कोणी करत नाही. त्यामुळे अनेकदा आईकडून शिकायचं राहून जातं आणि मग ‘रुचिरा’ मदतीला येते.\nमला माझा स्वयंपाकघरातला पहिला अनुभव आठवतोय. आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती पण आज्जी घरी होती. आई घरी नाही म्हणून मी स्वयंपाक करायचा ठरवला आणि आज्जी सारख्या सूचना करते म्हणून दरवाजाही बंद करून घेतला. मी तेंव्हा फक्त १०-१२ वर्षांची होते आणि त्यापूर्वी मी चहा सोडून काही बनविले नव्हते पण तरी मी साखरभात बनवायचे ठरविले ते रुचिराच्या जोरावर. मला आठवतयं की सगळ्यांनी तो भात कौतुक करून करून (प्रोत्साहन देण्यासाठी असेल) खाल्ला होता आणि मला प्रचंड आत्मविश्वास मिळाला. आजही, इतकी वर्षं स्वयंपाक करत असूनही, पुरणपोळी किंवा उकडीचे मोदक करताना काही विसरत तर नाही ना हे पडताळण्यासाठी रुचीरावर नजर टाकली जातेच.\nपण मला या पुस्तकात सर्वात जास्त काय भावतं तर त्यातलं कमलाबाईंचं मनोगत. दरवेळी ते वाचताना त्यांच्या प्रत्येक शब्दामागचा प्रामाणिकपणा, साधीसोपी शैली आणि विनम्रता मला भारावून टाकते आणि का कोण जाणे पण माझे डोळे कृतज्ञतेने भरून येतात. त्यांनी हे पुस्तक आपल्या सासूबाईंना अर्पण केलयं ज्यांच्याकडून त्या स्वयंपाक करायला शिकल्या पण हे पुस्तक लिहून माझ्यासारख्या अगणित मुलींना शिकवणाऱ्या कमळाबाईंचे हे ऋण आम्ही कसे फेडावे प्रकाशकाने कमलाबाईंचा उल्लेख ‘सव्वा लाख सुनांची आवडती सासू’ असा केला आहें पण मला वाटते की ‘अगणित मुलींची सुगरण आई’ हे नाव जास्त सयुक्तिक आहें.\nअरविंद, मी अजूनही हे पुस्तक गोष्टींच्या पुस्तकासारखे वाचते 🙂 आणि कमळाबाईंचे मौलिक सल्ले खरंच मौलिक आहेत याचा प्रत्यय मला गेल्या काही वर्षांत आला आहें.\nप्रीती, इतका चांगला अभिप्राय मिळाला कि लिहीत राहण्याचा हुरूप नक्कीच वाढतो त्यामुळे धन्यवाद. मला अजून माझ्या क्षमतेबद्दल शंका आहेत पण लिहीत राहिले तर पुढेमागे एक स्वतंत्र आणि समांतर इंग्रजी ब्लॉग लिहिण्याचा माझा विचार आहें.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2016/06/blog-post_24.html", "date_download": "2018-04-26T23:17:28Z", "digest": "sha1:NNTPN57T6DCV732HD7FETA2F5MTFK6GO", "length": 5425, "nlines": 50, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nदिनांक २२-०६-२०१६ च्या लोकसत्तामधील “जातिव्यवस्था आली कोठून” हा शेषराव मोरे यांचा लेख वाचला. बेटीबंदी हे जातीव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी तिच्यामधील श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व ही वैशिष्ट्ये अधिक अमानवी आणि घातक आहेत. जातिव्यवस्थेचा उगम जर आदिम समाजाच्या टोळीव्यवस्थेत शोधायचा झाल्यास तिच्यातील अमानवी श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व यांचा उगम कोठे शोधायचा, हाही प्रश्न सोडविण्याची गरज आहे. जातीव्यवस्था ही ब्राह्मणांनी निर्मिली नाही हा निष्कर्ष काढण्यासाठी मोरे यांनी तिचा उगम टोळीव्यवस्थेत शोधलेला आहे की काय, असे वाटते. जातीव्यवस्थेने भारतीय समाजाची जी हानी केलेली आहे ती तिच्यातील कप्पेबंद श्रेष्ठ-कनिष्ठत्व व स्पर्शास्पर्शत्व यांच्यामुळे. जातीव्यवस्थेत ही वैशिष्ट्ये कशी आली हे टोळीसिद्धांताने मुळीच सिद्ध होऊ शकत नाही.\nजातीव्यवस्था कोणत्याही कारणांमुळे निर्माण झालेली असली तरी तिला धर्मव्यवस्थेने पाठींबा दिला हे स्पष्ट आहे. यासाठी जरी भाकडकथांचा आधार घेतला असला तरी ते धार्मिक समर्थन होते हे लक्षात घेतले पाहिजे. जातीव्यवस्थेमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठत्व कसे निर्माण झाले हे नि:संदिग्धपणे स्पष्ट करता आले नाही तरी मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथांनी या बाबींना मजबूत समर्थन दिलेले आहे, हे स्पष्ट आहे. त्यावेळी समाजमनावर या स्मृतिग्रंथांचा जबरदस्त पगडा होता यात शंका नाही. स्मृतिग्रंथांतील निर्देश जशास तसे अंमलात येत नसले तरी वेळोवेळी त्यांचा आधार घेतला जात असे. तेराव्या शतकात चक्रधरस्वामींच्या एका दलित भक्ताला धर्माधिकार नाही हे निश्चित करून त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली ती शास्त्राचा आधार घेऊनच. लीळाचरित्रात या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे.\nसमाज म्हणजे ‘सामाजिक संबंधांचे जाळे’ अशी समाज या स...\nअण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केल्याशिवाय ...\nदिनांक २२-०६-२०१६च्या लोकसत्तामधील “जातिव्यवस्था आ...\nपरकीय गुंतवणुकीला अनेक क्षेत्रे अधिकाधिक खुली केल्...\nकर्मकांड करणे हे माणसाचे वैशिष्ट्यच असते.त्यातही भ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1391", "date_download": "2018-04-26T23:04:19Z", "digest": "sha1:XUBZTAHTFJOUVKTWAECQKPEDAJYI2NJV", "length": 3049, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसीमा भागात प्रखर दिवे\nभारत-पाकिस्तान सीमा तसेच आसाममधील भारत-बांग्लादेश सीमेवर प्रखर प्रकाश देणारे दिवे बसवण्यात येत आहेत. भारत-बांग्लादेश सीमेवर 2398.16 कि.मी. क्षेत्रात प्रखर दिवे बसवण्यात आले असून भारत-पाकिस्तान सीमेवर 1943.76 क्षेत्रात हे दिवे बसवण्यात आले आहेत.\n2017-18 या वर्षात भारत-बांग्लादेश तसेच भारत-पाकिस्तान सीमेवर प्रखर दिवे बसवण्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भारत-बांग्लादेश सीमेवरील काम डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्री किरेन रिजीजू यांनी आज लोकसभेत राधेश्याम विश्वास यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2018-04-26T22:55:18Z", "digest": "sha1:PDS36WISAUUF2WHHZ7AQGWIJWLT647ZG", "length": 13445, "nlines": 116, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "दिवे – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nसकाळी मोबाईलची रिंग वाजली. आजकाल रिंग वाजली तरच सुट्टीच्या दिवशी जाग येते. नाहीतर सूर्यदेव डोक्यावर आल्यावर माझी पहाट होते. आवरून बँकेच्या कामासाठी बँकेत गेलो. तिथे दारातच एक भीमरूपी फोनवर बोलत उभा. कसाबसा बँकेत शिरलो. चेक भरण्याची स्लीप भरत असतांना एकजण फोनवर अकाऊंट नंबर घेत होता. बर, पैसे जमा करायचे एका बँकेत आणि हा पठ्या आला दुसऱ्या बँकेत. बर झालं स्लीप भरल्यावर निदान मला विचारलं. नाहीतर चेक ड्रॉपबॉक्स टाकल्यावर विचारले असते तर जाम पंचाईत झाली असते. काय हुशार लोक असतात. Continue reading →\n2 प्रतिक्रिया एप्रिल 11, 2010 एप्रिल 11, 2010 हेमंत आठल्ये\nकाल घरी ‘अर्थ आवर’ पाळला. आई विचारात होती. वीज असतांना का दिवे का घालवायचे. असो, तिला त्याच महत्व सांगितल्यावर तिला पटल. रात्रीच जेवण ‘कॅन्डेल लाईट’ झालं. त्यात ती शेजारची चिल्लर पार्टी. गोंधळी आहेत पक्की. जेवण झाल्यावर चक्कर मारावी म्हणून बाहेर निघालो तर, मोजून दोन घर सोडून बाकी सगळीकडेच लखलखाट. बिजलीनगरच्या हनुमान मंदिरात जायला निघालो. जात असतांना एक असली छान मुलगी दिसली. वा असो, मंदिरात गेलो. मंदिरच नुतनीकरण केल आहे. त्यानिमित्ताने ‘कीर्तनाचा’ कार्यक्रम ठेवला होता. म्हणल कोण कीर्तन करत आहे ते पहाव. बघून थोडा धक्का बसला. माझ्याच वयाचा एक मुलगा. काय बोलतो आहे. एकाव म्हणून थांबलो. Continue reading →\nटिप्पणी मार्च 28, 2010 मार्च 28, 2010 हेमंत आठल्ये\nशेवटी आठ महिन्यानंतर पांढऱ्या रंगाच ‘केशरी’ रेशनकार्ड मिळाल. मागील वर्षी आठ मे मध्ये फॉर्म भरला होता. काल जेव्हा ते मिळाल, त्यावेळी खरंच मला पुत्रप्राप्ती एवढा आनंद झाला. पाच एक मिनिटे काय करावं सुचलंच नाही. आईला ताबडतोब फोन सांगितलं. तिला विश्वास बसेना. या आनंदात पुढची ठरलेली काम सोडून तडक घरी आलो. अस घडेल याची आशा मी सोडून दिलेली होती. काय करणार, कोगलाईमध्ये इतकं घडतं आहे. सुरवातीला तो फॉर्म भरला. तिथल्या कर्मचाऱ्याने तो व्यवस्थित तपासाला. आणि वीस रुपये घेऊन तो जमा करून घेतला. मग अजून एका महिला कर्मचारीने तो फॉर्म आणि जोडलेली कागदपत्रे तपासली. आणि मला पंधरा जूननंतर चौकशी करा म्हणून सांगितले. Continue reading →\n2 प्रतिक्रिया मार्च 21, 2010 मार्च 21, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-col-mb-ravindranath-1661800/", "date_download": "2018-04-26T23:03:04Z", "digest": "sha1:WVMX75LORMEU3WQZDCMSW66BTYGDFJO2", "length": 14880, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Col MB Ravindranath | लेफ्ट. कर्नल (निवृत्त) रवींद्रनाथ | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nलेफ्ट. कर्नल (निवृत्त) रवींद्रनाथ\nलेफ्ट. कर्नल (निवृत्त) रवींद्रनाथ\nएकोणीस वर्षे लष्करात सेवा करणारे रवींद्रनाथ यांच्या रक्तात देशभक्ती भिनलेली होती.\nकारगिल युद्धातील निर्णायक लढाई ठरली ती द्रासमधील टोलोलिंग शिखर शत्रूच्या हातून हिसकावण्यासाठी. २० मे १९९९ रोजी टोलोलिंगचे युद्ध सुरू झाले. युद्धातील निम्मी प्राणहानी याच ठिकाणी झाली होती. टोलोलिंग शिखर पाकिस्तानकडून जिंकून घेता आले नसते तर भारताचा एकमेव रसदपुरवठा मार्ग बंद होणार होता त्यामुळे ते जिंकणे आवश्यक होते. हे युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक चांगले सैन्याधिकारी एकामागून एक शत्रूचे बळी ठरले, त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. अशातच कर्नाटकमधील एका घरात १४ जूनला फोन खणखणला. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले, बाबा आपण टोलोलिंग शिखर जिंकले काळजी करू नका. पलीकडची व्यक्ती होती लेफ्टनंट कर्नल रवींद्रनाथ. त्यांचे नुकतेच निधन झाले.\nएकोणीस वर्षे लष्करात सेवा करणारे रवींद्रनाथ यांच्या रक्तात देशभक्ती भिनलेली होती. ‘आई, मी आता केवळ तुझा मुलगा नाही देशाचा मुलगा आहे,’ असे रवींद्र नेहमी सरोज्जमांना सांगत असे. रवींद्रनाथ यांच्या पत्नी अनिता यांनाही पतीच्या कार्याचा अभिमान होता. बालपणापासूनच रवींद्रनाथ यांना लष्करी सेवेत जायचे होते. रवींद्रनाथ विजापूरच्या सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. नंतर राष्ट्रीय संरक्षण अकादमीची परीक्षा उत्तीर्ण होऊन खडकवासला येथे दाखल झाले. नंतर डेहराडून येथील संरक्षण अकादमीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना लष्करातील पहिली नेमणूक मिळाली ती अरुणाचल प्रदेशात. १९८६-८७ मध्ये त्यांनी दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी काश्मीर गाठले. १९८९-९० व १९९४-९६ या काळात त्यांनी पुन्हा काश्मीरमध्ये काम केले होते. त्यानंतर चौथ्यांदा म्हणजे १९९९ च्या कारगिल युद्धाच्या वेळी त्यांनी मर्दुमकी गाजवली. निवृत्त कर्नल असलेले मगोड बसप्पा रवींद्रनाथ यांनी कारगिलमधील ऑपरेशन विजयमध्ये अविस्मरणीय कामगिरी केली. त्यांचा मृत्यूही आजारी पडून झाला नाही तर जॉगिंग पार्कमध्ये व्यायाम करत असताना झाला. त्यामुळे शेवटपर्यंत ते तंदुरुस्त होते. पाकिस्तानी सैन्याने द्रास क्षेत्रातील टोलोलिंग शिखराचा कब्जा केला होता. त्या वेळी ते शिखर ताब्यात घेण्याच्या मोहिमेचे नेतृत्व रवींद्रनाथ यांनी २ राजपुताना रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर म्हणून केले. त्यांनी पॉइंट ४५९० व ब्लॅक रॉक हे दोन भाग पुन्हा जिंकले. कारगिल युद्धातील तो निर्णायक भाग होता. त्यासाठी त्यांना १९९९ मध्ये वीरचक्र मिळाले. कारगिल वीर रवींद्रनाथ यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस व भाजप यांच्यात दोन्ही पक्षांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास प्रतिनिधी न पाठवल्यावरून जे गलिच्छ ट्विटर युद्ध झाले ते मात्र शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe.de/ins/in/lp/prj/ptp/dic/en14999413.htm", "date_download": "2018-04-26T23:09:49Z", "digest": "sha1:I27JFKXMNJHK5OIKGZA456KWKGAZAW4I", "length": 4323, "nlines": 90, "source_domain": "www.goethe.de", "title": "Poets translating Poets - Poets - Goethe-Institut", "raw_content": "\nमुख्य गायक के चट्टान जैसे भारी स्वर का साथ देती\nवह आवाज़ सुंदर कमजोर काँपती हुई थी\nवह मुख्य गायक का छोटा भाई है\nया पैदल चलकर सीखने आने वाला दूर का कोई रिश्तेदार\nमुख्य गायक की गरज़ में\nवह अपनी गूँज मिलाता आया है प्राचीन काल से\nगायक जब अंतरे की जटिल तानों के जंगल में\nखो चुका होता है\nया अपने ही सरगम को लाँघकर\nचला जाता है भटकता हुआ एक अनहद में\nतब संगतकार ही स्थायी को सँभाले रहता है\nजैसा समेटता हो मुख्य गायक का पीछे छूटा हुआ सामान\nजैसे उसे याद दिलाता हो उसका बचपन\nजब वह नौसिखिया था\nतारसप्तक में जब बैठने लगता है उसका गला\nप्रेरणा साथ छोड़ती हुई उत्साह अस्त होता हुआ\nआवाज़ से राख जैसा कुछ गिरता हुआ\nतभी मुख्य गायक को ढाढस बँधाता\nकहीं से चला आता है संगतकार का स्वर\nकभी-कभी वह यों ही दे देता है उसका साथ\nयह बताने के लिए कि वह अकेला नहीं है\nऔर यह कि फिर से गाया जा सकता है\nगाया जा चुका राग\nऔर उसकी आवाज़ में जो एक हिचक साफ़ सुनाई देती है\nया अपने स्वर को ऊँचा न उठाने की जो कोशिश है\nउसकी मनुष्यता समझा जाना चाहिए\nयह नंबर मौजूद नहीं /\nबची हुई जगहें /\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://sudeepmirza.blogspot.com/2007/04/blog-post.html", "date_download": "2018-04-26T23:09:22Z", "digest": "sha1:IBQRB42CWDW6QHWYLOCE2ZFMERVTJKHL", "length": 8898, "nlines": 131, "source_domain": "sudeepmirza.blogspot.com", "title": "Naught that Matters: नकळत", "raw_content": "\nबुधवार, ४ एप्रिल, २००७\nनाही, म्हणजे तसा प्रतिभा वगैरे गोष्टींशी संबंध नाही;\nपण तरीही, मी लिहितो.\n\"ती\"ही वाचते कधी कधी.\nकधी कौतुक; कधी टीका; कधी फक्त हसणं तर कधी...काहीच नाही.\nतिच्या पिंगट डोळ्यातली ती आर्द्र भावना; कवितेतला विरह वाचून तिचं ते हेलावून जाणं,...सुरेखच.\n\"किती छान लिहितोस तू सुरेखच. हे सगळं तुला जमतं तरी कसं सुरेखच. हे सगळं तुला जमतं तरी कसं म्हणजे तो विरह, ती जीवघेणी वेदना, ती धुंदी, ते असीम प्रेम, समर्पीतता...\" वगैरे वगैरे. आणखीही बरंच काही..\nमग तिचे ते भावविभोर डोळे बोलून जातात, अन् मला मात्र उगाचच तिच्या डोळ्यातली काजळाची रेघ फिसकटल्यासारखी वाटते.\nमाझ्या कवितेत \"ती\"ही येऊ लागली होती अधुनमधुन.पण तीच होती का ती\nकवितेतली ती, माझी महत्त्वाकांक्षा होती अन् वास्तवातली ही... बहुधा माझं स्वप्न असावी.कळत नकळत तिचं, माझ्या कवितेतलं अस्तित्व ठळक होत चाललं होतं\nती कातर संध्याकाळ, ते कौतुक, हसणं, मनमोकळी दाद, पिंगट डोळ्यांच्या कडेशी किंचित फिसकटलेली ती काजळाची रेघ... एक घट्ट वीण.\nअशाच एका संध्याकाळी ती आली, \"तो\"ही सोबत.\n\"हा_____ , आम्ही दोघं...\" तो आरक्त चेहरा, ते भावस्पर्शी डोळे.\n\"तुझ्याच प्रेमकवितांनी जादू केली होती ना..\" एक अवखळ अदा.\nतिची भिरभिरती नजर, मी स्तब्ध, तो निःशब्द.\nते निरोपाचे, आणि त्याहूनही आभाराचे शब्द, छातीत घट्ट रुतून बसलेले.\n\"ही माझी आठवण,\" इति मी; माझी प्रिय कवितांची वही तिच्या हातात ठेवताना.\nती गेली, त्याचा हातात हात गुंफूंन.\nत्या शब्दांचा अर्थ आता नसेनसेत भिनू लागला होता. भयाण वास्तवाचा करालपणा प्रच्छन्नपणे जाणवत होता.\nती गेली, ती गेलीय..\nआता.. पुन्हा \"कविता\" शक्य नाही. जाताना ती माझी वहीच नव्हे तर; तर माझं \"लिहिणं\"च घेऊन गेली होती माझी कविता घेऊन गेली होती\nकधीकाळी वाटलं होतं, कुणी नसलं तरी हे शब्द, माझी कविता शेवटपर्यंत साथ करेल; पण तीही अशी फितूर झालेली. माझ्याही नकळत. ज्यांच्यावर मी जीवापाड प्रेम केलं ते शब्दही मला असे परके होतील हे कधी स्वप्नातही जाणवलं नव्हतं. पण हेच वास्तव होतं.., ज्वलंत.\nकागदावरचे हे शब्द असे निस्तेज, बेरंगी झाले होते, वठलेल्या निष्पर्ण सावरीच्या तळाशी विसावलेल्या पाचोळ्यासारखे.\nहे शब्द, ज्यांना मी हळूवारपणे जपलं, तेच असे अनोळखी कधी झाले कळलंच नाही..\nमी निःशब्द केव्हा झालो, कळलंच नाही..\nप्रेमभंगाच्या कविता लिहिता लिहिता,मी देवदास कधी झालो कळलंच नाही..\nBy: सुदीप मिर्जा येथे १२:०३ म.पू.\nअसेच लिहीत रहा. नकळतच ती येईल, फ़क्त शुधीवर रहा म्हणजे ठीक.\nगुरुवार, एप्रिल ०५, २००७\nती केव्हाच येऊन गेली...\nशुद्धीवर रहायला वेळ आहेच कुणाला...\nअगर तू इत्त्एफाक़न मिल भी जाए.\nतेरी फुऱक़त के सदमें कम ना होंगे.\nगुरुवार, एप्रिल ०५, २००७\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतू कुठे आहेस गा़लिब\nSudeep Mirza. इथरल थीम. 4x6 द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ias-officer-manisha-mhaiskars-son-manmath-commite-suicideth-265336.html", "date_download": "2018-04-26T23:01:14Z", "digest": "sha1:DAJMLNAI3DA6JNOUAN7ELII7EJK5YWM4", "length": 10294, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या 22वर्षाच्या मुलाची आत्महत्या", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nआयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या 22वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nमन्मथ म्हैसकर हा 22 वर्षाचा होता आणि शिक्षण घेत होता. दरिया महल या इमारतीवरून त्यानं उडी मारून आपलं जीवन संपवलं.\n18 जुलै : आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केली. मन्मथ म्हैसकर हा 22 वर्षाचा होता आणि शिक्षण घेत होता. दरिया महल या इमारतीच्या 20व्या मजल्यावरून त्यानं उडी मारून आपलं जीवन संपवलं.\nआज सकाळी 7वाजताच्या सुमारास मन्मथ त्याचा मित्र अग्रवाल ह्यास भेटण्याकरता जात आहे असे सांगून घरातून निघाला होता. त्याच्या मृत्यूनं सगळ्यांनाच धक्का बसलाय. आत्महत्येचं नक्की कारण काय हे अजून कळलं नाहीय.\nमिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत. तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1792", "date_download": "2018-04-26T22:55:19Z", "digest": "sha1:7TTLVVXWLHWX5C2NDZ6NNZD4FJIBH5QN", "length": 5380, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nहैदराबादमधील ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ प्रोत्साहन मेळाव्यात मुख्तार अब्बास नक्वी यांचे भाषण\nकेंद्र सरकारने मुद्रा योजना 8 एप्रिल 2015 पासून लागू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत 9.13 कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज हैदराबाद इथं दिली. प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रोत्साहन मेळाव्यात ते बोलत होते. मुद्रा योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये जवळपास 76 टक्के महिला आहेत. तर 55 टक्क्यांपेक्षा जास्त लोक अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक आहेत, अशी माहिती नक्वी यांनी यावेळी दिली.\nभारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत आहे, जगातल्या प्रत्येक देशाला गुंतवणूक करण्यासाठी भारत सर्वात सुरक्षित देश वाटत आहे. गेल्या तीन वर्षात देशात सत्तेवर असलेल्या रालोआ सरकारने भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत. गेल्या तीन वर्षात विकासदर 7 टक्क्यांवर राहिला आहे, असंही मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावेळी सांगितलं.\nविमुद्रीकरणाचे चांगले परिणाम आता दिसू लागले असल्याचे नक्वी यांनी सांगितले. सरकारने थेट लाभ हस्तांतरण सुरू केल्यामुळे लाभार्थींच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट जमा होते. या सगळ्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.\nया मेळाव्यात नक्वी यांनी मुद्रा योजनेबरोबरच ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘स्टॅण्ड अप इंडिया’ यांची माहिती दिली. मुद्रा योजनेअंतर्गत शिशू गटात 50 हजारापर्यंत किशोर गटात 50 हजार ते 5 लाखापर्यंत तर किशोरगटात 5 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे, असे नक्वी यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1659878/bollywood-actor-salman-khan-race-3-stars-attend-saqib-saleems-birthday-bash/", "date_download": "2018-04-26T22:53:44Z", "digest": "sha1:SV2FVJLDIJDOFFUBTPLRUPM7W6S2XCBY", "length": 9422, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Bollywood actor Salman Khan Race 3 stars attend Saqib Saleems birthday bash | कारागृहातून सुटल्यानंतर सलमानचा पार्टी मोड ऑन | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nकारागृहातून सुटल्यानंतर सलमानचा पार्टी मोड ऑन\nकारागृहातून सुटल्यानंतर सलमानचा पार्टी मोड ऑन\nकाळवीट शिकार प्रकरण, कारावास, न्यायालयीन फेऱ्या या सर्व गोष्टींतून मुक्त झाल्यानंतर अभिनेता सलमान खान मुंबईत परतला. आपल्या घरी परतल्यानंतर सलमानलचं चाहत्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत तो पुन्हा एकदा कलाविश्वात रुळल्याचं पाहायला मिळालं. 'रेस ३' या आगामी चित्रपटातील अभिनेता साकिब सलीम याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला सलमानची उपस्थिती पाहायला मिळाली. ही पार्टी जरी साकिबच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली असली तरीही पार्टीत स्वॅग आणि चर्चा मात्र भाईजानचीच पाहायला मिळाली. 'रेस ३' फेम साकिब सलीमला शुभेच्छा देण्यासाठी कलाविश्वातील इतरही सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. (छाया- Varinder Chawla)\nया खास पार्टीला सलमान आणि त्याची तथाकथित प्रेयसी लूलिया एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. (छाया- Varinder Chawla)\nअभिनेता बॉबी देओल आणि रितेश देशमुखही पार्टीला हजर होते. (छाया- Varinder Chawla)\nपार्टीतून निघतेवेळी सलमान खान, बॉबी देओल आणि रितेश देशमुख यांना एकत्र पाहिलं गेलं. (छाया- Varinder Chawla)\nसुनील शेट्टीनेसुद्धा या पार्टीला हजेरी लावली होती. (छाया- Varinder Chawla)\nसुनील शेट्टीसोबतच त्याची मुलगी आथिया शेट्टीसुद्धा बऱ्याच दिवसांनी माध्यमांसमोर आल्याचं पाहायला मिळालं. (छाया- Varinder Chawla)\nअभिनेता सूरज पांचोलीसुद्धा साकिबला शुभेच्छा देण्यासाठी आला होता. (छाया- Varinder Chawla)\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/hearing-aid-cell-41298", "date_download": "2018-04-26T23:10:08Z", "digest": "sha1:CPGRK7TOQ6Z7OA53W7LUEUH4YIT4LIT7", "length": 11643, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hearing aid cell श्रवणयंत्र सेल बँकेमुळे कर्णबधिरांना दिलासा | eSakal", "raw_content": "\nश्रवणयंत्र सेल बँकेमुळे कर्णबधिरांना दिलासा\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nनाशिक - नाशिकमध्ये स्थापन झालेल्या श्रवणयंत्र सेल बॅंकेचा लौकिक दोन महिन्यांतच सर्वदूर पोचला आहे. मुंबई, पुणे, उस्मानाबाद, जळगाव येथून या बॅंकेकडे सेलला मागणी येऊ लागली आहे.\nनाशिक - नाशिकमध्ये स्थापन झालेल्या श्रवणयंत्र सेल बॅंकेचा लौकिक दोन महिन्यांतच सर्वदूर पोचला आहे. मुंबई, पुणे, उस्मानाबाद, जळगाव येथून या बॅंकेकडे सेलला मागणी येऊ लागली आहे.\nरचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेने सेवाभावी काम करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली श्रवणयंत्र सेल बॅंक आज राज्यातील आदर्श बॅंक ठरली आहे. माई लेले कर्णबधिर विद्यालयात दीडशे विद्यार्थ्यांना दरवर्षी श्रवण यंत्रांसाठी २० हजार सेल आवश्‍यक होते. श्रवणयंत्र तर त्यांना कंपनीकडून मिळायचे, मात्र दर आठवड्याला लागणारे प्रत्येकी १८० रुपयांचे सेल कसे पुरवायचे ही मोठी समस्या होती. ही समस्या अर्चना कोठावदे या पाहत होत्या. कोणी यावर मार्ग काढणारा दाता भेटतो का ही मोठी समस्या होती. ही समस्या अर्चना कोठावदे या पाहत होत्या. कोणी यावर मार्ग काढणारा दाता भेटतो का याचा त्या शोध घेत होत्या. सुदैवाने त्यांना रचना विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संस्थेची साथ मिळाली. कौस्तुभ मेहता, साहेबराव हेम्बाडे, राहुल भावे, सीमा भदाणे, तुषार जिंतुरकर, पूर्वेश बागूल यांनी सव्वा दोन लाख रुपये जमवून बॅंकेला दिले. त्यातून दोन हजार सेल उपलब्ध झाले. ‘संस्थेने हे १८० रुपयांचे सेल १०५ रुपयांत कर्णबधिरांना देण्यास सुरवात केली आहे. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सेल उपलब्ध झाल्याने कर्णबधिरांना दिलासा मिळाला आहे.\nसवलतीत सेल मिळू लागल्याने गरीब पालकांची मोठी सोय झाली आहे. विद्यार्थ्यांना श्रवण यंत्राचा पुरेपूर वापर करणे शक्‍य झाले आहे.\n- अर्चना कोठावदे, समन्वयक श्रवणयंत्र बॅंक\nफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई: राज्यातील अनेक जिल्हे भीषण दुष्काळाने होरपळून निघाले असताना सरकार केवळ ८...\nमहापालिकेतील शिवसेना-भाजप युतीबाबत संभ्रम\nजळगाव : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भाजप युतीप्रमाणेच जळगाव महापालिका निवडणुकीचीही गत झाली आहे. युतीची घोषणा करणारे नेते मात्र निर्णय घेण्यास तयार...\nअमेरिकेला ७७ मेट्रिक टन हापूस निर्यात\nरत्नागिरी - दर्जेदार आंबा उपलब्ध नसल्याने मार्चअखेरपर्यंत हापूसची निर्यात सुरू झाली नव्हती. परंतु आठवडाभरापूर्वी अमेरिकेला हापूसची निर्यात सुरू झाली...\nपैठणीचे माहेरघर बस्त्यांसाठी चार जिल्ह्यात झाले फेमस\nयेवला : पैठणी येवला म्हणजे असे समीकरण सर्वश्रुत आहे...अर्थात येथे येणारा ग्राहकही पैठणीच्या प्रेमापोटीच खरेदीला येतो. मात्र यासोबतच मागील तीन-चार...\nविदर्भाच्या विकासासाठी नाशिक भकास - राऊत\nनाशिक - विदर्भ महाराष्ट्राचाच एक भाग आहे. त्यामुळे तेथील विकासाला विरोध करण्याचे कारण नाही; परंतु...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/neelam-gorhe-got-letter-abour-sexual-harasment-in-jail-264844.html", "date_download": "2018-04-26T23:07:42Z", "digest": "sha1:YNPVJBFMVRH34IORINSQJL56BKXNOR5I", "length": 10708, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कारागृह अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर, महिला अधिकाऱ्याचं नीलम गोऱ्हेंना पत्र", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nकारागृह अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर, महिला अधिकाऱ्याचं नीलम गोऱ्हेंना पत्र\nएक तुरुंग महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी थेट अधिक्षिकेपासून तर कर्मचारी महिलांपर्यंत सगळ्यांचं लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आलाय.\n12 जुलै : कारागृहात कैद्यासोबत सुरू असलेले अत्याचाराचे एक एक धक्कादायक प्रकार समोर येत असतानाच आता कारागृहातील महिला अधिकाऱ्यांचं लैंगिक शोषण कशा प्रकारे सुरू आहे याची माहिती देणार एक पत्रच तुरुंग महिला अधीक्षक असलेल्या एका महिलेने आपल्याला पाठवल्याचा दावा नीलम गोर्हे यांनी केलाय.\nएक तुरुंग महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी थेट अधिक्षिकेपासून तर कर्मचारी महिलांपर्यंत सगळ्यांचं लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आलाय. तब्बल ६० महिलांचं शोषण या अधिकाऱ्याने केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय.\nत्यामुळे या अत्यंत गंभीर प्रकाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी नीलम गोर्हे यांनी केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:58:55Z", "digest": "sha1:4LZIL5VRF6K2NA7XVLYWEBHUIL66PZK2", "length": 9103, "nlines": 108, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "मीर बाकी – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nही इसवी १५२८ मधील गोष्ट आहे. मीर बाकी नावाचा एक बाबर राजाच्या सरदाराने अयोध्या जिंकली. पराभवानंतर अयोध्येत हाहाकार माजला. दिसेल त्याला मीर बाकी मारत सुटला. त्यावेळी अयोध्येत कोणताही कुष्ठरोगी एक वर्ष राहिला तर त्याचा कुष्ठरोग नाहीसा होतो असा लौकिक होता. शरयू नदीच्या काठाचा आणि राम मंदिराचा तर बोलबाला तर साऱ्या देशभर होता. त्यामुळेच आपल्या नावाची एखादी वास्तू असावी अशी बाबराची इच्छा होती. मीर बाकीने, अयोध्येतील राम मंदिर उध्दवस्त केले. आणि तिथे एक भव्य मशीद बांधायचा घाट घातला. अयोध्येतील लोकांचा विरोध न जुमानता मशीद बांधायचेच असा निश्चयाच त्याने केला होता. त्याच्या लष्करी ताकद पुढे कोणाचे काय चालणार होते मंदिर उद्ध्वस्त झाल्यावर त्याच मंदिराच्या पायावर मशीद उभी करायचा निर्णय त्याने घेतला. झालं मंदिर उद्ध्वस्त झाल्यावर त्याच मंदिराच्या पायावर मशीद उभी करायचा निर्णय त्याने घेतला. झालं कामासाठी मजूर लोक आले. कामाला सुरवात झाली. Continue reading →\n7 प्रतिक्रिया मार्च 30, 2010 मार्च 31, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/kautilya-arthshastra-exploring-architecture-of-fort-part-2-1646782/", "date_download": "2018-04-26T22:44:55Z", "digest": "sha1:7KLCBKTG3EK54MXN5UEUAUZ45XVUKUJJ", "length": 39725, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kautilya Arthshastra Exploring Architecture of Fort Part 2 | नमस्तुभ्यम् कौटिल्य! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nवेदकालीन तटबंदी या लाकडाच्या वा दगडांच्या असत.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nमानवी वृत्ती अशी आहे की, जे जे उत्तम असते, जे काही न काही वैशिष्टय़ांमुळे मनाला भावते, त्याचे त्याचे थेट अनुकरण होते. कधी हे म्हटले तर अंधानुकरण असते तर कधी हे शास्त्रीय मोजपट्टीवर जोखलेल्या प्रगतीचेही असते. हे असे अनुकरण केवळ स्थानीय पातळीवरच नव्हे तर जेथे जेथे मानवाने भूतलावर पाय रोवले, स्वत:ची संस्कृती जोपासली, स्वत:चा वेगळा ठसा उमटवू पाहिला तेथे तेथे झाले. एकमेकांच्या कल्पना, त्यातील तंत्र व त्यामागील तत्त्वज्ञान आत्मसात करीत व बारकाव्यांसकट त्यांनी उचलल्या. दुर्गाच्या बाबतीतही हे निश्चितपणे झाले असावे, कारण तसे मानण्याजोगे लिखित संदर्भ आणि पुरातत्त्वीय पुरावे आपल्याला जागोजागी आढळून येतात. मात्र हे जेव्हा वैश्विक पातळीवर अनुभवता येते तेव्हा मन आश्चर्याने मुग्ध होऊन जाते.\nवेदकालीन तटबंदी या लाकडाच्या वा दगडांच्या असत. या प्रकारच्या तटबंदीवर मात करताना तटबंदीला एक तर आग लावायची वा ‘पुरचरिष्णु’चा वापर करायचा अशी पद्धत वापरली जाई. पुरचरिष्णु म्हणजे चालता दुर्ग वा चालते पूर. इथे ग्रीकांच्या व रोमनांच्या स्वत:च्या सैन्याभोवती तटबंदी उभारून वेढे लढविण्याच्या- Siege Engines – पद्धतीचे स्मरण होते. मात्र या ग्रीकांच्या पद्धती सनपूर्व ३० एवढय़ा अलीकडच्या आहेत तर ‘पुरचरिष्णु’ हा उल्लेख वेदकालीन म्हणजे त्याच्याही कितीतरी सहस्रके अगोदरचा आहे.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nरोमन छावण्यांचे वर्णन करताना फ्लावियस जोसेफस् हा सनपूर्व पहिल्या शतकातील ज्यू-रोमन विद्वान म्हणतो- ‘रोमन साम्राज्याच्या विस्तारीकरणाच्या काळात रोमन राज्यकर्त्यांनी युद्धकाळात जे तळ वा छावण्या उभारल्या, त्या इतक्या नियोजनबद्ध होत्या व त्यांच्या रचनेमागे एवढा प्रगत विचार होता की, त्या लष्करी छावण्यांनीच पुढे दुर्ग म्हणून ख्याती मिळवली. भक्कम अशी दगडी तटबंदी, त्यामध्ये ठरावीक अंतरांवर असलेले बुरूज, दगडफेक करणारी यंत्रे, धनुर्धारी सैनिकांसाठी तटांवर व बुरुजांवर असलेल्या सुविधा, मूळ लाकडी दरवाजे व त्यांना संरक्षण म्हणून असलेले वरून खाली सोडता येणारे लोखंडी जाळीदार दरवाजे; तेसुद्धा चार दिशांना चार. या दारांमधून निघणाऱ्या वाटांनी परस्परांना जिथे छेद दिला, त्यामुळे निर्माण झालेल्या चौरसांच्या मोकळ्या भूभागांचा वेगवेगळ्या लोकांच्या वस्तीसाठी वापर\nकौटिल्यसुद्धा आपल्या अर्थशास्त्राच्या नगररचना या प्रकरणात अशाच प्रकारच्या शहरांचा अतिशय तपशीलवार उल्लेख करतो. फरक एवढाच की, रोमन सैन्याच्या छावण्यांनी ही शहरांची वा दुर्गाची रूपे धारण केली, तर कौटिल्याच्या मनी त्यांची रचनाच मुळी नगर वा दुर्ग म्हणून करण्यात आली. मात्र याखेरीज दुर्ग आणि त्याचे मुलकी व लष्करी उपयोग याविषयी कौटिल्य त्याच्या अर्थशास्त्रात जे विवेचन करतो त्या प्रत्येक शब्दात त्या द्रष्टय़ा विद्वानाचा साक्षेप पूर्णार्थाने डोकावतो आहे.\nकौटिल्य म्हणतो- ‘दुर्ग व जनपद यांची जशी शक्ती असेल त्याप्रमाणे एकूण उत्पन्नाच्या एकचतुर्थाश त्यावर खर्च होईल अशा प्रकारे नोकरांचे काम व त्यासाठीचे वेतन ठरवून द्यावे. उत्पन्नाच्या बाबींकडे लक्ष द्यावे. धर्म व अर्थ यांची हानी होऊ देऊ नये. राजवाडा, सरकारी इमारती, दुर्ग व राष्ट्र यांतील रक्षक सैन्यामधल्या कोणालाही कमी करू नये. त्या रक्षक सैन्यावरील मुख्य एकाहून अधिक व कायम असावेत. तांडय़ातील व्यापाऱ्यांची शस्त्रे व चिलखते ही सरहद्दीवरील दुर्गपालाने ठेवून घ्यावीत किंवा त्यांच्यावर मोहोर करून आत नेऊ द्यावीत. खजिना व सैन्य विश्वासू माणसांच्या ताब्यात दुर्गात किंवा सरहद्दीवर एके ठिकाणी गोळा करावेत.’ – हा उल्लेख राजावर संकट आले असता काय करावे, या संदर्भात आहे. राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, सैन्य व मित्र ही राज्याची सप्तांगे वा सात प्रकृती होत, असे कौटिल्य म्हणतो. या संकल्पनेतील नीतिशास्त्रे वा पुराणांमधले उल्लेख हे किंचितसा फरक सोडला तर कौटिल्याच्या क्रमवारीशी मिळतेजुळते आहेत.\n‘शत्रुसैन्य वा जंगली टोळ्या यांनी दुर्ग वा जनपद उद्ध्वस्त केले असेल, तर त्या संकटात स्वत: सापडलेली ठेव स्वीकारणारा ती परत करण्यास बांधलेला नाही.’ हा उल्लेख कर्जफेडीविषयीच्या प्रकरणातला आहे. ही फेड सरकारमार्फत होईल का, यासंबंधीचा उल्लेख मात्र यात नाही. मात्र दुर्गात राहणाऱ्या एखाद्या सामान्य सैनिकाचे भले पाहणारी दूरदृष्टी कौटिल्याच्या ठायी होती. जणू आजच्या काळातील रोजगार हमी योजनेचे रूप कौटिल्याने तेव्हा वर्णन करून ठेवले आहे : ‘दुष्काळ पडला असता राजाने बियाणे व धान्ये यांचा संग्रह करून प्रजाजनांना सहाय्य करावे. किंवा दुर्ग वा बंधारे बांधण्याचे काम काढून प्रजाजनांच्या पोटापाण्याची सोय करावी.’ एक तर्क यातून असाही करता येतो की, दुर्गाची बांधकामे हे एक प्रमुख कार्य असावे, केवळ दुष्काळी नव्हे. आजही रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत रस्ते बांधायची कामे घेतली जातात; पाझरतलावांची, विहिरींची कामे घेतली जातात. ही कामे एरवीही प्रामुख्याने होतच असतात, मात्र कठीण काळात रोजगाराची ददात पडू नये या कारणाने ती हाती घेण्यात येतात, कारण ती अतिशय महत्त्वाची असतात. म्हणूनच इतर काही हाती न घेता मुख्यत: यांवरच भर दिला जातो. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, दुर्ग बांधण्याचे कामही त्या काळात अतिशय महत्त्वाचे मानले जात असावे.\n‘गोप व स्थानिक- हे मुलकी अधिकारी – यांच्या साहाय्याने दुर्गाबाहेरच्या प्रदेशात प्रद्वेष्टय़ाने व दुर्गाच्या आत नागरिकाने- प्रद्वेष्टा व नागरिक हे फौजदारी अधिकारी-पूर्वनिर्दिष्ट कारणांच्या अनुरोधाने चोरांचा तपास करावा.’ या उल्लेखात दुर्गाच्या व्यवस्थापनातील काही अधिकाऱ्यांची जंत्री व त्यांच्या पराक्रमाची आपणास ओळख होते.\nदुर्गाच्या बाबतीत घडलेल्या काही गुन्ह्य़ाबाबतच्या शिक्षांचाही उल्लेख इथे आहे : ‘आत येण्याची परवानगी नसता दुर्गात शिरणाऱ्या किंवा तटाच्या छिद्रातून वा खिंडारातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस पायाचे स्नायू कापण्याची शिक्षा वा दोनशे पण दंड करावा.’ ‘राज्याची अभिलाषा धरणारा, राजप्रासादावर चढाई करणारा, रानटी टोळ्या किंवा शत्रू यांस प्रोत्साहन देणारा किंवा दुर्ग, जनपद वा सैन्य यांत बंडाचा उठाव करणारा यांच्या मस्तकास व हातास जाळ लावून मारावे.’; ‘दुर्गातील राजद्रोही अधिकारी व बाहेरच्या प्रदेशातील राजद्रोही अधिकारी यांना गुप्त हेरांनी एकमेकांचे पाहुणे होण्यास प्रवृत्त करावे. तेथे विष देणाऱ्या हेरांनी पाहुण्यांवर विषप्रयोग करावा. त्या अपराधाबद्दल यजमानास शासन करावे.’\nपरराष्ट्रविषयक धोरणांचे ऱ्हास, स्थिरता व वृद्धी यांच्या प्रसंगी घ्यायच्या विवेचनाच्या अनुषंगाने कौटिल्य म्हणतो- ‘ज्या धोरणाचा अवलंब केला असता, त्याला (म्हणजे राजाला) असे दिसून येईल, की या धोरणाच्या अवलंबनाने मी दुर्ग बांधणे, सेतू वा बंधारे बांधणे, व्यापारी मार्ग प्रस्थापित करणे आणि शत्रूच्या याच कार्याचा नाश करू शकेन, त्याच धोरणाचा त्याने अवलंब करावा.’\nसंधी व विग्रह यांसंदर्भात दुर्गासंबंधी बोलताना कौटिल्य म्हणतो- ‘मुख्यत: लढवय्यांची अथवा श्रेणींची वस्ती असलेला व पर्वतदुर्ग, वनदुर्ग अथवा नदीदुर्ग यांमुळे सुरक्षित असलेला माझा देश शत्रूचा हल्ला परतवून लावण्यास समर्थ आहे; किंवा राज्याच्या सरहद्दीवरील अभेद्य दुर्गात राहून मी शत्रूच्या कार्याचा विध्वंस करू शकेन, त्याचा देश बळकावू शकेन, तर त्याने विग्रहाचा अवलंब करून आपली भरभराट साध्य करावी.’\n‘पराजित होणारे राजे सारखेच बलवान असल्यास जो दुर्गात असलेल्या संरक्षित शत्रूला पराभूत करून त्याचा प्रदेश मिळवतो, तो मात करतो, कारण दुर्गाची प्राप्ती झाली म्हणजे आपल्या प्रदेशाचे रक्षण करता येते.’ याच प्रकरणात तो पुढे म्हणतो- ‘दुर्गाचा भक्कम आधार असलेले, एकाला स्थलदुर्गाचा तर दुसऱ्याला जलदुर्गाचा, तर अशा वेळी स्थलदुर्गाच्या भूमीचा लाभ श्रेयस्कर. मात्र जलदुर्ग सर करण्यास दुप्पट क्लेश होतात. नदीदुर्ग असलेला व पर्वतदुर्ग असलेला यांपैकी नदीदुर्गापासून होणाऱ्या भूमीचा लाभ उत्तम. मात्र गिरिदुर्ग हा रक्षण करण्यास सोपा, वेढा देण्यास कठीण व चढाईच्या दृष्टीने कष्टप्रद असतो. त्याचा एखादा भाग भग्न झाला, तरी संपूर्ण दुर्ग उद्ध्वस्त होत नाही; व आक्रमकांवर वरून दगड व झाडे यांचा वर्षांव करता येतो.’\nकर्मसंधीच्या संदर्भात कौटिल्य म्हणतो- ‘संधी करणाऱ्या दोन राजांपैकी जो निसर्गनिर्मित हल्ला करण्यास अवघड आणि कमी खर्चात बांधून होणारा दुर्ग बांधून घेईल तो दुसऱ्यावर मात करतो. त्यातही भुईकोट, पाणकोट व पर्वतावरील किल्ल्यांपैकी नंतर नंतरचा अधिक चांगला.’\nमदत करणाऱ्या राजांच्या अभावी दुर्गाचा आश्रय घ्यावा, जिथे शत्रूजवळ कितीही मोठे सैन्य असले तरी तो अन्नसामग्री, गवतचारा, लाकूडफाटा वा पाणी यांचा पुरवठा तोडू शकणार नाही व त्याला स्वत:लाच मनुष्यहानी व द्रव्यहानी सोसावी लागेल. धान्यादींचे साठे व रक्षणास माणसे असलेला दुर्ग केव्हाही पसंत करावा. राज्यवृद्धीचे धोरण ठेवून निरनिराळ्या कारणांसाठी दुर्गाचा आश्रय घ्यावा. इतर आचार्याचे मत असे की, हे शक्य नसल्यास दुर्गाचा त्याग करून निघून जावे किंवा दिव्यावर कोसळणाऱ्या पतंगाप्रमाणे शत्रूवर तुटून पडावे. मात्र हे मत बरोबर नाही, असे कौटिल्य म्हणतो. तो म्हणतो- ‘तह करावा वा युद्ध करून तहाचे बोलणे करावे अन् त्याच वेळी आसराही शोधावा.’\nजनपद व दुर्ग यांवरील संकटांची तुलना करताना कौटिल्य म्हणतो की, ‘पर्वतदुर्ग व जलदुर्ग यांच्यात वस्ती नसते. कारण तिथे जनपदाचा अभाव असतो. जनपदातील लोकांमध्ये स्थैर्य, शौर्य, दक्षता व विपुल संख्या उपलब्ध असते. मात्र जनपद वा दुर्ग यांपैकी ज्या ठिकाणी लढवय्या सैन्याची वस्ती जास्त त्या ठिकाणचे संकट अधिक गंभीर.’\nकोश व दुर्ग यांच्यावरील संकटांपैकी कोशावरील संकट गंभीर असे पिशुनाचे म्हणणे आहे. कारण दुर्गाची निर्मिती, त्याचे संरक्षण व दुरुस्ती, जनपद, मित्र, शत्रू यांचा निग्रह, सैन्यबळाचा वापर यांचा उगम कोशात असतो. कोशामुळे शत्रू दुर्गात फितुरी करू शकतात अन् संकटकाळी कोश घेऊन पळून जाता येते- दुर्ग घेऊन नाही\nमात्र हे म्हणणे चुकीचे असे कौटिल्याचे मत आहे : ‘दुर्गामुळे कोश व सैन्य सुरक्षित राहते. त्यांची उत्पत्ती दुर्गात होते. कोश, सैन्य, गुप्त युद्ध, आपल्याच पक्षातील (शिरजोर) लोकांचे दमन, बळाचा वापर, मदतीला येणाऱ्या सैन्याचा स्वीकार व परचक्र आणि रानटी टोळ्या यांना प्रतिकार या गोष्टी तर दुर्गावर अवलंबून आहेत. आणि दुर्ग नसेल तर कोश शत्रूच्या हाती जातो, कारण ज्यांना दुर्गाचे संरक्षण आहे, त्यांचा उच्छेद होत नाही असे दिसून येते.’\n‘राष्ट्रातील मुख्य अधिकारी, सरहद्दीवरील दुर्गाचा मुख्य, रानटी टोळ्यांचा मुख्य वा बळाने शरण आणलेला मांडलिक यांपैकी एखाद्याचे बंड म्हणजे बाह्य़ अधिकाऱ्याचे बंड. यांचे हर प्रयत्नाने, हर उपायाने दमन करावे. अशा प्रकारची बंडे शत्रूच्या राज्यात उभी करावीत आणि आपल्या राज्यातील शमवावीत.’\n‘युद्धकाळी पळून जावे लागल्यास जिथे आश्रय घेता येईल आणि जिथे राखीव सैन्य ठेवले असेल असा पर्वतदुर्ग किंवा वनदुर्ग पिछाडीला राहील याची काळजी घेऊन स्वत:ला अनुकूल भूमीवर युद्ध करावे.’\n‘शत्रू जवळ येऊन ठेपला व दुर्गाचा आश्रय घेणे क्रमप्राप्त झाले, तर जनपदातील युद्धास तोंड देऊ शकणाऱ्यांना दुर्गात आणावे अन् दुर्गातील सगळ्यांना दूरवर नेऊन ठेवावे. दुर्गाच्या सभोवतालीचा एक योजन अंतरापर्यंतचा गवत व लाकूडफाटा जाळून टाकावा. पिण्याच्या पाण्याचे तलाव दूषित करावे. बांध फोडून पाणी वाहून जाऊ द्यावे. दुर्गाच्या भोवतालच्या प्रदेशात विहिरी, गुप्तपणे झाकलेल्या विहिरी व खड्डे अन् काटेरी तारा ठेवाव्यात.’\n‘दुर्ग काबीज करताना, अगोदर शत्रूला दुर्बल करून मग दुर्गाला वेढा द्यावा. त्याच्या पेरण्या व उगवलेले धान्य यांचा नाश करावा. तसेच त्याची रसद पुरविणाऱ्या तुकडय़ांचा नायनाट करावा. रोगराई, दुष्काळ, संरक्षणसामग्रीचा ऱ्हास, सैन्य थकलेले असेल अशाच समयी शत्रूच्या दुर्गाला वेढा द्यावा. दुर्गास वेढा देऊन, शत्रूचा पाण्याचा साठा दूषित करावा. खंदक फोडावे वा मातीने भरून टाकावे. पक्ष्यांच्या शेपटास ज्वालाग्राही पदार्थ बांधून दुर्ग आगीच्या भक्ष्यस्थानी पाडण्याचा प्रयत्न करावा. अशा उपायांनी शत्रू त्रस्त झाला की, तीच दुर्गावर हल्ला चढवून काबीज करण्याची योग्य वेळ असे समजावे.’\n‘फितुरीस प्रोत्साहन, गुप्तहेरांची योजना, शत्रूस हिकमतीने दुर्गाबाहेर काढणे, वेढा देणे व हल्ला करणे हे दुर्ग सर करण्याचे पाच उपाय आहेत.’ असे कौटिल्य म्हणतो.\n‘दुर्ग, राष्ट्र व सैन्य यांच्यावरील मुख्य अधिकाऱ्याच्या सतत बदल्या कराव्यात.’ असेही तो धूर्त राजकारणी शेवटी म्हणून जातो\nकौटिल्याने रचलेल्या अर्थशास्त्राची एकूण पंधरा अधिकरणे आहेत. यांपैकी शेवटची दोन- गूढ प्रयोगांविषयी व शास्त्रीय विवेचनाची पद्धत – अधिकरणे वगळता राहिलेल्या तेरा अधिकरणांच्या १७६ प्रकरणांमध्ये एवढय़ा वेळा दुर्गाचा परोक्ष वा अपरोक्ष असा उल्लेख आला आहे. हा उल्लेख थेट आहे. संदर्भावरून घेतलेला नाही. यामधील प्रत्येक वाक्य हे जणू काळ्या दगडावरची रेघ असावी तसे जणू अढळ आहे. खणखणीत आहे. लखलखीत विचारधारेचे सामर्थ्य स्पष्ट करणारे आहे. परिणामी मौर्य साम्राज्याच्या काळात दुर्गाना किती अनन्यसाधारण महत्त्व होते हेच या प्रकारच्या उल्लेखांमधून अतिशय ठळकपणे आपल्या दृष्टोत्पत्तीस आल्याशिवाय राहात नाही. अन् मग आपसूकच कौटिल्याच्या असाधारण प्रज्ञेस मनोमनी दंडवत घातला जाणे हे क्रमप्राप्त ठरते\n– डॉ. मिलिंद पराडकर\n(लेखकाने ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ या विद्याशाखेत ‘दुर्गशास्त्र’ या विषयात पीएचडी केली आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:41:05Z", "digest": "sha1:X6ULAIEJSDDN2WHNLUEGQKJ5K3VMRLUG", "length": 14541, "nlines": 158, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "कर्तव्य सुविचार मराठी - नक्कीच वाचावे असे सुंदर सुविचार !", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nया दिवशी पोस्ट झाले डिसेंबर 27, 2017 फेब्रुवारी 27, 2018 Jivnat Shiklele Dhade द्वारा\nकर्तव्य सुविचार मराठी (अनामिक व्यक्तींचे)\nजीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.\nजीवनात अडचणी त्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी हारत नाहीत. ते जिंकतात किंवा शिकतात.\nएका वाक्यात अनामिक व्यक्तींचे कर्तव्य सुविचार मराठी\nआयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. (सचित्र)\nस्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.\nहक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.\nवाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.\nकर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दुर पळतात.\nप्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करणे होय.\nकाही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.\nसंभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.\nप्रसिद्ध व्यक्तींचे कर्तव्य सुविचार मराठी\nविजेते जबाबदारी घेतात. अपयशी इतरांना दोष देतात. – ब्रिट हमी\nआपण दोषांचा बोट दाखवताना काहीच बदल होणार नाही. जबाबदारीच्या बाहेर जबाबदारी येते. – लिसा व्हिला प्रॉसेन\nआपण निवडत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये आनंद मिळवा. प्रत्येक नोकरी, संबंध, घर… ते प्रेम करण्याची आपली जबाबदारी आहे, किंवा बदलण्याची. – चक पलहन्नुईक\nमला विश्वास आहे की परत देण्याची आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे. कठोर परिश्रम, इतरांचा पाठिंबा, आणि थोडे भाग्याशिवाय कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. परत देणे सद्गुणीत चक्र तयार करते ज्यामुळे प्रत्येकजण अधिक यशस्वी होतो. – रॉन कॉनवे.\nआपण वैयक्तिक जबाबदारी घेतली पाहिजे. आपण परिस्थिती बदलू शकत नाही, ऋतू, किंवा वारा, परंतु आपण स्वत: ला बदलू शकता. ते म्हणजे तुमच्याकडे प्रभार आहे. – जिम रोहण\nदोष देण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारायला स्वतःशी अधिक चिंता करा. आपल्याला अडथळ्यांपासून परावृत्त होण्यापेक्षा संभाव्यास प्रेरणा करू द्या. – राल्फ मॅरस्टोन\nपद विशेषाधिकार प्रदान करत नाही किंवा शक्ती देत नाही. ते जबाबदारी लादते. – पीटर ड्रकर\nएका वाक्यात प्रसिद्ध व्यक्तींचे कर्तव्य सुविचार मराठी\nआपण आपल्या भूतकाळाची स्मरण करून नव्हे, तर आपल्या भविष्यासाठी जबाबदारीने बनविले आहे. – जॉर्ज बर्नार्ड शॉ\nप्रत्येक व्यक्तीने ज्यांनी जग बदलले आहे अशा काही गोष्टींची जबाबदारी घेतली आहे जी फक्त त्यांच्यासाठी नाही तर मानवजातीसाठी महत्त्वाची ठरते. – माईक स्टुटमन\nमहान शक्तीसह महान जबाबदारी येते. – व्होल्टेर\nगुणवत्ता प्रत्येकाची जबाबदारी आहे. – डब्ल्यू. एडवर्ड्स डेमिंग\nआपल्या आनंदाला कधीही हरकत करू नका; आपले कर्तव्य करा. – विल दुरंत\nआपण आज सुटका घेऊन उद्याच्या जबाबदारीपासून बाहेर पडू शकत नाही. – अब्राहम लिंकन\nमैत्री नेहमीच चांगली जबाबदारी असते, कधीही संधी नसते. – खलील जिब्रान\nमहानतेची किंमत ही जबाबदारी आहे. – विन्स्टन एस. चर्चिल\nआपण स्वत: साठी जबाबदारी घेतली तर आपण आपल्या स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक उपासमार विकसित कराल. – लेस ब्राउन\nमाझ्याशी काय झालं याबद्दल मी नेहमीच जबाबदार नाही, मी माझ्याशी कसे काय हाताळतो याबद्दल जबाबदार आहे. – जिग झिगलर\nनेतृत्व – नेतृत्व जबाबदारी घेण्याबाबत आहे, माफ करण्यात नाही. – मिट रोमनी\nएक नायक म्हणजे कोणी एक व्यक्ती जी आपल्या स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी समजते. – बॉब डिलन\nजबाबदारीची मुळे आणि स्वातंत्र्याची पंखे हि सर्वात मोठी भेटवस्तू आपण आपल्या मुलांना देऊ शकता. – डेनिस वेत्ले\nज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी पूर्ण जबाबदारी घ्याल, ज्या दिवशी तुम्ही कोणतीही माफी करणं थांबवणार, तो दिवस आहे ज्या दिवशी आपण शीर्षस्थान सुरू करता. – ओ. जे. सिम्पसन\nजीवनात दोन प्राथमिक पर्याय आहेत: परिस्थिती अस्तित्वात असतानाच स्वीकारणे, किंवा त्यांना बदलण्याची जबाबदारी स्वीकारणे. – डेनिस वेत्ले\nप्रेमावर देखील सुविचार येथे नक्कीच वाचा.\nतुम्हाला हे कर्तव्यावर, जबाबदारीवर सुविचार कसे वाटले हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.\nयास आपल्या मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण, आई-वडील व नातलगांपर्यंत पोहचवा:\n2 उत्तरे द्या “कर्तव्यावर सुविचार”\nपिंगबॅक विश्वास सुविचार मराठी - नक्कीच वाचावे असे सुंदर विचार आणि कोट्स\nपिंगबॅक प्रेम सुविचार मराठी - प्रेमावर नक्कीच वाचावे असे सुंदर सुविचार\nमागील पोस्टमागील विज्ञानावर विचार व सुविचार\nपुढील पोस्टपुढील संगीतावर सुविचार\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-hafiz-saeed-master-mind-of-2611-attack-still-at-large-482903", "date_download": "2018-04-26T23:25:58Z", "digest": "sha1:RFHJOG67DRDRXKFGDJGV4YUUISARITJZ", "length": 14279, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : 26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईद 9 वर्षांनंतरही मोकाटच", "raw_content": "\nमुंबई : 26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईद 9 वर्षांनंतरही मोकाटच\n26/11 हल्ल्याला नऊ वर्ष पूर्ण झाली असली तरी या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद अद्यापही पाकिस्तानमध्ये मोकळाच फिरतो आहे. नुकतीच पाकिस्तान सरकारनं हाफिजची नजरकैदेतून सुटका केली.. यावरुन आजही अमेरिकेनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले.. आणि हाफिज सईदला तात्काळ पुन्हा नजरकैदेत ठेवण्याच्या सूचना दिल्यात.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई : 26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईद 9 वर्षांनंतरही मोकाटच\nमुंबई : 26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईद 9 वर्षांनंतरही मोकाटच\n26/11 हल्ल्याला नऊ वर्ष पूर्ण झाली असली तरी या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद अद्यापही पाकिस्तानमध्ये मोकळाच फिरतो आहे. नुकतीच पाकिस्तान सरकारनं हाफिजची नजरकैदेतून सुटका केली.. यावरुन आजही अमेरिकेनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले.. आणि हाफिज सईदला तात्काळ पुन्हा नजरकैदेत ठेवण्याच्या सूचना दिल्यात.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://samatabhratrumandal.com/", "date_download": "2018-04-26T22:49:31Z", "digest": "sha1:CFN6GCQJ3EK5EJ37AYCQUW6GY5VJO6VO", "length": 5266, "nlines": 61, "source_domain": "samatabhratrumandal.com", "title": "Home", "raw_content": "\nUpcoming Events : ♦ ♦ वधू-वर मेळावा ४ नोव्हेंबर २०१७ कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह पुणे-नाशिक हायवे भोसरी, पुणे. ♦ Android App Google Play Store.\nवार्षिक उपक्रमांचा आढावा २०१७ - २०१८\n१ मे २०१७ महाराष्ट्र दिवस व स्नेह मेळावा वर्षपुष्प प्रकाशन अंक १८ वा\nस्थळ :- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.\nवेळ :- सायंकाळी ४.०० ते रात्री १०.००\n१५ ऑगस्ट २०१७ स्वातंञ्य दिवस व झेंडा वंदन\nस्थळ :- त्रिवेणीनगर ऑफिस व भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.\nवेळ :- सकाळी ६:३० ते ७.३० त्रिवेणीनगर ऑफिस आणि ७.३० ते ८.३० भक्ती शक्ती जागा\n१५ ऑगस्ट २०१७ स्वछ भारत अभियान व पर्यावरणसंवर्धना निमीत्त वृक्षारोपण समारंभ\nस्थळ :- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.\nवेळ :- सकाळी ८.३० ते १२.००\n१५ ऑगस्ट २०१७ लेवा गुणगौरव शैक्षणिक परितोषिक वितरण समारंभ\nस्थळ :- श्रम शक्ती भवन, बजाज ऑटो आकुर्डी गेट समोर, आकुर्डी, पुणे - ३५.\nवेळ :- दुपारी ३.०० ते रात्री ८.३०\n३१ ऑक्टोबर २०१७ भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती\nस्थळ :- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.\nवेळ :- सकाळी ७.०० ते १०.००\n०४ नोव्हेंबर २०१७ वधु – वर मेळावा\nस्थळ :- कै. अंकुशराव लांडगे सभागृह, नाशिक-पुणे हायवे, भोसरी, पुणे.\nवेळ :- सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.००\n२६ जानेवरी २०१८ प्रजासत्ताक दिवस व झेंडा वंदन\nस्थळ :- त्रिवेणीनगर ऑफिस व भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.\nवेळ :- सकाळी ६:३० ते ७.३० त्रिवेणीनगर ऑफिस आणि ७.३० ते ८.३० भक्ती शक्ती जागा\nनियमित योग व प्राणायाम वर्ग (प्रत्येक दिवशी)\nस्थळ :- कामगार कल्याण भवन, संभाजीनगर, चिंचवड, पुणे - १९.\nवेळ :- सकाळी ५.०० ते ७.००\nमंडळाचा इतिहास व सांस्क्रुतीक कार्य\nसमता भ्रातृ मंडळाच्या स्मार्ट कार्ड धारकांसाठी सुविधा\n● स्थानिक सभासद माहिती\n● रक्त गट माहिती\n● सभासद मुळगाव माहिती\n● नोकरी शोध व माहिती\n● वधु-वर शोध व माहिती\nवधू - वर माहिती\nआयोजित वधु-वर मेळावा २०१७.\nनवीन सभासद नोंदणी फॉर्म - Download\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2018-04-26T22:42:26Z", "digest": "sha1:DT3JPN7QA5AWP2YKMO66EBD52F2GJYY2", "length": 6734, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कारगील - विकिपीडिया", "raw_content": "\n(कारगिल या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकारगीलचे जम्मू आणि काश्मीरमधील स्थान\nराज्य जम्मू आणि काश्मीर\nसमुद्रसपाटीपासुन उंची ८,७८० फूट (२,६८० मी)\nकारगील हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या पूर्वेस २०४ किमीवर तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस आहे. कारगील हे लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली त्याची १.४३ लाख होती. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून २,६७६ मी उंचीवरील कारगील शहर हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर आहे.\nश्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ डी कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगील विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\n१९९९ साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगील युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले.\nविकिव्हॉयेज वरील कारगिल पर्यटन गाईड (इंग्रजी)\nजम्मू आणि काश्मीरमधील शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१८ रोजी ०१:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/chapter?id=47441", "date_download": "2018-04-26T22:30:58Z", "digest": "sha1:JFPQ2FMTZOV3Z3FH7BWUZTGI2TR52EZF", "length": 14027, "nlines": 44, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भुतांचे स्वानुभव", "raw_content": "\nशेवंता बाईचे लग्न फार लहानपणी झाले होते. ४ बाळंतपणे होऊन ४ मुली झाल्या होत्या. पाचव्या बाळंतपणात मुलगा झाला तरच घरी परत ये म्हणून सासरच्या लोकांनी तिला ३ऱ्या महिन्यातच माहेरी पाठवले होते. शेवंता बाई फारच चिंतीत होत्या. दर संध्याकाळी दत्तगुरूंच्या मंदिरात त्या भजनाला जाऊन बसत आणि रात्री इतर बायका बरोबर चालत घरी येत. घर कोंकणात होते त्यामुळे वाटेवर नारळ आणि काजूची झाडे लागत असत.\nकाही आठवड्यांतच शेवंता बाईनी अनेक मैत्रिणी केल्या. बहुतेक स्त्रिया लग्न होऊन गावांत सून म्हणून विविध ठिकाणहून आल्या होत्या. कोणी बेळगाव मधून तर कुणी कारवार तर कुणी सातारा कडून. अश्यांत एक विचित्र मैत्रीण होती ती म्हणजे सावित्री. सावित्री शेवंता बाईच्या घरी येऊन भेटायची, वसपूस करायची त्यांच्या बरोबर चालत चालत दत्तगुरूंच्या मंदिराजवळ सुद्धा यायची पण निम्मित करून परत जायची. इतर कुना बायकाना सावित्री अजिबात आवडायची नाही. सावित्री अनेकदा गरोदर राहून तिची मुले पडली होती असे स्त्रिया कुजबुजत असत आणि तिच्या संगतीला राहणे म्हणजे आपल्यावर काही तरी संकट येईल असेच त्या बायकांना वाटत होते.\nशेवंता बाईना मात्र सावित्री विचित्र वाटली तरी प्रेमळ वाटत असे. ती म्हणे त्यांची फार चांगली वासपूस करत असे, तिचा आहार, आरोग्य ह्याविषयी तिला फार चांगले सल्ले देत असे इत्यादी.\nएका शनिवारी शेवंता बाईना त्यांच्या वडिलांनी भजन झाल्यानंतर मंदिरातच राहायला सांगितले. ते बाजूच्या दुकानात काही तर सामान आणायला जाणार होते आणि लेकीबरोबरच चालत घरी जाऊ असा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे भजन संपल्यावर शेवंताबाई मंदिरातच थांबल्या आणि त्यांच्या मैत्रिणी चालत घरी गेल्या. मंदिरात भटजीबोवा आणि त्यांची पत्नी साफ सफाई करत होत्या त्यामुळे घाबरायची गरज नव्हती.\nइतक्यानं बाहेर सोप्यावर बसलेल्या शेवंताबाईना मंदिराच्या दूरवर सावित्री दिसली. मैत्रीण दिसल्यावर शेवंता बाईनी तिच्या जवळ जाऊन तिच्याशी संवाद साधला.\n\"आग तुज्या वडिलांनी पाठवली मला. त्यांना सामान इथे भेटले नाही म्हणून ते गजाच्या दुकानावर गेलेत. तू पाहिजे तर माझ्या बरोबर चल घरी. नाही तर आम्ही दोघी गजाच्या दुकानावर जाऊन तुझ्या वडिलांना गाठू. \"\nशेवंताबाई गरोदर होत्या आणि खरेतर त्यांना लघवी झाली होती. वडील बरोबर असले तर कुठे जायला संकोच झाला असता त्यामुळे त्यांनी सावित्री बरोबरच जायचे ठरवले. दोघी जणी चालत घरी जाऊ लागल्या. त्याकाळी टॉर्च वगैरे नव्हता आणि शेवंताबाई नेहमी केरोसीनचा छोटा दिवा घेऊन जायच्या ज्याला कोकणात चिमणी म्हणतात. थोड्या सामसूम वाटेवर पोचल्यानंतर शेवंता बाईनी \"आपण लघवीला दूर झाडीत जाते तू जरा सोबत दे\" असा विषय काढला. सावित्री बाईनी होकार दिला.\nझाडीत आपला कारभार उरकल्या नंतर शेवंता बाईनी नेसूचे ठीक केले आणि इतक्यांत सावित्रीच्या हातून चिमणी पडून फुटली आणि पालवली. शेवंता बाईनी त्या आवाजाने अंग काढले. त्या नेसूंच्या ठीक करताना त्यांचे वस्त्र थोडे हलले आणि त्याचे गरोदर पोट थोडे उघडे पडली. सावित्री बाईच्या डोळ्यांत एक फार वेगळी चमक शेवंताबाईना दिसलाय. त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारची हाव दिसत होती. आपले दोनी हात त्यांनी शेवंताबाईचा पोटावर ठेवले आणि \"तुझे बाळ मला देतेस का ग\" असं प्रश्न फार वेगळ्या घोगऱ्या आवाजांत केला.\nशेवंता बाईनी उसने अवसान आणून तेथून \"नाही नाही\" म्हणत पोबारा केला. त्या अंदारातून कशाचीही पर्वा ना करता हनुमान स्तोत्र म्हणत पळत घरी गेल्या. त्यांची अवस्था पाहून घरी सगळेच लोक हादरले. त्याचे वडील काही वेळाने घरी पोचले \"अग मी थांब म्हणून सांगितले असताना कशाला स्वतःहून आली \" म्हणून ते ओरडले ते वेगळेच.\nनंतर स्पष्ट झाले कि वडील गजाच्या दुकानावर गेले नव्हतेच. सावित्रीने खोटे बोलले होते. शेवंताच्या वडिलांनी सावित्रीच्या घरी जाऊन जाब विचारला तर सावित्रीने अतिशय अभद्र अश्या शिव्या दिल्या. अश्या शिव्या बहुतेक करून खारवी समाजातील लोक देत असत. सावित्री मडवळ समाजातील होती. त्या शिव्या ऐकून सावित्रीच्या घरातील लोक सुद्धा अचंभित झाले. त्यानंतर त्यांनी सरळ नारायण भटजींना पाचारण केले. नारायण भटजी म्हणजे भूत वगैरे काढणे करणारे तांत्रिक. त्यांनी हे प्रकरण निस्तरायला नकार दिला. शेवटी परिवाराने सावित्रीला टेम्पोत घालून बेळगावी नेले. तिथे एका हनुमान मंदिरात एका प्रसिद्ध सिद्धाने तिला भूतमुक्त केले. तिथून एक नवीन कथा पुढे आली. सावित्री नवीन सून म्हणून आली असताना शेजारच्या एका वृद्ध खारवी महिलेबरोबर तिची ओळख झाली आणि दोघांना एक मेकांचा लळा लागला. वृद्ध महिलेने पतीला न सांगता पैसे साठवून आपल्या साठी एक सोन्याचे कंकण केले होते. पती समोर ती ते कधीही घालत नसे. तिने ते घरांत एका बरणीत लपवून ठेवले होते. काही महिन्यांनी त्या वृद्ध महिलेला काही तरी रोग झाला आणि ती मरणशय्येवर पडली होती. सावित्रीला कंकणाचा लोभ होऊन तिने तिची शेवटच्या दिवसांत सेवा केली. सावित्रीला वाटले कि मारताना म्हातारी कंकण आपल्याला ठेव म्हणेल. पण प्रत्यक्षांत उलटे घडले. \"ते कंकण आपल्या पतीला देण्याची जबाबदारी तुझी हो\" असे सांगून म्हातारी मेली.\nसावित्रीने वचन पळाले नाही. ते कंकण ती घरी घेऊन आली. त्या कंकणामुळेच त्या म्हातारीचे भूत सावित्रीला छळू लागले.\nटीप : खरेतर ह्या प्रकाराकडे शास्त्रीय दृष्टीने पहिले जाऊ शकते. सावित्रीने चोरी केली होती आणि तिच्या मनात ते सलत होते. त्याच मुळे तिचा स्वभाव विक्षिप्त झाला असावा. एकदा त्या सिद्धा कडे जाऊन मन मोकळे केले कि तिचा guilt जाऊन मन मोकळे झाले असावे. शेवंताबाईना पाचवा मुलगा झाला आणि त्यानंतर आणखीन २ मुलगे झाले. सावित्रीबाई सुद्धा गरोदर राहून त्यांना एक गोंडस बाळ झाले. सावित्रीबाई आणि शेवंताबाई आज सुद्धा मैत्रिणी आहेत.\nमुस्लिम मुलगा आणि प्राचीन मंदिर\nमुघल कालीन भूत जे आजही लोकांना त्रास देते\nअतींद्रिय अनुभव : ती कशी मेली\nनिळावंती - अघोरी साधनेचा ग्रंथ\nजोसेफिना आणि जेनचे किडनॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/look-almonds-and-eggs-in-the-dream-than-will-be-117121300010_1.html", "date_download": "2018-04-26T22:47:39Z", "digest": "sha1:B2BGNKWP35HL4II4IYJDLDIYWEDFEFDC", "length": 11296, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...\nबर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या घटना आमच्याबरोबर घडतात त्याचा आभास आम्हाला फार आधीच स्वप्नात होऊन जातो. फक्त त्याला समजण्याची गरज आहे. जाणून घ्या काय अर्थ निघतो स्वप्नात दिसलेल्या या वस्तूंचा -\nस्वत:चे पांढरे कसे दिसणे - आयुष्य वाढणे\nविंचू दिसणे - प्रतिष्ठा प्राप्त होणे\nपर्वतावर चढणे - प्रगती होणे\nफूल दिसणे - प्रियकर मिळणे\nशरीरावर जखम होणे - धनप्राप्तीचे योग\nपिंजरा दिसणे - कैद होण्याचे योग\nपुलावर चढणे - समाजासाठी काम करणे\nतहान लागणे - लोभ वाढणे\nपान खाणे - सुंदर स्त्रीची प्राप्ती होणे\nपाण्यात बुडणे - चांगले काम करणे\nतलवार दिसणे - शत्रूवर विजय मिळवणे\nस्वप्नात ह्या 4 वस्तू दिसल्या तर समजा तुमच्यावर संकट येणार आहे\nदाट केसांसाठी बेसन हेअर मास्क\nअंडे शाकाहारी की मांसाहारी\nस्वप्नात जर ह्या 5 वस्तू दिसतील तर नक्कीच श्रीमंत व्हाल\nफ्रोझन एग्ज मदतीने डायना हेडन जुळ्यांना जन्म देणार\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/bedhadak-on-wrong-traditions-in-society-258503.html", "date_download": "2018-04-26T22:49:11Z", "digest": "sha1:G3T6XV5GFB4HSJC6JSHZOBMIMPJZNMBV", "length": 8175, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्रातील सामाजिक सत्यशोधक चळवळींचा आपल्याला विसर पडलाय का ?", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nमहाराष्ट्रातील सामाजिक सत्यशोधक चळवळींचा आपल्याला विसर पडलाय का \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://techliebe.com/yashogatha-8/", "date_download": "2018-04-26T22:55:20Z", "digest": "sha1:ZOS4OJPF2Q3VIXJT2M7M5E2EIUSJHKDW", "length": 7116, "nlines": 57, "source_domain": "techliebe.com", "title": "यशोगाथा : स्वामी विवेकानंद | TechLiebe", "raw_content": "\nस्वामी विवेकानंदांचा विश्वबंधुत्वाचा संदेश आज जगाच्या कानाकोप-यात पसरत आहे. कोलकत्त्यात 1863 मध्ये नरेंद्रनाथ (स्वामी विवेकानंद) यांचा जन्म झाला. 1864 मध्ये नरेंद्रनाथ B.A. परीक्षा उत्तीर्ण झाले. 1880 साली सिध्द योगी रामकृष्णपरमहंसांच्या संपर्कात आल्यानंतर 1887 साली भारतात मठांची स्थापना करुन देशस्थितीही जाणून घेतली. 1893 मध्ये शिकागो परिषद त्यांनी गाजवली.\nहिंदू धर्माकडे काहीशा तुच्छतेनेच पाहणाऱ्या पाश्चात्य जगातील लोकांना स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची महती पटवून दिली आणि हिंदू धर्माची पताका जागतिक क्षितिजावर फडकत ठेवली. शालेय वयात खरेतर स्वामी विवेकानंदांवर पाश्चात्य विचारांचा प्रभाव होता. महाविद्यालयीन जीवनात ते ब्राम्हो समाजाकडे आकृष्ट झाले होते. मूर्तीपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. परंतु 1880 साली ते “रामकृष्ण परमहंस” या सिद्ध योगीपुरुषाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे विचार संपूर्णतः पालटले. ते सनातन हिंदू धर्म व अद्वैत तत्वज्ञानाचे आजन्म समर्थक बनले. 1887 साली त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली व सर्व भारतभर प्रवास करून आपल्या देशबांधवांची एकूण स्थिती समजावून घेतली. काही काळ हिमालयात जाऊन त्यांनी योगसाधनाही केली. 1893 साली जेव्हा ते शिकागोमधील धर्म परिषदेत सामील झाले त्यांनतर त्यांना जागतिक स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेत त्यांचे अनेक शिष्य निर्माण झाले. ‘मार्गारेट नोबेल’ या,’भगिनी निवेदिता’ बनून भारतात आल्या.\nस्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य देशातील भौतिकवादाचा अध्यात्मवादाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. “खऱ्या सुखप्राप्तीसाठी भौतिकवादाला अध्यात्माची जोड मिळणे आवश्यक आहे आणि अध्यात्माची शिकवण जगाला केवळ भारतच देऊ शकतो” असे स्वामी विवेकानंद कायम म्हणत. मात्र त्याचबरोबर समाजसुधारणेच्या कार्यालाही त्यांनी महत्व दिले. भारतीयांनी आपल्या दुबळेपणाचा त्याग करून बल, शौर्य, सत्य आणि सश्रद्ध बुद्धिवाद या मुल्यांचा अंगीकार करावा हि स्वामींची शिकवण आजच्या काळातही बरोबर लागू ठरते.\n“विवेकानंदांनी भारतीयांना स्वदेशाभिमान आणि राष्ट्रभक्तीची शिकवण दिली. आपले राष्ट्र सामर्थ्यशाली बनावे हि त्यांची आंतरिक कळकळ होती.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/virodh-vikas-vaad-news/service-regionalization-indian-economy-labor-opportunity-1648887/", "date_download": "2018-04-26T22:49:23Z", "digest": "sha1:QEPOKZYNG5U465HRWTBNVIA7X3MZR64L", "length": 29814, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Service regionalization Indian Economy Labor opportunity | श्रमसंधी: विकासपूर्व व विकासोत्तर | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nश्रमसंधी: विकासपूर्व व विकासोत्तर\nश्रमसंधी: विकासपूर्व व विकासोत्तर\nश्रम करणे म्हणजे रोजगार नसून आपले श्रम कोणाला तरी परवडणे म्हणजे रोजगार असतो.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nस्वयंचलितीकरण (ऑटोमेशन) बेरोजगारी वाढवते, ही एक जुनाट (क्रॉनिक) गैरसमजूत आहे. फक्त ‘पर्मनंट नोकरी’चाच हेका मात्र सोडून द्यावा लागेल. अर्थव्यवस्थेचे वाढते ‘सेवाक्षेत्रीयीकरण’ हेही एक वरदानच ठरेल.\nसमृद्धीनंतर, उपजीविकेतच गुंतून पडण्याचा काळ कमी होणे, ‘वाढत्या गरजांना’ पुरेसे वेतन मिळून, वर जास्त काळ सुट्टी मिळणे, याला ‘श्रमसंधी संपृक्त (सॅच्युरेटेड) होणे’ म्हणता येईल. पण हे म्हणजे आपल्याला परिचित अशी दु:स्थिती-वाली ‘बेरोजगारी’ नव्हे. उलट सुस्थितीमुळे श्रमिक ‘जॉब-शेअिरग’ करू शकतात. श्रमसंधींचे अधिक समान वाटप करू शकतात.\nयाउलट असते ती अभावग्रस्त बेरोजगारी. यात श्रमाची उत्पादकता इतकी कमी असते की, त्या श्रमातून वर्षांत ३०० दिवस किमान वेतन मिळेल, इतके उत्पादनच होऊ शकत नाही. भारतापुढील पहिले आव्हान हे अभावग्रस्त (विकासपूर्व) बेरोजगारीचे आहे. म्हणजे आपल्याला श्रमाची उत्पादकता फार वाढून बसेल ही चिंता नाहीच. उलट कित्येकांना अगदी कमी उत्पादकता असलेल्या कार्यस्थळीच, वर्षांतील कमी दिवस संधी मिळतेय, म्हणून ते गरीब राहताहेत.\nश्रम करणे म्हणजे रोजगार नसून आपले श्रम कोणाला तरी परवडणे म्हणजे रोजगार असतो. कारण श्रम केले, पण मोबदला मिळालाच नाही तर त्याला रोजगार मिळाला, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही हे उघड आहे. गरीब श्रमिकाला वेतन किंवा निर्वाह भत्ता मिळणे, ही तातडीची गरज असते. ‘स्वत:च्या क्षमता वापरायला मिळणे’ ही गरज सर्वच मानवांची असली तरी ती भागवणे हे दीर्घ पल्ल्याचे उद्दिष्ट असते.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nसमजा किमान-वेतन निर्वाह-भत्ता सरकारने दिला, पण या पशातून घेण्याच्या जीवनावश्यक वस्तू उपलब्धच नसल्या, तर पशातले उत्पन्न प्रत्यक्षात वस्तू-रूपात पदरात पडूच शकत नाही. सुस्थित ग्राहकांच्या क्रयशक्तीमुळे श्रमांची मागणी वाढू शकत आहे, पण श्रमिकांना द्यायला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाच मिळत नाहीये, असे झाले की गरिबीचे संकट कोसळते. ही झाली अभावग्रस्त म्हणजेच विकासपूर्व बेरोजगारी हिच्यावर नुसते कृत्रिमरीत्या उत्पन्न देणे हा उपाय लागू पडत नाही. उदाहरणार्थ सोव्हिएत युनियनमध्ये वेतने स्थिर ठेवली गेली. ब्रेडचे भावही स्थिर ठेवले गेले, पण ब्रेडच गायब झाला. तो ब्लॅकनेच मिळू शके. म्हणजेच गरिबांची गरिबी तशीच राहिली हिच्यावर नुसते कृत्रिमरीत्या उत्पन्न देणे हा उपाय लागू पडत नाही. उदाहरणार्थ सोव्हिएत युनियनमध्ये वेतने स्थिर ठेवली गेली. ब्रेडचे भावही स्थिर ठेवले गेले, पण ब्रेडच गायब झाला. तो ब्लॅकनेच मिळू शके. म्हणजेच गरिबांची गरिबी तशीच राहिली उत्पादकतेकडे साफ दुर्लक्ष केले की हे असे होते.\nआता आपण लोहियावादी/ गांधीवादी उपाय विचारात घेऊ या. यात गृहीत असे असते की, जर श्रमांची उत्पादकता कमी ठेवली, तर श्रम जास्त लागतील व श्रमांची मागणी वाढेल पण गोची अशी होते की, अशा श्रमसघन वस्तू सुस्थित लोकांनाच परवडू शकतात. गरिबांना परवडतच नाहीत. ‘अल्पप्रमाण- यंत्रा’वर गरिबांनासुद्धा परवडतील अशा वस्तू बनू शकत नाहीत. त्या बनायला असेच तंत्र लागते, की ज्यात श्रमांची उत्पादकता जास्त असते. मग भले ते तंत्र भांडवलसघन असेना.\nम्हणजेच श्रमांची उत्पादकता रोखण्याने प्रश्न बिकटच बनतो. एक तर गरीब-ग्राहकाला स्वत:चेच (किंवा स्वत:सदृश इतर गरीब श्रमिकांचे) श्रम परवडतील इतपत तरी उत्पादकता असलेले काम मिळायला हवे. किंवा त्याला जो निर्वाह भत्ता सरकार देईल त्यात, त्या वस्तू परवडतील इतपत स्वस्त तरी हव्यात. (तशा नसतील तर भत्ते देणे हे सरकारला परवडणार नाही) म्हणजे वस्तू जास्त उत्पादकतेच्याच लागणार हे निश्चित. मग वेतन मिळो वा निर्वाह भत्ता) म्हणजे वस्तू जास्त उत्पादकतेच्याच लागणार हे निश्चित. मग वेतन मिळो वा निर्वाह भत्ता जीवनावश्यक वस्तू म्हटल्यावर शेतीची उत्पादकता तर वाढावीच लागेल. उत्पादकता व निर्वाह भत्ता हाच विकासपूर्व गरिबीवरचा उपाय असू शकतो. विकासोत्तर आव्हाने अगदी वेगळ्या स्वरूपाची असतात. त्यांचा विकासपूर्व स्थितीशी घोळ घालणे ही महान अर्थशास्त्रीय चूक ठरते.\nक्षमता वापरायला मिळण्याची संधी\nगरिबी गेली की प्राथमिक गरजा भागतात; पण प्राथमिक गरजा भागल्या की उच्चतर गरजा जागृत होतातच. आता माणसाला त्याच्या क्षमता वापरायला मिळायला हव्या असतात समृद्धी असली तर चक्क श्रम-जत्रा भरवता येतात समृद्धी असली तर चक्क श्रम-जत्रा भरवता येतात क्रयशक्ती असलेले ग्राहक तिथे तिकीट काढून श्रम करायला येतील, अशीही व्यवस्था करता येते. कारण श्रमजत्रेचे तिकीट काढण्याची क्रयशक्ती आता लोकांना लाभलेली असेल. खरे तर आजही काही अंशी, स्वखर्चाने वा अनुदानाने कला, क्रीडा, छंद, ध्यास, ध्येये, शुद्ध-जिज्ञासा, अध्ययन या रूपांत ‘श्रमजत्रा’ चालू आहेतच क्रयशक्ती असलेले ग्राहक तिथे तिकीट काढून श्रम करायला येतील, अशीही व्यवस्था करता येते. कारण श्रमजत्रेचे तिकीट काढण्याची क्रयशक्ती आता लोकांना लाभलेली असेल. खरे तर आजही काही अंशी, स्वखर्चाने वा अनुदानाने कला, क्रीडा, छंद, ध्यास, ध्येये, शुद्ध-जिज्ञासा, अध्ययन या रूपांत ‘श्रमजत्रा’ चालू आहेतच परंतु तरीही आत्माविष्काराचे खरे समाधान किंवा कृतार्थता, आपण इतर कोणाच्या उपयोगी पडलो, तरच मिळते. म्हणजेच श्रमजत्रा हे उत्तरही अपुरे आहे.\nद्रव्ये, ऊर्जा व माहिती या निर्जीव गोष्टींवर (मानवेतर सजीवांवरसुद्धा) श्रम करणे- त्यातच सगळी शारीरिक/ मानसिक ऊर्जा खर्ची पाडणे, हा जवळपास आजपावेतो मानवाचा नाइलाज होता. उसंत ही सर्वात दुर्मीळ गोष्ट होती व आहे. तगण्यासाठी, जगण्यासाठी, (आणि होय हव्यासासाठीसुद्धा,) वस्तू उत्पादनात इतके गुंतून राहावे लागते की, सामान्य माणसाला छंद, ध्यास वगैरेसाठी उसंतच फार कमी राहते.\nउत्पादनात आणि संदेशवहनात मानवाला बरेच यश मिळाले असले व यापुढेही मिळणार असले तरी माणसामाणसांतल्या आंतरक्रिया अिहसक, सौहार्दपूर्ण, पारस्परिक आणि आंतरिक समृद्धी वाढवणाऱ्या बनवणे, यात आपण फारच मागे आहोत. यात मागे असण्याचे एक कारण म्हणजे शिक्षण, न्यायदान, आरोग्यसेवा, रुग्णसेवा, समुपदेशन या क्षेत्रांत फारच कमी मनुष्यबळ कामाला लावता आलेले आहे.\nवस्तूंवर करण्याच्या श्रमांचे स्वयंचलितीकरण होण्याने, ‘क्रयशक्ती व उसंत’ या दोन्ही गोष्टी निर्माण होऊ शकतात. कित्येक श्रम प्रकार इतके क्लेशदायक, आरोग्यविघातक आहेत की, तेथे माणसे कामास लावणे ही एक प्रकारे िहसाच ठरते. खडी-क्रशर हा फॅक्टरी अ‍ॅक्टमध्ये मोडत नाही आणि मोडत असता तरी इन्स्पेक्टरांनी काय दिवे लावले असते सिलिकॉसिसने फुप्फुसांची वाट लागणे आज तेथे अपरिहार्य आहे. बरीच धोकादायक कामे स्वयंचलित करणे ही श्रमिकांची सुटकाच ठरेल.\nजगभर अपरिहार्यपणे चालू असलेली एक प्रक्रिया लक्षात घेऊ. प्रथम शेतीतून मनुष्यबळ बाहेर पडते आणि कारखानदारीत (मॅन्युफॅक्चिरग) वाढत जाते. नंतर कारखानदारीतून मनुष्यबळ बाहेर पडते व सेवा क्षेत्रात (सर्व्हिस सेक्टर) वाढते. पहिले स्थित्यंतर यासाठी आवश्यक असते की, जसजसे उत्पन्न वाढते तसतसा उत्पन्नातला अन्नावर खर्चिला जाणारा भाग कमी कमी होत जातो; पण अन्नाची एकूण मागणी होती तेवढी राहतेच. जर शेतीतील उत्पादकता वाढली तर दुहेरी फायदा होतो. एक तर अन्नाच्या मागणीला पुरवठा करणे कमी श्रमिकांनिशी शक्य होते. शेतीत कमीच मनुष्यबळ लागते, पण त्याच वेळी अन्नेतर वस्तूंची मागणी वाढलेली असते. ती पुरवण्यासाठी शेतीत अनावश्यक ठरलेले मनुष्यबळ नव्या अन्नेतर उत्पादनांसाठी उपलब्ध होते आणि कारखानदारी वाढत जाते.\nऔद्योगिक क्षेत्रात कारखानदारीपेक्षा सेवा क्षेत्र का वाढते, याची मूलत दोन कारणे आहेत. पहिले कारण असे की, खुद्द औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारी अनेक बौद्धिक व माहिती-प्रक्रिया-कार्ये ही उद्योगाच्या कार्यसंघटनेतून आऊटसोर्स केली जातात. मॅनेजर्स कमी होत जाऊन कन्सल्टंट्स वाढतात. कामगार कमी होऊन सेवा-पुरवठादार वाढतात. कारण स्वयंचलिती-करणामुळे वस्तूंवरील श्रमघटकांचे माहितीवरील श्रमघटकांत रूपांतर होते आणि हे श्रमघटक कारखान्याच्या बाहेरही करता येतात. म्हणजेच खुद्द कारखानदारीत सुप्तपणे चालूच असलेल्या सेवा या आता ‘सेवा’ म्हणून स्पष्टोक्त (एक्सप्लिसिट) होतात. शिवाय ‘सर्व्हिसिंग’ व सुसूत्रीकरणासाठीचे संदेशवहन लागतच राहते.\nयाशिवाय सेवा क्षेत्र वाढण्याचे दुसरे कारण असे की, अनेक सेवा, ज्या पूर्वी परवडू शकत नव्हत्या, त्या आता जास्त जणांना परवडू लागतात. शिक्षण, आरोग्य, रुग्णसेवा, वृद्धसेवा, बालसंगोपन, घरकामांचे औद्योगिकीकरण, शिक्षण, आरोग्य, करमणूक क्षेत्र, पत्रकारिता, साहित्य, कला, क्रीडा, छंद, ध्यास, सामाजिक कार्य, राजकीय कार्य, न्यायपालिका, वकील, एनजीओ सेक्टर, पर्यटन अशी क्षेत्रे खुली होत जातात. माणसाने माणसांसह/माणसांशी करण्याच्या गोष्टी नेहमीच जास्त समाधान देणाऱ्या असतात; परंतु उसंत न मिळाल्याने या गोष्टी कमी घडतात. वस्तूंवर करण्याच्या श्रमातून सुटका मिळाली की ते श्रम, माणसांतील आंतरक्रिया सुधारण्याच्या कामी लावता येतील, ही एक शुभसंधी आहे. कृषी-क्षेत्र जमीन-प्रधान, उद्योग-क्षेत्र भांडवलप्रधान असून सेवा-क्षेत्र श्रम-प्रधान असते. श्रम-प्रधान असल्यामुळे स्वयंरोजगाराला/ उद्योजकतेला जास्त अनुकूल असते. हेही विसरून चालणार नाही.\nअर्थात वरील सर्व प्रक्रिया आपोआप आणि सहजगत्या होईल, असे मी म्हणत नाहीये. विशेषत: एकीकडे अगोदरच असलेला अभावग्रस्त बेरोजगारीचा बॅकलॉग भरून काढत असताना, दुसरीकडे विकासाभिमुख रोजगारांची पायाभरणी करणे हे जास्तच ‘ट्रिकी’ असणार आहे. मात्र वर मांडलेल्या दूरगामी परिप्रेक्ष्याच्या अभावी, आपण फक्त तात्पुरते उपाय आणि प्रतिक्रियावाद यात अडकून पडतो आहोत\nलेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे ‘स्वातंत्र्य—समृद्धी—सवरेदय—वादी’ आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल rajeevsane@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/night-shift-work-is-not-good-for-health-1662339/", "date_download": "2018-04-26T23:00:59Z", "digest": "sha1:SOHQLUD5QH6LF4ZE7YIC4EN74GDXFUB4", "length": 12672, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Night shift work is not good for health | रात्रीचे जागरण आरोग्यासाठी हानीकारक | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nरात्रीचे जागरण आरोग्यासाठी हानीकारक\nरात्रीचे जागरण आरोग्यासाठी हानीकारक\nया अभ्यासात पाच लाख लोकांनी सहभाग घेतला होता.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nरात्री उशिरापर्यंत जागरण करणे आणि सकाळी लवकर न उठणे आरोग्यास हानीकारक असून यामुळे आयुर्मान कमी होण्याचा धोका असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.\nया अभ्यासात पाच लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रात्री जागरण करणाऱ्यांचे आयुर्मान रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठणाऱ्यांच्या तुलनेत दहा टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले. हा अभ्यास जर्नल क्रोनोबायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ब्रिटनमधील सरे विद्यापीठाचे प्राध्यापक माल्कम वॉन शंटझ यांनी सांगितले. रात्री जागरण करणाऱ्यांच्या आरोग्यविषयक अडचणी समायोजित केल्यानंतरदेखील त्यांच्यामध्ये आयुर्मान दहा टक्क्यांनी कमी असल्याचा धोका आढळून आला. रात्री जागरण करणाऱ्यांमध्ये मधुमेह, मज्जासंस्थेचा विकार, मानसिक विकारांचे प्रमाण जास्त आढळून आले. रात्री जागरण करणाऱ्या लोकांनी शक्य असल्यास त्यांची कामे लवकर करून घ्यावीत. त्याचप्रमाणे त्यांचे जैविक घडय़ाळ दिवसाच्या वेळेप्रमाणे कसे चालेल याबाबत अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे, असे वॉन शंटझ यांनी सांगितले. रात्री जागरण करणाऱ्या लोकांमधील जैविक घडय़ाळ त्यांच्या बाहय़ वातावरणाशी जुळत नसल्याचे अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापिका क्रिस्टन नुटसन यांनी सांगितले. आनुवंशिकता आणि ज्या वातावरणात आपण वाढतो या दोन्ही गोष्टी आपल्या झोपेच्या सवयींवर परिणाम पाडण्यास समान भूमिका बजावतात. यावर उपाय म्हणून लोकांनी दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/topic/ambedkar-anniversary-special/", "date_download": "2018-04-26T22:53:06Z", "digest": "sha1:5OKFOHQWTES34LLQYJKTNFCJ5OQ6JPC3", "length": 17394, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संसदेतलं तडफदार भाषण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कसे अभ्यासू संसदपटू होते व उत्तम प्रशासक होते हे सांगणारा व्हिडीओ\nमहामानवाच्या जीवनपटावर एक नजर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सेक्युलरिझम संकल्पनेत धर्माला स्थान नाही\nडॉ. बाबासाहेबांचा सेक्युलरिझम म्हणजे सौहार्दमय जीवन जगण्याचा वचननामा आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेचा संक्षिप्त आढावा\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांडपंडित होते. त्यांचा विविध विषयांवरचा व्यासंग अफाट होता.\nSC/ST ACT – …तर न्यायालय अधिकारकक्षांचं उल्लंघन करतंय असाच अर्थ निघतो\nअनूसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायदयाला निष्प्रभ करणे म्हणजे सामाजिक परिवर्तनाची प्रतिक्रिया थांबविणे आहे ही बाब लक्षात घ्यावी लागेल.\nडॉ. बाबासाहेबांच्या या १० गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n५ वर्षीय भीमरावांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले\nडॉ. बाबासाहेबांचा तळेगाव दाभाडे येथील प्रेरणादायी बंगला\nसामाजिक न्याय विभागाने 1 कोटी 11 लाख 76 हजार 674 रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे.\nबाबासाहेब उवाच्च- कायम लक्षात ठेवावे असे बाबासाहेबांचे २० विचार\nडॉ. बाबासाहेबांनी अनमोल अशी साहित्य निर्मिती केली आहे, जी आजच्या काळातही सुसंगत आहे\n‘भीमराव रामजी आंबेडकरां’चा मतलबी वापर\nयोगी सरकारला हे पूर्ण नाव लिहून बाबासाहेबांच्या वडिलांचा गौरव करायचा आहे की मतांचे राजकारण (पर्यायाने गैरवापर) हाच हेतू आहे\nधन्य ती माता अन् धन्य तो भीम\nभीमाबाई मोठी करारी, कर्तबगार अन् धर्मपरायण स्त्री होती. कुलदीपक पुत्र प्राप्त व्हावा म्हणून तिने दान, व्रतवैकल्ये, आराधना नि धार्मिक कृत्ये केली होती.\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितोद्धारक ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रूपे सर्वपरिचित आहेत.\nआंबेडकरांच्या अर्थविषयक ग्रंथाचा मराठी अनुवाद शासनदरबारी धूळ खात\nडॉ. आंबेडकर यांनी विविध विषयांवर विपुल लिखाण केले. ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन’ हा त्यापैकीच एक इंग्रजी ग्रंथ.\nभीम जयंती : मतमतांतरे, समज आणि वास्तव\nआंबेडकरी जनतेतील उच्चशिक्षित तरुण बाबासाहेबांनी सांगितलेल्या 'शिका', 'संघटित व्हा' आणि 'संघर्ष करा' या त्रिसुत्रीचा आपल्या जीवनात प्रत्यक्ष अवलंब करीत आहेत.\nआचार्य अत्र्यांचे बाबासाहेबांवरील ते अजरामर भाषण\nभारतात असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता.\nगौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हाच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आचरणाचाही पाया होता.\nबुद्धधर्माची क्रांती आणि त्यास हटविणारी प्रतिक्रांती यांची बाबासाहेबांची मांडणी\nसांस्कृतिक ऐक्याच्या धोरणात पूर्वजांनी सामाजिक समतेचे तत्त्व अंतर्भूत केले असते तर भारतीय संस्कृतीला किती उज्ज्वल स्वरूप प्राप्त झाले असते.\nमान्यवरांच्या नजरेतून पुस्तकांमध्ये साकारलेले बाबासाहेब\nमान्यवरांनी लिहिलेलं आणि बाबासाहेबांनी केलेलं मार्गदर्शन, प्रबोधन अशा दोन भागात ‘डॉ. आंबेडकर दर्शन’ या पुस्तकाची विभागणी करण्यात आली आहे\nबाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरू केली\nबाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.\nडॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतासाठी व्रतस्थ वाटचाल\nबाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावर स्वार होऊन राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला\nडॉ. आंबेडकरांच्या ग्रंथाचा अनुवाद अयोग्य असल्याचा २२ वर्षांनंतर साक्षात्कार\nमराठी अनुवाद अयोग्य असल्याचा साक्षात्कार चरित्र साधने प्रकाशन समितीला तब्बल २२ वर्षांनी झालेला आ\nडॉ. आंबेडकरांचा पुतळा भगव्या रंगात रंगविण्यात आल्यानंतरची ही पहिलीवहिली जयंती.\nघटनाकारांचे दुर्मीळ छायाचित्र शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात\n२२ डिसेंबर १९५२ रोजी डॉ. आंबेडकर यांचे व्याख्यान पुणे बार असोसिएशनकडून आयोजित करण्यात आले होते.\nआंबेडकर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम\nदरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दौड, नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.\nडॉ. आंबेडकरांच्या आजोळाचा पर्यटन\nठाणे जिल्ह्य़ातील मुरबाडजवळील आंबेटेंबे हे गाव बाबासाहेबांचे आजोळ म्हणून ओळखले जाते.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nokarimargadarshan.blogspot.com/2013_03_01_archive.html", "date_download": "2018-04-26T23:06:20Z", "digest": "sha1:5HPGWQ2NBH3RREM556GILUIWNXXXXQXD", "length": 35737, "nlines": 307, "source_domain": "nokarimargadarshan.blogspot.com", "title": "नोकरी मार्गदर्शन: March 2013", "raw_content": "मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ\nनोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या\nऔरंगाबाद येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 47 जागा\nऔरंगाबाद येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर सहायक ग्रंथपाल (2 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहायक (33 जागा), कातारी (1 जागा), सुतार (2 जागा), साचेकार (१ जागा), लोहार (2 जागा), संधाता (1 जागा), विजतंत्री (2 जागा), अभिरक्षक (1 जागा), सर्व्हे उपकरण यांत्रिकी (1 जागा), प्राणी गृहपाल (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल २०१३ आहे.\nयासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 30 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nअधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte तसेच www.dteau.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nपुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये 38 जागा\nपुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये तांत्रिक अधिकारी (4 जागा), तांत्रिक सहाय्यक (3 जागा), तंत्रज्ञ (25 जागा), कक्ष अधिकारी (1 जागा), स्वीय सहायक (2 जागा), स्टाफ वाहनचालक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.\nअर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल २०१३ आहे.\nयासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 30 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nअधिक माहिती www.icmr.nic.inकिंवा www.niv.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिकाच्या 334 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिका (334 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 15 एप्रिल 2013 ते 18 एप्रिल 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमत, सकाळ व सामनामध्ये दि. 29 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन विभागात 283 जागा\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवर विभागीय अग्निशमन अधिकारी (1 जागा), अग्निशमन केंद्र अधिकारी (8 जागा), सहायक अग्निशमन अधिकारी (13 जागा), उप अग्निशमन अधिकारी (13 जागा), कनिष्ठ संचार अधिकारी (1 जागा), यंत्र चालक (63 जागा), अग्निशमन विमोचक (148 जागा), चालक -अग्निशमन (1 जागा), ऑटो इलेक्ट्रिशियन (1 जागा), मदतनीस-अग्निशमन (34 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.\nऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2013 आहे.\nमुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 199 जागा\nमुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर स्टुडिओ टेक्निशियन (1 जागा), संशोधन सहायक- उपयोजित मानसशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-राज्यशास्त्र व नागरिक शास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-अर्थशास्त्र (2 जागा), संशोधन सहायक-संस्कृत (1 जागा), संशोधन सहायक-विधी (2 जागा), संशोधन सहायक-समाजशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-भाषाशास्त्र (1 जागा), कनिष्ठ लघुलेखक (9 जागा), अभिलेख सहाय्यक (2 जागा), सांख्यिकी लिपिक (1 जागा), वीजतंत्री (2 जागा), सुतार (1 जागा), मिस्त्री -बांधकाम (1 जागा), कनिष्ठ टंकलिपिक -सा. प्र. (140 जागा), कनिष्ठ टंकलिपिक - वि.व.ले. (25 जागा), यांत्रिकी नि वाहनचालक (1 जागा), दूरध्वनी चालक (2 जागा), दूरध्वनी परिचर (1 जागा), अर्हताप्राप्त परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल २०१३ आहे.\nयासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nअधिक माहिती व अर्ज http://www.mu.ac.in/Careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nराष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये 34 जागा\nराष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये वरिष्ठ अधिकारी-वित्त (३ जागा), उपव्यवस्थापक-वित्त (9 जागा), वरिष्ठ अभियंता (17 जागा), वरिष्ठ अधिकारी- सामजिक समुपदेशक (2 जागा), अधिकारी- चिकित्सा (1 जागा), वरिष्ठ अधिकारी-चिकित्सा जनरल सर्जन (1 जागा), वरिष्ठ अधिकारी-चिकित्सा फिजिशियन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2013 आहे. . यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nअधिक माहितीwww.rcfltd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nकस्टम्स आयुक्त (जनरल) कार्यालयात खेळाडूंसाठी कर सहायकाच्या 7 जागा\nमुंबईतील कस्टम्स आयुक्त-जनरल यांच्या कार्यालयात गुणवंत खेळाडूकडून कर सहायक (7 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2013आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nभंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा\nभंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये दरवान-पुरुष (5 जागा), प्रयोगशाळा सहायक (1 जागा), बॉयलर अटेडंट (5 जागा), सुतार (1 जागा), डांगर बिल्डिंग वर्कर (500 जागा), इलेक्ट्रिशियन (6 जागा), फिटर बॉयलर (1 जागा), फिटर-जनरल मेकॅनिक (10 जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (2 जागा), फिटर पाईप (2 जागा), फिटर रेफ्रिजरेटर (1 जागा), मेकॅनिस्ट (1 जागा), मॅशन (3 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), टर्नर (1 जागा), वेल्डर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे.\nअधिक माहिती व अर्ज www.propex.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nपुणे येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 138 जागा\nपुणे येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक नि टंकलेखक/कनिष्ठ लिपिक/वसतीगृह लिपिक/ग्रंथालय लिपिक (12 जागा), भांडारपाल (02 जागा), अतांत्रिक प्रयोगशाळा सहायक (16 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (45 जागा), विजतंत्री (1 जागा), विद्युतमिस्त्री (2 जागा), वीजतंत्री यंत्रतंत्री (1 जागा), कनिष्ठ वीजतंत्री (1 जागा), जोडारी (1 जागा), नळ व पत्रे कारागीर/नळ कारागीर कर्मशाळा/नळ कारागीर सॅनिटरी फिटिग (1 जागा), बंधकार (२ जागा), ग्रंथालय परिचर (३ जागा), प्रयोगशाळा परिचर (1 जागा), शिपाई (2 जागा), हमाल (2 जागा), यंत्र परिचर (7 जागा), चित्रशाळा परिचर (1 जागा), सर्व्हेक्षण परिचर (१ जागा), प्रयोगशाळा परिचर (35 जागा), ग्रंथालय परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल २०१३ आहे.\nयासंबंधीची जाहिरात पुण्यातील दै. सकाळमध्ये 27 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nअधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 58 जागा\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत इलेक्ट्रिक इंजिनिअर (1 जागा), परिचारिका (7 जागा), आरोग्य परिचारिका (1 जागा), सब स्टेशन ऑफिसर (1 जागा), फिल्टर अटेडंट (1 जागा), मेस्त्री (1 जागा), बालवाडी शिक्षिका-मराठी (1 जागा), बालवाडी शिक्षिका-उर्दू (३ जागा), गवंडी (1 जागा), फायरमन-प्रकल्पग्रस्त (1 जागा), लिपिक/चेकर नाकेदार/टायपिस्ट/वॉचरुम ऑपरेटर (8 जागा), लिपिक-महिला (5 जागा), लिपिक/चेकर नाकेदार/टायपिस्ट/वॉचरुम ऑपरेटर -भूकंपग्रस्त (1 जागा), वाहनचालक/ड्रायव्हर ऑपरेटर (२ जागा), वाहनचालक/ड्रायव्हर ऑपरेटर-प्रकल्पग्रस्त (1 जागा), वायरमन (2 जागा), मिडवाईफ (1 जागा), हमाल/शिपाई-महिला (1 जागा), बालवाडी मदतनीस (2 जागा), वॉचमन/चौकीदार (4 जागा), क्लिनर (1 जागा), व्हॉल्वमन (1 जागा), रोड कामगार (3 जागा), रोडकामगार-महिला (1 जागा), वॉटरवर्क्स कामगार (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत अपंगांसाठी 8 जागा\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत अपंग आरक्षणाअंतर्गत परिचारिका (2 जागा), मिडवाईफ (1 जागा), मेस्त्री (1 जागा), प्लबंर (1 जागा), फिटर (1 जागा), वॉर्डबॉय/एक्स रे अटेडंट (1 जागा), मेकॅनिक/रोषणाई हेल्पर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल २०१३ आहे.\nयासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nभारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायकाच्या (50 जागा)\nभारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायक/ऑफिस अटेंडंट (50 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे.\nअधिक माहितीwww.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nभंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा\nभंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये दरवान-पुरुष (5 जागा), प्रयोगशाळा सहायक (1 जागा), बॉयलर अटेडंट (5 जागा), सुतार (1 जागा), डांगर बिल्डिंग वर्कर (500 जागा), इलेक्ट्रिशियन (6 जागा), फिटर बॉयलर (1 जागा), फिटर-जनरल मेकॅनिक (10 जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (2 जागा), फिटर पाईप (2 जागा), फिटर रेफ्रिजरेटर (1 जागा), मेकॅनिस्ट (1 जागा), मॅशन (3 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), टर्नर (1 जागा), वेल्डर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे.\nअधिक माहिती व अर्ज www.propex.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nपुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत 17 जागा\nपुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत अधिष्ठाता- चित्रपट (1 जागा), प्रोफेसर (एकूण 3 जागा), सहयोगी प्राध्यापक (4 जागा), सहायक प्राध्यापक (8 जागा), चित्रपट संशोधन अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे.\nअधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात 29 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात औषध निर्माता (28 जागा), कनिष्ठ आहारतज्ज्ञ (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 30 मार्च ते 1 एप्रिल 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ता मध्ये दि. 21 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nटाटा मूलभूत संशोधन संस्थेत 13 जागा\nटाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्रशासकीय सहाय्यक-सेक्रेटेरियल (2 जागा), कारकून (2 जागा), सुरक्षा रक्षक (1 जागा), कार्य सहाय्यक (5 जागा), हंगामी कार्य सहाय्यक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात पोहचणे आवश्यक आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 21 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.\nअधिक माहितीhttp://www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nउस्मानाबाद जिल्हा परिषदेत अपंग अनुशेष अंतर्गत 8 जागा\nउस्मानाबाद जिल्हा परिषदेत अपंग अनुशेष अंतर्गत आरोग्य सेवक-महिला (5 जागा), पशुधन पर्यवेक्षक\n(2 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.\nअर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2013 आहे.\nयासंबंधीची अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ व http://osmanabad.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.\nमहाराष्ट्र शासनानाच्या उद्योग संचालय\nमहाराष्ट्र शासनानाच्या उद्योग संचालल\nउद्योग निरीक्षक तथा विस्तार अधिकारी -उद्योग (145 जागा)\nअंतिम तारीख - 25 मार्च २०१३\nअधिक माहितीसाठी खालील वेबसाईट ला भेट द्या...\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल\nकॉन्स्टेबल ड्रायव्हर (1654 जागा)\nअंतिम दिनांक - 9 एप्रिल २०१३\nअधिक माहिती www.cisf.gov.in या वेबसाईट वर आहे.\nपोस्टात 1,349 जागा रिक्त; जानेवारीपर्यंत होणार भरती\nकेंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती\nजिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्येतलाठी, लिपिक, शिपाई पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013 जिल्हाधिकारी कार्यालय य...\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती प्रादेशिक निवड समिती मार्फत जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये सरळ ...\nसार्वजनिक बांधकाम विभागात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 10 जागा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ...\n19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळावा\nमध्य रेल्वेमध्ये ग्रुप डी मधील 905 जागांची भरती\nमध्य रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये माजी सैनिक कोट्याअंतर्गत ग्रुप डी मधील 905 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंत...\nजळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांच्या 227 जागा\nजळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक-टंकलेखक 89 जागा आणि तलाठी 138 जागा एकूण 227 पदे. ऑनलाईन अ...\nभारतीय हवाई दलात ( Indian Air Force ) ग्राऊंड ड्युटी विभागात नोकरीच्या संधी\nभारतीय हवाईदलामधील हवामान विभागात ग्राऊंड डयुटी विभागात पर्मनंट कमिशन तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारीपदासाठी भरती केली जाणार आहे....\nभारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुप मध्ये परिवीक्षा अधिकारी (Probationary Officers) पदाच्या एकूण 1837 जागा . Age Re...\nजिल्हा निवड समिती (1)\nतक्रार निवारण प्राधिकारी (1)\nरयत शिक्षण संस्था (1)\nऔरंगाबाद येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्य...\nपुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये 38 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचार...\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन वि...\nमुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 199 जागा\nराष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये 34 जागा\nकस्टम्स आयुक्त (जनरल) कार्यालयात खेळाडूंसाठी कर सह...\nभंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा\nपुणे येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालया...\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 58 जागा\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत अपंगांसाठी 8 जाग...\nभारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायकाच्या (50 जाग...\nभंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा\nपुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत 17 ज...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्य...\nटाटा मूलभूत संशोधन संस्थेत 13 जागा\nउस्मानाबाद जिल्हा परिषदेत अपंग अनुशेष अंतर्गत 8 जा...\nमहाराष्ट्र शासनानाच्या उद्योग संचालय\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/50?page=9", "date_download": "2018-04-26T23:01:23Z", "digest": "sha1:GVTCCUOYTZT54JMNXNCR5NL7CP2SQ4NF", "length": 9460, "nlines": 179, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कायदे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआता धान्य वितरण गायब\nआता धान्य वितरण गायब\nकाही दिवसांपुर्वी 'क्रिकेटपेक्षा शेतकरी व सामान्य माणूस महत्वाचा आहे' असे रास्त म्हणणे मांडणारा, शरद पवारांना मुक्त पत्र/लेख मिलिंद मुरुगकर यांनी रविवार लोकसत्ता मध्ये लिहिला होता.\nएकपत्नित्व - सामाजिक न्यायासाठी\nनवीन पिढीला सुरवातीच्या सक्षम होईपर्यंतच्या काळांत आवश्यक ते संरक्षण व आधार मिळून तिचे नीट संगोपन व्हावे म्हणून समाजांत विवाहसंस्था निर्माण झाली असावी.\nचमत्कारी बाबा, मांत्रिक, ज्योतिषी आणि इतर मार्गाने भविष्य सांगण्याचा दावा करणार्‍यांचे भाकित जर खरे ठरले नाही तर त्यांना कोर्टात खेचता येणे आता ब्रिटनमध्ये शक्य होईल.\nआजचा सुधारक हे गेली एकोणीस वर्षे नागपुरहून प्रकाशित होते. विवेकवादी विचाराला वाहिलेले चिंतनशील मासिक अशी त्याची थोडक्यात ओळख करुन देता येईल. जात आरक्षण हा तसा संवेनाशिल विषय आहे. याला अनेक पैलू आहेत. तो काळ-पांढर.\nअमेरिकेत कालच 'हेरॉल्ड ऍण्ड कुमार-एस्केप फ्रॉम गॉन्तोनामो बे' रिलीज झालाय. सिनेमा खूप वाईट आहे, असं म्हणत अमेरिकन वर्तमानपत्रांनी चांगलंच झोडपून काढलंय. हा राग नेमका कशामुळे याची कारणं कल्पेनच्या यशात सापडतील.\nमाहितीचा अधिकार (लोकमित्र करिता लेखाचा एक प्रयत्न)\nआजच्या \"स्टेट्समन्\"च्या संपादकीयामधील एक लेख वाचला. पश्चिम बंगालच्या सरकारबद्दल भारताच्या \"प्रमुख माहिती अधिकार्‍याने\" काही गंभीर स्वरूपाची विधाने केली आहेत.\nवेदनाशामक व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब): धोक्याबद्दल महिती कळण्यात दिरंगाई का झाली\nएखाद्या लोकप्रिय नवीन औषधावर बंदी येते, तेव्हा \"असे कसे\" म्हणून प्रश्नचिह्न उभे राहाते. एक ताजे उदाहरण आहे मर्क कंपनीचे व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब) हे वेदनाशामक औषध. २००४मध्ये हे औषध कंपनीने स्वतःहून विकणे बंद केले.\nकर्माचा सिद्धांत - २\nकर्माचा सिद्धांत - २.\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |\nमा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||\nराज ठाकरे यांचे मुद्दे अनुल्लेखाने मारणार\nराज ठाकरे यांचे मुद्दे उपक्रमावर अनुल्लेखाने मारणार\nपाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी \nराम-राम मंडळी, जगभर पाळीव प्राण्यांना पाळण्याचे फॅड आहे, कोणी हौस म्हणून, कोणी प्रतिष्ठा म्हणून तर कोणी गरज म्हणून. कुत्रे, मांजर,पोपट, आणि काय काय प्राणी पाळतात. हे आपणास माहीत आहेच. आम्हीही कुत्रे पाळतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/arjuna-yavatmal-farmer-protest-for-karzmafi-468679", "date_download": "2018-04-26T22:58:54Z", "digest": "sha1:DI3RPOGAGB6IRZRON5OOL32AHM2GGCRT", "length": 14264, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "यवतमाळ : शेतकऱ्याचं कर्जमाफीसाठी झाडावर चढून आंदोलन", "raw_content": "\nयवतमाळ : शेतकऱ्याचं कर्जमाफीसाठी झाडावर चढून आंदोलन\nशेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि औषध फवारणीतील मृत लोकांना 10 हजारांची तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी यवतमाळच्या शेतकऱ्यानं अनोखं आंदोलन केलं. अर्जुना गावाजवळ झाडावर चढून हे आंदोलन केलंय. धनंजय शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळं पोलिस आणि महसूल यंत्रणेचीव मात्र चांगलीच तारांबळ उडाली.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nयवतमाळ : शेतकऱ्याचं कर्जमाफीसाठी झाडावर चढून आंदोलन\nयवतमाळ : शेतकऱ्याचं कर्जमाफीसाठी झाडावर चढून आंदोलन\nशेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि औषध फवारणीतील मृत लोकांना 10 हजारांची तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी यवतमाळच्या शेतकऱ्यानं अनोखं आंदोलन केलं. अर्जुना गावाजवळ झाडावर चढून हे आंदोलन केलंय. धनंजय शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळं पोलिस आणि महसूल यंत्रणेचीव मात्र चांगलीच तारांबळ उडाली.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/state/bjp-prepared-for-mid-term-polls-says-maharashtra-cm-devendra-fadnavis-262902.html", "date_download": "2018-04-26T22:50:29Z", "digest": "sha1:XLNVPZTAMZJE7GC42FHBMRJTAX2ZZK5Q", "length": 10192, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार'", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n'भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार'\n15 जून : भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार आहे, असं सूचक विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.\nजर कोणाला सत्तेतील पाठिंबा काढून मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असतील तर घ्याव्यात. निवडणुकांनंतर आम्हीच सत्ता स्थापन करु, असा माझा विश्वास आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पक्षाचं नाव न घेता इशारा दिला.\nराज्यातील महापालिका, नगरपरिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीतील कामगिरी पाहता जनता भाजपलाचा कौल देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना आहे.\n'हे यश अभूतपूर्व आहे. कोणत्याही पक्षाला असं यश मिळालं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीलाही त्यांच्या कार्यकाळात हे यश मिळवता आलं नाही. यावरुन जनतेचा सरकारवर विश्वास असल्याचं दिसतं,' असंही मुख्यमंत्री म्हणालेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=13&p=4320&sid=6054e1c50a2fae54489b7d9ffcc9f826", "date_download": "2018-04-26T22:35:06Z", "digest": "sha1:JFDCSXGESKLDNILG26J4QLCM2XIHIJJW", "length": 11616, "nlines": 148, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "वपु विचार - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान लेखकांचा अड्डा सुविचार\nमागील काही दिवसापूर्वी वपु चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली. वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर सादर झाले.\nत्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून घेतले असता त्यांनी अप्लिकेशनची ठळक वैशिष्ठे विषद केली,\n★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी\n★ ५०० हून अधिक, दर्जेदार विचार\n★ वपुंचे विचार आणि पुस्तके/कादंबरी यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण\n★ प्रत्येक दिवशी नवीन विचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी\n★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र\n★ वाचा वपुंच्या प्रत्येक पुस्तकाचा सारांश तसेच तुम्हाला हवे त्या पुस्तकामधील विचार वाचणे आता अगदी सोपे..\n★ अँपमधील विचारांमध्ये दुरुस्ती तसेच नवीन विचार सुचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा\n★ तुमच्या आवडत्या विचारांसाठी स्वतंत्र विभाग\n★ शेअर करा वपुंचे विचार WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर…\n★ अजून बरेच काही..\nपुढे बोलताना ते म्हणाले, “अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार हे व.पु. काळेंच्या लेखणीतुन आलेले आहेत. इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तके/कादंबरी समोर ठेवुन त्यातले निवडक आणि दर्जेदार विचार आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.”\nवपु अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या बद्दल थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर,\nआपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वपु काळे. व.पु. काळे यांना ‘सिद्धहस्त’, ‘प्रतिभासंपन्न’ अशी बिरुदे लावली गेली नाहीत. पण त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा फॅन क्लब तुफान होता. गरजा भागल्या तरी माणसाला जो अपुरेपणा जाणवतो, मार्गदर्शकाची जी सतत गरज भासते आणि छोट्या छोट्या माणुसकीच्या प्रत्ययांनी त्याला जो आधार मिळतो, तो वपुंनी मांडला. आपल्या मनातल्या भावना त्यांनी नेमक्या टिपल्या म्हणून वाचक त्यांना धन्यवाद देतात. कॉलेज तरुणांच्या डायऱ्यांची पाने त्यांच्या पुस्तकांतील विचारांनी, विधानांनी भरभरून जातात. मध्यमवर्गीय वाचकाच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणारा हा लेखक\nवपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्‍या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे…” वाचकप्रिय लेखक आणि एका वेगळ्याच संवेदनशील नजरेनं जग पाहणारा मनस्वी माणूस म्हणजे वपु.\n‘वपु विचार’ या अँपच्या माध्यमातून वपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला आपल्यासर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या “AmeyApps” टीमचे स्पंदनकडून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या सदिच्छा\nअप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/tag/chanakya/", "date_download": "2018-04-26T22:37:02Z", "digest": "sha1:PHGXJYSNRY5PZYOA5I6DHLILS5ZN64W2", "length": 7682, "nlines": 122, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "Chanakya Archives - जीवनात शिकलेले धडे", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nया दिवशी पोस्ट झाले ऑगस्ट 28, 2017 फेब्रुवारी 13, 2018\nचाणक्य यांचे विचार व सुविचार\nफुलांचे सुगंध केवळ वाराच्या दिशेने पसरते. परंतु एका व्यक्तीची चांगुलपणा सर्व दिशेने पसरते.\nजगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे तरुणाई आणि एक स्त्री सौंदर्य.\nसर्वात मोठा गुरू मंत्र आहे: कधीही आपल्या गुप्त गोष्टी कोणाशीही सांगू नका. ते तुमचा नाश करील.\nएक उत्तम गोष्ट जी एका सिंहावरून शिकली जाऊ शकते, एक मनुष्य जो करू इच्छतो ते पूर्ण मनाने आणि कडक प्रयत्नाने केले पाहिजे.\nशिक्षण हा सर्वात चांगला मित्र आहे. एक सुशिक्षित व्यक्ती सर्वत्र आदरणीय आहे. शिक्षण ही सौंदर्य आणि युवकांना पराभूत करते.\nव्यक्तीने खूप प्रामाणिक असू नये. सरळ झाडे प्रथम कापली जातात आणि प्रामाणिक लोकांना प्रथम वाईट केले जाते.\nजसं भय जवळ येईल, हल्ला करा आणि त्याचा नाश करा.\nजन्माद्वारे नव्हे तर मनुष्य कृत्यांद्वारे महान आहे.\nप्रत्येक मैत्रीच्या मागे काही स्व: रुची आहे. स्व: रुची न घेता मैत्री नाही. हे एक कडू सत्य आहे.\nएकदा आपण एखाद्या गोष्टीवर कार्य सुरु करता तेव्हा अपयशाबद्दल घाबरू नका आणि त्याला सोडून देऊ नका. जे लोक प्रामाणिकपणे कार्य करतात ते सर्वात आनंदी असतात.\nतुम्हाला हे ‘चाणक्य यांचे विचार व सुविचार’ कसे वाटले आणि व्याकरणाच्या व अनुवादाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/tag/dushkal/", "date_download": "2018-04-26T22:47:13Z", "digest": "sha1:SGHIKCNYBGMLT4RSFVIQGVK6ZMKUD3KM", "length": 9995, "nlines": 125, "source_domain": "krishidesh.com", "title": "Dushkal Archives - कृषी देश", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\nपाण्याचा दुख:काळ का पडतो तुटवडा का निर्माण होतो\nह्या प्रश्नावर मी गेली कित्येक दिवस विचार करीत आहे. आणि त्यातून मला समजलेली काही कारणे. निश्चितच मी इथे जी करणे नमूद केली आहेत त्यामध्ये अजून सुधारणा होऊ शकतात.\nबेहिशोबी आणि बेजबाबदार पिक व्यवस्थापन\nनदी पात्रांमधील, ओढे-नाल्यावरील अतिक्रमण\nबेसुमार वाळू उपसा आणि तस्करी.\nबंधारे आणि जलाशयांचा बेसुमार आणि अनिर्बंध वापर\nजमिनीखालील पाण्याचा बेसुमार उपसा\nपावसाच्या पाण्याचे ढिसाळ नियोजन आणि संधारणाविषयीची उदासीनता\nशेतामधील नष्ट होणारे बांध आणि त्यामुळे नाश पावणारी वनराई\nसुमार वृक्ष लागवड व संवर्धनाच्या नावाने असणारी बोम्ब\nअनियमित आणि अनिर्बंध शहरीकरण\nपाण्याच्या वाहतुकीमध्ये होणारी गळती\nदुषित पाणी, मल विना प्रक्रिया नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडणे\nमोठाले धरणं बांधून पाण्याच्या जाणीवपूर्वक वापराकडे होत असलेले दुर्लक्ष\nसूक्ष्म आणि मध्यम जलाशयांकडे होत असलेले अघोरी दुर्लक्ष\nजमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्याकडे होत असलेले दुर्लक्ष\nपरंतु अजून खोल विचार केल्यावर लक्षात आले कि हि तर फक्त लक्षणं आहेत खरे कारण तर “नेत्तृत्त्वाचा अभाव आणि स्वधर्माचा पडलेला विसर” आहे.\nनेहमीची येतो दुष्काळ (Draught is routine)\n“नेहमीची येतो पावसाळा” तसे आता “नेहमीची येतो दुष्काळ” असे म्हणायची वेळ आली आहे.\nदर ३-४ वर्षांनी एक लहानसा दुष्काळ आणि दर १०-१२ वर्षांनी एक भयावह दुष्काळ, हे असे दुष्टचक्र प्रस्थापित होत आहे. बरं, अशा वेळी सरकार, विरोधक अथवा अन्य कोणाला दोष देऊन उपयोग होत नाही. कारण पाण्याची कमतरता भरून काढणे खिशातून नोटा काढण्याएवढे सोपे नाही. अर्थातच सरकारी दूरदृष्टीचा आणि आत्मीयतेचा अभाव हि गंभीर बाब आहे. परंतु ह्यामध्ये जनतेची, म्हणजेच आपली, काहीच चूक नाही का\nपूर्वी प्रत्येक शेताला मोठाल्या ताली घातलेल्या असायच्या. आता कुठे आहेत. १ फुटाचा बांध सुद्धा नको वाटतो. अजून बघायचे झाले तर बांधावरील झाडे. संपूर्णपणे गायब झाले आहेत. का का तर त्यामुळे शेतात ओसावा पडतो. किती क्षेत्र का तर त्यामुळे शेतात ओसावा पडतो. किती क्षेत्र अगदी नगण्य असे. परंतु असा दुष्काळ पडल्यावर किती क्षेत्र रिकामे पडते अगदी नगण्य असे. परंतु असा दुष्काळ पडल्यावर किती क्षेत्र रिकामे पडते गावांची अवस्था मसनवटयापेक्षा भयानक आहे. रस्त्याच्या कडेला झाडे नाहीत, त्यामुळे पावसाने पडणारे पाणी वाहून तर जातेच पण सोबतच मातीही जाते. शेतांची अवस्था काही वेगळी नाही.\nबरं आमच्यासारखा काही बोलला तर त्याला सरळ सुनावले जाते “तुम्हाला काय कळते त्यातले. आमचे अवघे आयुष्य गेले ह्याच्यात. पावसापुढे कोणाचे काही चालत नाही. सरकारने धरणाचे पाणी दिले पाहिजे.”\nह्या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे:\nप्रत्येक नागरिकाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव व्हायला पाहिजे.\nसरकारने नक्कीच सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे परंतु नागरिकांचा त्याला प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे.\nPosted in उपक्रम, मराठी, माझे विचार | 5 Comments »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathibloggersmeet.blogspot.com/2011/04/mbm-mumbai-2011-registration.html", "date_download": "2018-04-26T22:51:07Z", "digest": "sha1:SBW4BJYXOJ546RTWR3LWMHALG2PHTRD4", "length": 18578, "nlines": 99, "source_domain": "marathibloggersmeet.blogspot.com", "title": "मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा: मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी", "raw_content": "मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी\nनमस्कार ब्लॉगर मित्र मैत्रीणींनो,\n२०११ सालातील एक मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे.\nया मेळाव्यासाठी प्रत्येक सहभागी सदस्याकडून वर्गणी रू १००/- रोख अपेक्षित आहे. ही वर्गणी मेळाव्याच्या दिवशीच आयोजकांकडे जमा करता येईल. मेळाव्याची रूपरेषा, स्थळ व वेळ यांचा समन्व्य साधता यावा म्हणून जास्तीत जास्त ७५ सदस्यांनाच नावनोंदणी करू देण्याचे बंधन आयोजकांवर आहे. ज्यांना खरोखरीच मेळाव्याला येण्याची इच्छा आहे व शक्य आहे, अशा इच्छुक ब्लॉगर्स/वाचकांनीच कृपया हा फॉर्म भरावा.\n७५ सदस्यांच्या नावनोंदणीनंतर उपलब्ध सभागृह व इतर बाबी विचारात घेऊन आणखी सदस्यांना नावनोंदणी करू द्यायची की नाही याचा निर्णय आयोजक घेतील. तशी स्वतंत्र नोंद येथे प्रकाशित केली जाईल.\nकृपया नोंद घ्यावी -\n१. एका ब्लॉगर/वाचकाला एकच फॉर्म भरता येईल. टोपणनावाने भरलेला फॉर्म रद्द केला जाईल.\n२. केवळ नोंदणी केलेल्या सदस्यांनाच ब्लॉगर मेळाव्यात प्रवेश देण्याचे बंधन आयोजकांवर आहे. तेव्हा आपण मेळाव्यास येताना जर वाचक/मित्रपरिवार सोबत आणणार असाल, तर त्या प्रत्येक सदस्याची नोंद स्वतंत्र/नवीन फॉर्म भरून करा.\n३. मेळाव्यास उपस्थित रहाणार्‍या प्रत्येक सभासदास रू. १००/- वर्गणी देणे अनिवार्य राहिल. ही वर्गणी अल्पोपहार व सभागृहाचे भाडे यासाठी घेतली जाणार आहे.\n४. ब्लॉगर मेळाव्याचे चित्रीकरण वा बातमी घेण्यासाठी येणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांनी कृपया हा फॉर्म भरू नये. kbmahendra@gmail.com किंवा suhas.zele@gmail.com किंवा vishal@ranadive.net या आयडींवर स्वतंत्र व सविस्तर ईमेल करावे.\n५. ७५ सदस्यांच्या नावनोंदणीनंतर फॉर्म येथून अकार्यक्षम केला जाईल व नावनोंदणीचा दुसरा टप्पा खुला केला गेल्यास फॉर्म पुन्हा कार्यक्षम केला जाईल व तशी नोंद प्रकाशित केली जाईल.\n६. फॉर्म अकार्यक्षम केलेला असल्यास कुठल्याही ब्लॉगर/वाचकास आयोजकांना किंवा संयोजकांना ईमेल, बझ्झ अथवा कुठल्याही सोशल नेटवर्कवरून पाठवलेल्या संदेशाद्वारे मेळाव्यासाठी आपली नावनोंदणी करता येणार नाही.\n७. मेळाव्यामधे स्वत:च्या कोणत्याही उपक्रमाची जाहिरात करण्यास आलेल्या सभसदांस जाहिरातीसाठी माईकसमोर बोलण्यास पाच मिनिटे वेळ मिळेल. जर जाहिरातदारांना स्वत:च्या उपक्रमांची हॅन्डबिल्स, पॅम्प्लेट्स, पुस्तके सभासदांमधे वाटावयाची असल्यास ते काम त्यांनी स्वत:च करावयाचे आहे.\nमहेंद्र कुलकर्णी, सुहास झेले व विशाल रणदिवे\n७५ सदस्यांची नावनोंदणी पूर्ण झाल्याने फॉर्म येथून अकार्यक्षम करण्यात आला आहे.\nदुसऱ्या ब्लॉगर मेळाव्यास अनेक शुभेच्छा... परंतु मी येऊ शकणार नाही... :( कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडेल ह्याबद्दल शंका नाही... :)\nचला.. मेळाव्याचं सूप वाजलं एकदाचं सही सही.. अप्रतिम.. अभिनंदन आणि शुभेच्छा..\nइथे बसून करता येण्यासारखं कुठलंही काम असेल तर निःसंकोचपणे कळवा हेसांनल \nमुंबई बाहेरील माझ्यासारख्या लोकाना ५ जून ५:३० ते ८:३० ही वेळ थोडी गैरसोयीची आहे. जर ४ जून असती तर जास्त बरे झाले असते. पण संयोजकांनी जर पूर्ण विचार करून वेळ ठरवली असेल. तेव्हा इच्छा असूनही मला येणे जमणार नाही. मेळाव्याला शुभेच्छा\nगेल्या वर्षी तू आयोजक होतास त्यामुळे मेळाव्याबद्दल तुला उत्सुकता असणारच. तुझी उणीव नक्की जाणवेल. मनाने तुही मेळाव्यातच रमशील याची खात्री आहे आम्हाला. तुझ्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहू देत.\nधन्यवाद हेरंब. तुला एक छोटसं काम करायचंच आहे मेळाव्याचं. लवकरच कळवेन.\nधन्यवाद. मेळावा भर उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात नसावा व रविवारी ९५% कार्यालयांना सुटी असते या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन ५ जून ही तारिख निवडली आहे. अर्थात, प्रत्येकालाच हा दिवस सोयीचा पडेल असे नाही. आपण आला असतात तर मेळाव्याला आणखी शोभा आली असती\nमी या मेळाव्याला येण्यास खुप उत्सुक होतो.\nमात्र तारीख आणि वेळ दोन्हीही सोयीस्कर नाही.\nकारण मी पुण्यात राहायला आहे आणि तारीख ५ जुन रविवारी येते वेळ ५.३० ते ८.३०. जी परत जाण्यासही सोयीस्कर नाही आणि दुस-या दिवशी ऑफीस आहे.\nशनिवार (४ जुन) जरी असता तरी जमले असते. रविवारी सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान जरी वेळ असती तरीही जमवले असते.\nदुसऱ्या ब्लॉगर मेळाव्यास अनेक शुभेच्छा....\nएकुणात तिसर्‍या व मुंबईच्या दुसर्‍या मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याला मनापासून शुभेच्छा हा मेळावा मुंबईकरांसाठी विशेष करून असल्याने दिवस व वॆळ त्या नुसार ठरवलेली असणार हे अपेक्षित असेच आहे.\nपुढील वर्षी तो मुंबई बाहेर झाल्यास त्याचा अधिक परिणाम कारक उपयोग होईल असे वाटते , तेव्हा आत्ता पासूनच त्याच्या आंखणीस सुरुवात व्हावी \nकाका, हा मेळावा मुंबईमधे होत असला तरी मुंबईबाहेरचे ब्लॉगर्स/वाचकही यात सामील होऊ शकतात. मुंबई बाहेर मेळावा घ्यायचा तर तिथल्या स्थानिक ब्लॉगर्सनी पुढाकार घ्यायला हवा. खरं तर पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा याही वर्षी होईल असं वाटत होतं.\nमी तर वाटच पाहत होतो या क्षणाची.\nमाझा स्वत:चा व्यवसाय असल्याने आणि त्या निमित्ताने सतत इकडे-तिकडे भटकत असल्याने ५ जुन २०११ रोजी मी येऊ शकेन की नाही हे मला आत्ताच - एप्रिल महिन्यात ठरवता येणार नाही.\nतरी देखिल मी आशावादी आहे. मला जुन पहिल्या आठवड्याचे चित्र स्पष्ट झाले आणि तोवर नोंदणी थांबलेली नसली तर मी नांव नोंदवुन अवष्य येईन.\nस्पृहा, आम्ही कन्फर्मेशन साठी नोंदणी केलेल्या ब्लॉगर्सना एक ईमेल पाठवलं आहे. जर त्यांच्यापैकी कुणी येणार नसेल, असं आम्हाला ५ मे पर्यंत कळलं तर तुम्हाला ईमेल करून जागेची उपलब्धता कळवू. तुमचं ईमेल इथे दिसत नाही तेव्हा ५ मे नंतर हा ब्लॉग पुन्हा चेक करा. धन्यवाद.\n५ जुनच्या स्नेहमेळाव्यात काही कारणाने मी भाग घेवु शकलो नाही याच वाईट आजही वाटतयं. अस असलं तरी मेळाव्या बद्दल जाणुन घेण्याची उत्सुकता मनात आहेच. तेव्हा लवकरात लवकर वृतांत सादर करावा ही विनंती.\nब्लॉगर्स मेळावा बऱ्याचदा ऐकलाय पण काय असता या मेळाव्यात कुणाच ठाऊक, म्हणजे कसं आहे ना मी पहिल्यांदाच ब्लॉग लिहिला आहे ३ महिने झाले. तसा प्रतिसाद पण खूप मिळाला पण मेळावा म्हणजे नक्की काय आहे कोण सांगेल काय , आणि तसंही जोपर्यंत कोल्हापूर मध्ये मेळावा होत नाही तोपर्यंत तरी आम्हाला उपस्थित राहता येणार नाही.पण किमान माहिती तरी असावं, होय ना \nमराठी ब्लॉगर्स केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात व भारताबाहेरही आहेत. २०१० साली पुणे व मुंबई येथे दोन ब्लॉगर्स मेळावे झाले, त्यानंतर महाराष्ट्रातील इतर शहरांमधेही ब्लॉगर्स मेळावे भरवले जावेत, अशा आशयाचे प्रस्ताव येऊ लागले. भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात व भारतातील प्रत्येक राज्यात मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा आयोजित केला जाऊ शकतो, या गोष्टीची जाणीव ठेवून हा ब्लॉग बनवला आहे. जेणेकरून सर्व शहरातील मराठी ब्लॉगर्स मेळाव्याची माहिती एकाच ठिकाणी संकलित होईल व इतर शहरांतील ब्लॉगर्सनाही त्याची इत्यंभूत माहिती मिळू शकेल. ब्लॉग मेळाव्याच्या आयोजकांना या ब्लॉगचे व्यवस्थापक म्हणून त्या-त्या वर्षी काम पहाता येईल. यापूर्वी भरलेल्या दोन ब्लॉगर्स मेळाव्यांची सचित्र महिती काही दिवसांतच संकलित करून इथे प्रकाशित करण्यात येईल.\n'सकाळ'चा कवडसा - ब्लॉगर्सचं महासंमेलन\nमराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी\nहे ओळखचिन्ह तुमच्या ब्लॉगवर लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/article-about-shiv-sena-36848", "date_download": "2018-04-26T23:15:37Z", "digest": "sha1:FN5UW6QEV36QE5KK47BWUCBKY22DVRVA", "length": 22027, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "article about shiv sena म्यॉवम्यॉव की डरकाळी? | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 25 मार्च 2017\nशिवसेना आज भाजपने दिलेल्या आव्हानाला तोंड देत असताना विधिमंडळात निष्प्रभ ठरली आहे. धरसोडीचा मार्ग या पक्षाच्या सांसदीय कामगिरीविषयी चिंता निर्माण करतो आहे. नेमके कोणत्या दिशेने जायचे, याविषयीच या पक्षात संभ्रम दिसतो आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विलक्षण विकासवाद आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे विचक्षण नियोजन अशा दुहेरी शक्‍तीचा संयोग असतानाही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तब्बल ६३ जागा जिंकल्या. शिवसेनेने चिवट लढाई दिली. अशा लढवय्या पक्षाचे आज काय झाले आहे मुंबई आणि ठाणे महापालिका शिवसेनेने राखल्या,असे मान्य केले, तरी विधिमंडळात आज या पक्षाची स्थिती अनाकलनीय झाली आहे. एखादा ठराव मांडताना विरोध न करणारे या पक्षाचे आमदार तासा-दोन तासांत पूर्णत: वेगळी भूमिका घेताना दिसतात. अर्थसंकल्पाच्या वेळी गोंधळ घातल्याने निलंबित झालेल्या आमदारांवर कारवाई होत असताना शांत बसलेले आमदार बाहेर आल्यावर आपल्या पक्षाचा या कारवाईला विरोध होता होय, असा प्रश्‍न विचारतात. निलंबनाची कारवाई कडक आहे, असे काही आमदार आदेश आल्याने सांगतो असे म्हणतात. मंत्री मात्र दालनात सरकारी कागदपत्रांची होळी केली जात असेल, तर निलंबन अपरिहार्य असे मान्य करतात. तेवढ्यात शिवसेनेच्या मुखपत्रात निलंबन करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर असंवेदनशीलता दाखविणे आहे, असा अग्रलेख लिहून येतो. रस्त्यावर उतरून मराठी माणसाच्या न्याय्य हक्‍कांसाठी लढा देणाऱ्या संघटनेत काय सुरू आहे\nविधिमंडळात उत्तम कामगिरीचे सांघिक प्रदर्शन शिवसेना कधीही देऊ शकली नव्हती. उद्धव ठाकरेंसारख्या तरुण, संवेदनशील नेत्याने या पक्षात लक्ष घालण्यास प्रारंभ केल्यावर रस्त्यावरच्या राजकारणाला बोर्डरूम पॉलिटिक्‍सची जोड काही काळ मिळाली होती. पण शिवसेना आज भाजपने दिलेल्या आव्हानाला तोंड देत असताना विधिमंडळात निष्प्रभ ठरली आहे. धरसोडीचा मार्ग या पक्षाच्या सांसदीय कामगिरीविषयी चिंता निर्माण करतो आहे. विरोधी बाकांवर बसून फडणवीस सरकारला विश्‍वास ठरावासाठी आवाजी मतदानाचा आधार घ्यायला लावणारी सेना मुळात सत्तेत आली का, हा प्रश्‍न अनुत्तरित असतानाच सध्याची अवस्था पक्षाची चिंता वाढविणारी आहे.\nराज्यातील तब्बल २१२ विधानसभा मतदारसंघांत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कौल मागितला गेला. या सर्वार्थाने मिनी विधानसभा निवडणुका होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेमंडळी संधी साधण्यासाठी या पक्षात प्रवेशत होती. भगवी काँग्रेस म्हणून हिणवली जाणारी भाजपही स्वत:च्या कामगिरीने आश्‍चर्यचकीत होईल, असे निकाल लागले. विरोधी बाकांवरील मंडळींना काय होते आहे ते कळतेय का, असे वातावरण तयार झाले. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ना या पक्षांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्‍न आठवला ना सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेला. भाजपने शिवसेनेवर आरोप सुरू केले, तेव्हा शिवसेनेचे मंत्री राजीनामे द्यायला ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांकडे जाणार अशा बातम्या सुरू झाल्या. सरकार अल्पमताच्या अडचणीत फेकले जाणार काय, असा प्रश्‍न पडला असतानाच शिवसेनेने हुशारीने उत्तर प्रदेशातील कर्जमाफीच्या आश्‍वासनाचा विषय पुढे आणला. हा मुद्दा ग्रामीण जनतेला भावणारा होता. महाराष्ट्रात कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी मग पुढे आली. कित्येक वर्षांच्या खंडानंतर उत्तम पर्जन्यमान असल्याने अर्थसंकल्पात कृषीची प्रगती उणे वरून अधिक बारा टक्‍क्‍यांकडे झेपावली असताना, कर्जमाफीची गरज जनतेला वाटते आहे काय, यावर कोणताही विचार न करता आंदोलन सुरू झाले. मुळात कर्जमाफी हा विषय संवेदनशील. दिशा सापडत नसल्याने अस्वस्थ झालेल्या काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने आयत्या हाती आलेल्या या विषयाला पाठिंबा दिला. महाराष्ट्रात भाजपविरोधात अन्य सर्व पक्ष, असे कडबोळे तयार झाले. अभूतपूर्व, कल्पनातीत विजय मिळविलेल्या भाजपनेही या अभद्र युतीमुळे चरफडावे, अशी स्थिती निर्माण झाली. निवडणूक विजयानंतर अशी हताश अवस्था यावी हे भाजपसमोरचे संकट खरे, पण ही मागणीही सेनेने योग्यप्रकारे लावून धरली नाही, असे दिसते. कर्जमाफीमुळे राज्यावर ३० हजार कोटींचा बोजा पडणार असल्याने केंद्राने मदत करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले. या वारीचे विरोधी पक्षांना आवतण नव्हते. चतुर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला श्रेष्ठींकडे हजर केले अन्‌ सामना चित केला. परतल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव टाकरे यांचा योग्य मान राखत भेटीचे इतिवृत्त सादर केले. मुंबई महापौरपदाच्या लढाईत न उतरता माघार हा हल्ल्याचा एक प्रकार आहे, याची चुणूक दाखविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवारी प्रतिष्ठेची केली नाहीच; उलट स्वतःहून कमीपणा घेतला. कर्जमाफीची प्रक्रिया दूरगामी असते, असे सांगत भाजपने अर्थसंकल्प मांडला. शिवसेना बघत राहिली. भाजपसमवेत जाण्याचा निर्णय घेतला असता, तर जिल्हा परिषदेची किमान ६ आणि कमाल ८ अध्यक्षपदे मिळवता आली असती. तिथे वेगळे घरोबे झाल्याने केवळ ५ पदे मिळाली; अन्‌ सत्तेचा अचूक उपयोग करत जिंकणाऱ्या प्रत्येकाला आपले मानण्याच्या विस्तारवादी वृत्तीने भाजपने १० कमळे फुलवली. कर्जमाफीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस संघर्षयात्रा काढणार आहे, शिवसेनेने शोधलेला उत्तम मुद्दा आता त्यांच्या हाती गेला आहे. सेनेतील प्रत्येक नेत्याशी कटाक्षाने सौहार्दपूर्ण संबंध ठेवणारा भाजप पक्ष विधिमंडळातले रुसवे फुगवे सोडविण्यासाठी प्रचंड वेळ देतो आहे. ऐकले नाहीच तर मध्यावधी होऊ द्या, ही भाषा आहेच. कमळाबाई बदललेल्या समीकरणात मोठी झाली असल्याने मनोमन खूष असणार. यात प्रश्‍न आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या शिवसेनेचे काय होणार आहे हा हाती योग्य मुद्दे असतील, ते राबविण्याची यंत्रणा असेल तर दिल्ली जिंकता येते, हे केजरीवालांसारख्या नवागताने ‘आप’च्या माध्यमातून दाखवून दिले आहे. पंजाब अमरिंदरसिंग यांनी खेचला; तर लालूप्रसाद यांना जोडीला घेऊन नितीशकुमार यांनी बिहार राखला.\nकाँग्रेसमुक्‍तीचा नारा दिला जात असला, तरी भाजपविरहित राजकारणाला देशात स्थान आहे. मात्र सत्तेत राहून म्यॉवम्यॉव करायचे की बाहेर पडून डरकाळी द्यायची, याचा निर्णय शिवसेनेला लवकरच घेणे भाग पडणार आहे काय\nसाखर कारखान्यांचे डोळे केंद्राकडे\nभवानीनगर - देशभरात साखर कारखान्यांची ऊसदर देण्यासाठी थकलेली २० हजार कोटींची देणी व घसरतच चाललेले साखरेचे दर, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सुचविलेले...\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\nपिंपरी - राज्य सरकारने प्राथमिक शाळांचे सर्वच कामकाज ऑनलाइन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला संगणक दिले....\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\nपुणे - शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्देशाने पिंपरी सांडस येथील १९.९ हेक्‍टर जागा महापालिकेला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/amitabh-bachchan-mahabharata-raja-mouli-big-project-257280.html", "date_download": "2018-04-26T23:06:37Z", "digest": "sha1:NYKKKOMF5B2BFJI3HDZWJISBNTKS56ZB", "length": 12299, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बाहुबली'नंतर येतोय 'महाभारत',बिग बी साकारणार भीष्म पितामह", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n'बाहुबली'नंतर येतोय 'महाभारत',बिग बी साकारणार भीष्म पितामह\nमहाबजेट असणाऱ्या या सिनेमात बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार दिसणार आहेत. यामध्ये बॉलिवूडचे शहनेशहा बिग बी अमिताभ बच्चन भीष्म पितामहची भूमिका साकारताना दिसतील\n01 एप्रिल : 'बाहुलबली - द कन्ल्यूजन' सर्वत्र प्रदर्शित झाल्यानंतर साउथ फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली अजून एका धमाकेदार सिनेमाची तयारी करत आहेत. महाभारतावर आधारित हा सिनेमा असून सिनेमाच बजेट तितकचं वजनदार म्हणजेच 700 करोड इतकं असणार आहे.\nएवढचं नव्हे तर महाबजेट असणाऱ्या या सिनेमात बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार दिसणार आहेत. यामध्ये बॉलिवूडचे शहनेशहा बिग बी अमिताभ बच्चन भीष्म पितामहची भूमिका साकारताना दिसतील.\n'महाभारत' या विषयावर सिनेमा बनवण्यासाठी राजामौली यांनी अनेक योजना सुद्धा केल्या होत्या. अजूनही या सिनेमात कोणते कलाकार काम करतील हे ठरलं नसून आमिर खान, रजनीकांत तसंच अभिनेता मोहनलाल एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे.\nराजामौली या येत्या काही दिवसात सिनेमाची अधिकृत घोषणा करतील. ऐंशीच्या दशकात बीआर चोपडा यांच्या महाभारत या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली होती. मुकेश खन्ना यांनी यी मालिकेत भीष्म पितामह ची भुमिका साकारुन एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनात उमठवली होती.\n2012 मध्ये आलेल्या महाभारत एनिमेशन सिनेमात बिग बी यांनी भीष्मच्या भूमिकेसाठी डबिंगसुद्धा केलं होतं. मात्र, आता अमिताभ बच्चन भीष्म पितामहची भूमिका कितपत प्रेक्षकांना पसंत पडणार हे पाहावं लागेल.\nबिगबजेट असेलेल्या हा सिनेमाच चित्रिकरण हिंदी, मलयालम, तमिल, तेलुगु आणि इंग्रजी भाषांमध्ये होणार आहे. सिनेमाच चित्रिकरण 2018 च्या अखेरीस सुरू होईल आणि 2020 ला सर्वत्र प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2015/07/blog-post_64.html", "date_download": "2018-04-26T23:17:56Z", "digest": "sha1:F6JUXRCPCQLQSHX753DRB5EGL6ZD3L3V", "length": 10227, "nlines": 54, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nश्री संजीव खांडेकरांचे लेखन नेहमीच नवीन दृष्टिकोनाची अभिव्यक्ती ठरते. दि, ०७-०६-२०१५ च्या लोकसत्तामधील ‘अप्रासंगिक’ या सदरातील ‘चोहीकडे आनंद गडे’ हा लेखही याची प्रचीती देतो. आजकालचे बरेच विद्वान पठडीबद्ध व प्रवाहपतित होत असल्याचे दिसून येते. जी गोष्ट बहुसंख्य मानतात त्याच गोष्टीचा शैलीबद्ध उच्चार असे त्यांच्या लिखाणाचे स्वरूप असते. जणू काही वेगळा विचार केला तर लोक आपल्याला मान्यता देणार नाहीत किंवा आपल्याला निराशावादी तरी ठरवितील अशी सुप्त भीती त्यांच्या मनात असते. बऱ्याचवेळा मिडीयासुद्धा अशा लेखनाला प्रसिद्धी देण्यास टाळाटाळ करतो.\nलेखक म्हणतात त्या प्रमाणे खरोखरच आपल्याभोवती तथाकथित आनंदाची अमाप पखरण केल्या जात आहे. जणू काही आपल्याभोवती आनंदाचा बाजारच भरल्यासारखे वाटते. वैफल्याच्या पार्श्वभूमीवर आनंदाच्या आशेने त्याला ग्राहकही मुबलक प्रमाणात भेटतात. समाजव्यवस्थेत शिरलेल्या अनेकविध विकृतीमुळे आणि चंगळवादी आदर्शामुळे समाजात स्पर्धा, संघर्ष आणि त्यातून तणाव,वैफाल्याग्रस्तता व मनोविकृती निर्माण होत आहेत. या घातक परिणामांचे उच्चाटन करण्यासाठी मुळात व्यवस्थेतील विकृती आणि चंगळवादी आदर्शांना दूर करणे आवश्यक आहे. परंतु असे न करता विकृतीजन्य तणावाच्या नियमनासाठी प्रयत्न होत आहेत. कारण व्यवस्थेत बदल करणे भांडवलशाहीच्या म्होरक्यांच्या हितसंबंधांना घातक ठरू शकते. त्यामुळे या प्रस्थापितांच्या समर्थनाने तथाकथित सकारात्मक विचारांच्या आधारे तणाव दूर करून घाऊक स्वरुपात आनंदी-आनंद निर्माण करणाऱ्या कार्यशाळांचे पिक आलेले आहे. Art Of Living, विपश्यना, योग वर्ग हे अशाच कार्यशाळांची उदाहरणे म्हणून देता येतील. असे तनावनियमन आणि घाऊक स्वरूपातील आनंदनिर्मिती प्रस्थापितांच्या पथ्यावरच पडणारी असते. कारण मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर मुलभूत उपाययोजना करण्याऐवजी त्यांचे समुपदेशन करण्याने काम भागण्याची शक्यता निर्माण होते. तसेच मध्यमवर्गीय मंडळी या आनंदाच्या भरात “आनंदी आनद गडे इकडे तिकडे चोहीकडे” असे आनंदी गीत गात भांडवलदारांच्या बाजारपेठा बिनबोभाटपणे चालविण्यास मदत करतात. म्हणूनच अशा तथाकथित सकारात्मक विचारांचे प्रायोजकत्व हे बहुतकरून प्रस्थापित वर्गाकडे असल्याचे दिसून येते.\nअशा प्रकारच्या तणावनियमनामुळे व्यवस्थेविरुद्धच्या भावी बंडाला तात्पुरते का होईना थांबविता येईल असे प्रस्थापितांना वाटत असावे. खरे तर अशा तणावनियमनाऐवजी सामान्यातल्या असंतोषाला वाट करून देण्याची गरज आहे. अशा दबावाशिवाय व्यवस्थेतील विकृती दूर होण्याचे मार्ग दृष्टीपथात येण्याची शक्यता वाटत नाही. परंतु अशा “असंतोषाचे जनक” होण्यात कोणत्याही विचारवंताला किंवा नेत्याला रस नाही. सध्याच्या मध्यमवर्गाबद्दल तर बोलायलाच नको. ज्या देशातील मध्यमवर्गाने संपूर्ण स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व केले त्याच देशातील मध्यमवर्ग देशातील गरिबांच्या आर्थिक पारतंत्र्याकडे डोळेझाक करून सकारात्मक विचाराच्या सागरात विहार करीत आहे. whats app सारख्या सोशल मीडियाद्वारे भंकस विनोद, तथाकथित सकारात्मक व उच्च विचार व तोंडी लावण्यापुरते केलेल्या समाजसेवेची उदाहरणे शेअर करण्यात हा वर्ग मश्गुल आहे. अशा प्रकारे अखिल समाजाला एक प्रकारच्या गुंगीत ठेवण्याचा प्रयत्न होत असताना दिसून येतो. या गुंगीच्या प्रभावामुळे समाजाला त्याचे मूळ प्रश्न सोडविण्याची गरज भासत नाही. आणि त्यामुळे हितसंबंधीयांच्या हितांचे आपोआपच संरक्षण होते. गरीब-शोषित समाजावर अशा गुंगीच्या औषधांचा वापर करून दारिद्र्याच्या व दुःखाच्या महासागरात समृद्धीची बेटे तयार करता येत नाहीत. अन्यथा लेखक म्हणतात त्या प्रमाणे या वैफल्यग्रस्त समाजाच्या वेदनेचे रुपांतर सार्वजनिक असंतोषात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nसरकारच्यानोकरभरतीवर प्रतिबंध घालणाऱ्या निर्णयाविषय...\nश्री संजीवखांडेकरांचे लेखन नेहमीच नवीन दृष्टिकोनाच...\nसरकारला कल्याणकारी तसेचविकासाच्या योजना राबवायच्या...\nशेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्वांचेच प्रश्न आहेत.\nभ्रष्टाचार हाअत्यंत महत्वाचा मुद्दा राजकीय व्यक्ती...\nविवेकवादी युक्तिवादापुढेकोणतेही धर्ममत टिकू शकत ना...\nमला काही गोष्टी फारअस्वस्थ करतात. त्यापैकी एक आहे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/cucumber-for-fair-and-bright-skin-117051100022_1.html", "date_download": "2018-04-26T22:32:07Z", "digest": "sha1:J6X6F2UFGCY3MS57COB5XF6HAES3QHWZ", "length": 7713, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ऑइली स्कीनसाठी काकडीचे फेस मास्क | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nऑइली स्कीनसाठी काकडीचे फेस मास्क\nऑइली स्कीनवर डाग आणि पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. उन्हाळ्यात तर ऑइली स्कीनची अधिक काळजीची गरज भासते. म्हणून उन्हाळ्यात काकडी हा त्वचेसाठी सर्वोत्तम उपाय आहे. याने त्वचा यंग दिसू लागले. काकडीचे काही घरगुती पैका तयार करून आपण त्वचेवर लावू शकता.\nकाकडी, हळद आणि लिंबू\nएका वाटीत 1 चमचा हळद, अर्धा कप काकडीचा पल्प आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे चेहर्‍यावर लावून घ्या. 15 मिनिटाने पाण्याने धुऊन टाका. यात वाटल्यास अंड्याचा पांढरा भागही मिसळू शकता.\nया दोन्हींची पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटाने कोमट पाण्याने धुऊन टाका.\nकाकडी आणि मुलतानी माती\nमुलतानी मातीत काकडीचा रस मिसळून पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावा. वाळल्यावर धुऊन टाका.\n घरगुती लिपस्टीक तयार करणे इतके सोपे\nरंग सावळा झाला असेल तर हे पदार्थ टाळा...\nBeauty Tips : उन्हाळ्यात 'आय' मेकअप\nऑफिसमध्ये नेहमी रहा 'कूल'\nपरफ्यूमचा अतिरेकही चांगला नाही\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/683", "date_download": "2018-04-26T22:46:42Z", "digest": "sha1:VBI3TWZNQPUYYRSWCFJFBUU2GIMRV3L4", "length": 16744, "nlines": 53, "source_domain": "mr.upakram.org", "title": "व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ३", "raw_content": "व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ३\nया भागासाठी तीन गोष्टींची खूप गरज होती : (१) मराठीतील संतवाङ्मयापासून ललित वाङ्मयापर्यंत सखोल व्यासंग, (२) मराठीतील ऐतिहासिक आणि कायद्याचे दस्ताऐवज, वृत्तपत्रकारिता यांचे उत्तम ज्ञान, आणि (३) मुद्देसूद विनोदबुद्धी. वाचकाने विनोदबुद्धी स्वत:हून आणली तर यातील एकषष्ठमांश गरजा तरी भागतील.\nजवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश\nसाधारण असेच काहीतरी तिथे आहे\nआक्षेप : या शब्दांची व्यवस्था लावण्यासाठी काय प्रयोजन आहे\nउत्तर (पुढे चालू) : आणखी प्रयोजने हवीत काय - वाटेल तेवढी घ्या ही पुढची एक-एक करून सांगतो -\nपरप्रांतीयांचे मराठी, दुष्ट शब्द, निर्जीव शब्द, असंबद्ध बोलणे, इश्श, हारी पडलो आता, प्रायश्चित्त, अकार चरण युगुल, आम्हां घरी धन, जैसी पुष्पामाजी पुष्पमोगरी, चावुण्डराजें, चार स्थळे, कुणी हीस पाहोनि\n(मुळात : असुर लोक मंत्र म्हणताना चुका करतात म्हणून त्यांचा यज्ञ फसतो.) परप्रांतीयांचे मराठी - हुबळीहून आलेली सून, विरहात म्हणे \"आमचे नवरे गेले\", पांचाळी पाचही संपले का परप्रांतीयांना मराठीत आदरार्थक बोलण्याचे नियम, \"गेले\" एका विशिष्ट प्रकारे म्हटले की \"वारले\" असा अर्थ होतो, असे बारकावे कळत नाहीत. मराठी माणसाशी कामापुरते बोलायची मारामार, मनातले बोलून सांगणे कठीण जाते. मराठीभाषकांचे आपापसात असे होऊ नये. म्हणून भाषेतले बारकावे शिकावे.\nदुष्ट शब्द - (मुळात : इंद्राला मारायला यज्ञ करून वृत्राला जन्माला घातला, पण यज्ञातला एक शब्द चुकल्यामुळे इंद्राने वृत्राला मारले.) आनंदीबाईने मुद्दामून ध चा मा केला काय, आणि रघुनाथरावाने चुकून केला काय, राजाज्ञेतील दुष्ट शब्दाने खून होणारच. अनवधानानेही महत्त्वाच्या ठिकाणी चुकीचा शब्द बोलला जाऊ नये. म्हणून शब्दांचे ज्ञान शिकावे.\nनिर्जीव शब्द - लेखी (मुळात वेद) शब्द वाचताना कुठे जोर द्यायचा, कुठे हेल द्यायचा ते माहीत नसले, तर वाचलेले शब्द सरदलेल्या काडीसारखे मुळीच पेट घेत नाहीत. लेखीचा प्रकट बोलीशी संबंध कळावा म्हणून व्याकरण शिकावे.\nअसंबद्ध बोलणे - सभांमध्ये लोकांना आपल्याबाजूने जिंकायचे असेल, तर चतुर लाघवी शब्दच तो विजय मिळवून देतात. असंबद्ध अपशब्द बोलणे पराजय देते. म्हणून शब्दांवर प्रभुत्व मिळवावे.\nइश्श - बायकांच्यात इश्श, गडे, वगैरे म्हणतात. लहान बाळे एकएक अक्षर दोनदा बोलून अर्थ समजतात आणि बोलतात दुदू, शिशी, वगैरे. भाषेच्या या लकबी कुठे कोणाशी ठीक ते जाणले पाहिजे, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे. (मुळात : पुरुषांनी बायकी आणि बालिश लकबी वापरू नयेत असे उदाहरण.)\nहारी पडलो आता - नागपुरात एकटी राहाणारी बाई एकटे असल्याची भीती दूर व्हावी म्हणून दुर्गेचे व्रत करते. ती देवीच्या आरतीत म्हणते \"हारी पडलो आता संकट निवारी\". हे एक तर कोरडे पाठांतर आहे, नाहीतर पुरुष कवीच्या दृष्टीतून विचार. दुसरी बाई म्हणते \"हारी पडले आता संकट निवारी\". ही बहुधा स्वत:च्या मनातले बोलते आहे. (मुळात एका विशिष्ट मंत्रातल्या बदलाबद्दल सांगितले आहे.)\nप्रायश्चित्त : (मुळात चुकीचे शब्द बोलून पाप लागते, त्यासाठी सारस्वती नावाचे प्रायश्चित्त करावे लागते. नको ते, असे.) लिहिलेल्यात चूक झाली तर शुद्धीपत्र करून द्यावे लागते, व्यापाराच्या कागदपत्रात चूक झाली तर नुकसानभरपाई करावी लागते. त्या चुका होऊ नये, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे.\nअकार चरण युगुल - अकार चरण युगुल उकार उदर विशाल \nशब्दांत आणि ध्वनींमध्ये एक प्रकारचे गूढ आध्यात्मिक आकर्षण आपल्याला जाणवते. आपल्याला ध्वनींचे विश्लेषण करावेसे वाटते. म्हणून शब्दाच्या ध्वनींबद्दल शिकावे.\nआम्हां घरी धन -\nआम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥१॥\nशब्द चि आमुच्या जीवाचें जीवन शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥\nतुका म्हणे पाहा शब्द चि हा देव शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥\nम्हणून शब्दांचे ज्ञान मिळवावे.\nजैसी पुष्पामाजी पुष्पमोगरी -\n कीं परिमळामाजी कस्तूरी ॥ तैसी भाषांमाजी साजिरी \nम्हणजे बाकी भाषाही त्यांच्यात्यांच्या ठिकाणी सुंदर असोत, त्यांची अस्मिता ती त्यांची, मराठीची अस्मिता आणि खास सौंदर्य मराठीचे. कोणी बाकी भाषांमधील शब्दांचा अभ्यास करत असेल तर करो बाबडा. मराठीचाही अभ्यास झाला पाहिजे खास.\nआक्षेप : बरे तर, पण सांगा की हे पद्य कोणी रचले\nउत्तर : फादर स्टीफन्स नावाच्या इंग्रज पाद्रींनी रचले. मूळ भाषा इंग्रजी, पोर्तुगीज, येत असून ते मराठी, कोकणी आणि कन्नड मध्ये प्रवीण झाले. इतक्या भाषांमध्ये त्यांना मराठीचे सौंदर्य जाणवले, हे विशेष.\nआक्षेप : वाटेल त्या इंग्रज साहेबाचे स्वीकाराल काय मग काय - मेकॉले लाटसाहेब म्हणे की हिंददेशातल्या सगळ्या व्हर्न्याक्युलर भाषा दरिद्री आणि ओबडधोबड आहेत - तेही मानून घ्या.\nउत्तर : मेकॉले चे मत साम्राज्याच्या प्रौढीतून आलेले आहे. त्यास विचारात घेण्याची काही गरज नाही. पण मराठीचा सखोल व्यासंग असलेल्या परकीयाचे मत ग्राह्य असावे.\nचावुण्डराजें - चावुण्डराजें करवियलें\nगोम्मटेश्वराच्या पायापाशी हजारावर वर्षांपूर्वीचा हा शिलालेख आहे. आपल्या मराठी पूर्वजांची स्मृतिचिह्ने आपल्याला समजावीत, आणि आपली स्मृतिचिह्ने पुढच्या पिढ्यांना समजावीत, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे.\n(चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः \nगुहा त्रीणि निहिता नेङ्गयति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति ॥ ऋग्वेद १.१६४.४५)\nवाणीची असतात चार म्हणुनी ज्ञाते स्थळे जाणती \nपैकी तीन लपून आत, चवथी सुस्पष्ट जी बोलती ॥\nवाणीचे चार टप्पे असतात. फक्त सिद्ध योग्यांना अवगत असते ती \"परा\", आपल्याला काही बोलायचे आहे त्या अर्थाची जाणीव \"पश्यन्ती\", तिचे शब्दरूपांशी संबंध साधणारी \"मध्यमा\". या तीन वाणी आतमध्ये लपलेल्या असतात, त्या दिसत नाहीत. फक्त चवथी \"वैखरीच\" कंठस्वराने बोलली जाते. हे नीट समजतात ते खरे ज्ञानी. म्हणून शब्द, अर्थ, वगैरे यांचा अभ्यास करावा.\nकुणी हीस पाहोनि -\n(उत त्वः पश्यन्न ददर्श वाचमुत त्वः शृण्वन्न शृणोत्येनाम् \nउत त्वस्मै तन्वं विसस्रे जायेव पत्य उशती सुवासा: ॥ ऋग्वेद १०.७१.४)\nकुणी हीस पाहोनि मुळी न पाही \nदुजा वाणि ऐकोनि ऐकीत नाही \nस्वामीस प्रकटून गूढार्थ राही \nवस्त्रांस ढाळून कामातुरा ही ॥\nजो तिच्याकडे नीट लक्ष देत नाही त्याला भाषा दिसून दिसत नाही, ऐकून ऐकू येत नाही. तिच्या स्वामीपुढे मात्र ती झाकणारी वस्त्रे सोडून आपले सौंदर्य दाखवण्यास आतुर असते. आपल्यापुढे तिचे सौंदर्य प्रकट व्हावे म्हणून तिच्यावर प्रभुत्व मिळवावे.\nआक्षेप : ही सगळी प्रयोजने ज्याला व्याकरण नाहीतरी शिकायचे आहे त्याच्यासाठी ठीक आहेत. पण अक्षराला अक्षर लावून जमेल तितकी पुस्तके वाचणारे असतात (अक्षराला अक्षर जोडून वेद वाचणारे असतात), त्यांच्यासाठी प्रयोजने का नाही सांगत\nउत्तर : खरे आहे तुमचे म्हणणे. पूर्वीच्या काळी संस्कृत भाषेची आधी शब्दरूपे शिकत, मग ग्रंथ वाचत. आजकाल मराठीत लोक पुस्तके बेधडक वाचतात. मग म्हणतात \"बोली भाषा आम्ही लोकांत बोलून शिकलो, लेखी भाषा पुस्तके वाचून आम्हाला कळते, व्याकरणाचे काय काम त्यांच्यासाठी व्याकरणाच्या आचार्यांनी केवळ मित्र होऊन म्हटले आहे, या शास्त्राचा अभ्यास करून ते रचण्याची आमची आपली ही प्रयोजने आहेत.\nशब्द सांगितला. त्याचे स्वरूप सांगितले. प्रयोजने सांगितली.\n(पुढचा भाग असा सुरू होईल :)\nआक्षेप : आता शब्दांचे अनुशासन करायचे ते कसे करायचे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vilaskharat.blogspot.com/2011/08/", "date_download": "2018-04-26T23:06:45Z", "digest": "sha1:MI3Z3UECF5UMWO6JNILDVHE3GDUMPBIA", "length": 7588, "nlines": 101, "source_domain": "vilaskharat.blogspot.com", "title": "Prof.Vilas Kharat: August 2011", "raw_content": "\nदादू कोंडदेव हा शिवाजी महाराजांचा गुरु नसून तो शिवाजी महाराजांचा विरोधक होता .त्यामुळेच त्याने पुणे लुटले आणि पुणे जाळले होते.म्हणजेच ब्राम्हण आतंकवादी होता.त्याच बरोबर एक धक्कादायक पुरावा ad .अनंतराव darvatkarani समोर आणला आहे तो म्हणजे दादू kondev हा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापण्यास विरोध करीत होता म्हणून शिवाजी महाराजांनी त्यास पकडण्याचे आदेश दिले आणि शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे फोडले.या संदर्बत ऐतिहासिक पुरावा मिळाला आहे.\nदादू कोंडदेव हा शिवाजी महाराजांचा गुरु नसून तो शिवाजी महाराजांचा विरोधक होता .त्यामुळेच त्याने पुणे लुटले आणि पुणे जाळले होते.म्हणजेच ब्राम्हण आतंकवादी होता.त्याच बरोबर एक धक्कादायक पुरावा ad .अनंतराव darvatkarani समोर आणला आहे तो म्हणजे दादू kondev हा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापण्यास विरोध करीत होता म्हणून शिवाजी महाराजांनी त्यास पकडण्याचे आदेश दिले आणि शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे फोडले.या संदर्बत ऐतिहासिक पुरावा मिळाला आहे.\nmata सयीबायी यांच्या समाधीवर कुत्र्याचा पुतळा बसविणारे बदमाश ब्राम्हण कोणहे क्रांतिकारी आणि खळबळजनक पुस्तक मूलनिवासी पुब्लिकतिओन द्वारे प्रकाशित होत आहे.लेखक_प्रोफ.विलास खरात,सुधाकर लाड,प्रस्तावना_बाबा पुरंदरेला सळो कि पळो करून सोडणारे ad .ananatrav darvatkar yanchi आहे.. या कारान्तिकारी ग्रंथामुळे भटांची आणि त्यांच्या दलालांची फार फार फार फार फार फार फार फार फार फार जळणार आहे.जय मूलनिवासी.\nगांधी एक पाखंडी आणि दगाबाज राजकारणी _dr .बाबासाहेब आंबेडकर ,हे पुणे कराराचे ऐतिहासिक संधर्भ प्रकाशित केले जात आहेत.प्र्सातावना माननीय वामन मेशाराम,संपादन,आणि लेखन _प्रोफ.विलास खरात हे क्रांतिकारी आणि खळबळजनक पुस्तक मूलनिवासी publication द्वारे प्रकाशित होत आहे.. या कारान्तिकारी ग्रंथामुळे भटांची आणि त्यांच्या दलालांची फार फार फार फार फार फार फार फार फार फार जळणार आहे.जय मूलनिवासी.\nदादू कोंडदेव हा शिवाजी महाराजांचा गुरु नसून तो शिव...\nदादू कोंडदेव हा शिवाजी महाराजांचा गुरु नसून तो शिव...\nmata सयीबायी यांच्या समाधीवर कुत्र्याचा पुतळा बसवि...\nगांधी एक पाखंडी आणि दगाबाज राजकारणी _dr .बाबासाहेब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/kokam-tallow-tree-117050400035_1.html", "date_download": "2018-04-26T22:40:22Z", "digest": "sha1:WYP4K3GW7CESU7ABQXZ4FYWAPDQ22UDN", "length": 8075, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आंबट फळ आमसूल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआमसूल किंवा कोकम हे आंबट फळ आमटी, भाजीत वापरले जाते. आमसुलाची झाडे गोवा, कोकण, केरळ, कर्नाटक या भागांत येतात. या झाडाच्या फळांना कोक म आणि फळावरच्या सुकवलेल्या सालींना आमसूल किंवा कोकम म्हणतात.\nआमसुलापासून सरबत, चटणी, सार बनवले जाते. वरण, भाजीला आंबटपणा येण्यासाठी आमसूल वापरले जाते.\nचिंचेपेक्षा आमसूल अधिक गुणकारी आहे. नेहमी वापरले तरी चालते. आमसूल हे पाचक असून अंगावर पित्त उठणे, मूळव्याध, मुरडा, संग्रहणी, दाह यामध्ये उपयोगी पडते.\nआमसूल बारीक वाटून पाण्यात मिसळून वेलदोडे, जिरेपूड, साखर टाकून सरबत बनवता येते. तयार सरबतही बाजारात मिळते.\nउन्हाळ्यात याचा नेहमी वापर करावा. आमसुलांच्या बियांपासून तेल काढतात. ते पांढरट व मेणासारखे घट्ट असते.\nहिवाळ्यात त्वचेला, तळहात, तळपायास भेगा पडतात. त्यावर हे तेल गरम करून लावतात. मलम तयार करण्यासाठी कोकम तेल वापरतात.\nमूळव्याधीतून रक्त पडत असल्यास कोकम तेल खाण्यास देतात. कोकम तेल पौष्टिकही आहे.\nतोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी हे करा\nनियमित व वेळेवर पीरियड्स येण्यासाठी याचे सेवन करा ...\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे उपाय\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-26T23:09:27Z", "digest": "sha1:SCFFGRCE6X4W4NG7WVLBVPK2XO4XT3IR", "length": 18604, "nlines": 138, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "दिवस – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nयावेळच्या संक्रांतीच्या दिवशी म्हणजे दिनांक १५ जानेवारी २०११ला महाराष्ट्र टाईम्सच्या ‘पुणे टाईम्स’ पुरवणीत माझी ‘पहिला दिवस’ ही नोंद छापल्याबद्दल मी, महाराष्ट्र टाईम्सचे आभार मानतो. खर तर, खूप आनंद होत आहे. यामुळे माझ्या संक्रांतीच्या दिवसाची सुरवात खरच खूप गोड झाली. यावर उशिरा बोलतो आहे, त्याबद्दल क्षमस्व ब्लॉग सुरु करतांना किंवा आताही अस कोणते वर्तमानपत्र माझ्या ब्लॉगची दाखल घेईल अस वाटलेलं नव्हते. आणि मध्यंतरीचे काही दिवस खरच खूप तणावाखाली गेलेले. Continue reading →\n16 प्रतिक्रिया जानेवारी 17, 2011 हेमंत आठल्ये\nकाल या नव्या कंपनीचा पहिला दिवस होता. आता दिवस म्हणू की रात्र म्हणजे नाईटशिप होती. दिवसच मस्त होता. खर तर त्या कंपनीत जायची इच्छाच नव्हती. आणि मी काही आनंदी वगैरे नव्हतो. सकाळी लवकर उठून आवराआवर करायला सुरवात केली. मग लक्षात आले, आज पासून आपली कंपनी बदलली. मग मुडच गेला. पण नंतर ज्यावेळी जाग आली त्यावेळी तिचा ‘ऑल द बेस्ट’चा एसएमएस. त्यानंतर खूप मस्त म्हणजे नाईटशिप होती. दिवसच मस्त होता. खर तर त्या कंपनीत जायची इच्छाच नव्हती. आणि मी काही आनंदी वगैरे नव्हतो. सकाळी लवकर उठून आवराआवर करायला सुरवात केली. मग लक्षात आले, आज पासून आपली कंपनी बदलली. मग मुडच गेला. पण नंतर ज्यावेळी जाग आली त्यावेळी तिचा ‘ऑल द बेस्ट’चा एसएमएस. त्यानंतर खूप मस्त\n3 प्रतिक्रिया जानेवारी 4, 2011 हेमंत आठल्ये\nती आज का नाही आली तिच्यासोबत एक एक दिवस म्हणजे जीवनातील सर्वात सुंदर क्षण. ती असते तर सर्वच अगदी छान. पण, अस का होत तिच्यासोबत एक एक दिवस म्हणजे जीवनातील सर्वात सुंदर क्षण. ती असते तर सर्वच अगदी छान. पण, अस का होत ती आज नाही आली. सगळ किती छान चालू होत. चार दिवस नाही मोती. एक मोती गेला. बस ती आज नाही आली. सगळ किती छान चालू होत. चार दिवस नाही मोती. एक मोती गेला. बस आता मोजून चार मोती. त्या ‘शुक्रवार’ नंतर नीट झोपच आलेली नाही. प्रत्येक क्षण, हा प्रत्येक मोती तिच्याविना व्यर्थ. मी मोबाईल घेतला आहे. तो नोकिया एक्स सिक्स. आज वाटले ती येईल. तिला आवडेल. मागील शनिवारी, नाताळच्या दिवशी घेतला. घ्यायचे अस काहीच ठरलं नव्हते. पण, तिला शब्द दिलेला. पाळायला हवा ना आता मोजून चार मोती. त्या ‘शुक्रवार’ नंतर नीट झोपच आलेली नाही. प्रत्येक क्षण, हा प्रत्येक मोती तिच्याविना व्यर्थ. मी मोबाईल घेतला आहे. तो नोकिया एक्स सिक्स. आज वाटले ती येईल. तिला आवडेल. मागील शनिवारी, नाताळच्या दिवशी घेतला. घ्यायचे अस काहीच ठरलं नव्हते. पण, तिला शब्द दिलेला. पाळायला हवा ना\n4 प्रतिक्रिया डिसेंबर 27, 2010 हेमंत आठल्ये\nकाय बोलावं अस झालं आहे. आजचा दिवस सर्वात सुंदर दिवस. मला आता नाही रहावत. मी बोलून मोकळा होतो. मला खरंच, नाही आता कंट्रोल. खूप दिवसांनी सकाळी उठून पळायला गेलो. आवरून पहिल्या इंटरव्यूसाठी गेलो. या कंपन्या सुद्धा असले अर्धवट पत्ते देतात. दोन किमी पायपीट करावी लागली. कंपनी फार काही खास नव्हती. ते नेहमीप्रमाणे बराच वेळ बसून राहावे लागले. त्या कंपनीची एच आर ने दहा जणांमध्ये सुरवात माझ्यापासून केली. असो, सध्याच्या कंपनीची ‘महिमा’. आता पहिल्याच राउंडला एच आर कशी आली कुणास ठाऊक. बर ती ‘ताई’ जरा जास्तच करीत होते. काय बोलायचे आणि ही काय बोलत होती. मला म्हणाली ‘तुझ्यातील एक कमतरता सांगू का सर्वात सुंदर दिवस. मला आता नाही रहावत. मी बोलून मोकळा होतो. मला खरंच, नाही आता कंट्रोल. खूप दिवसांनी सकाळी उठून पळायला गेलो. आवरून पहिल्या इंटरव्यूसाठी गेलो. या कंपन्या सुद्धा असले अर्धवट पत्ते देतात. दोन किमी पायपीट करावी लागली. कंपनी फार काही खास नव्हती. ते नेहमीप्रमाणे बराच वेळ बसून राहावे लागले. त्या कंपनीची एच आर ने दहा जणांमध्ये सुरवात माझ्यापासून केली. असो, सध्याच्या कंपनीची ‘महिमा’. आता पहिल्याच राउंडला एच आर कशी आली कुणास ठाऊक. बर ती ‘ताई’ जरा जास्तच करीत होते. काय बोलायचे आणि ही काय बोलत होती. मला म्हणाली ‘तुझ्यातील एक कमतरता सांगू का’. आता मी ह्या ताईला ‘नाही’ अस का म्हणेन’. आता मी ह्या ताईला ‘नाही’ अस का म्हणेन मला म्हणाली, ‘तू शॉर्ट टेम्पर आहेस’. काय बाई होती, चेहरा पाहून चक्क ‘खोटे भविष्य’. मी नाही म्हटल्यावर, तीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. Continue reading →\nटिप्पणी नोव्हेंबर 19, 2010 नोव्हेंबर 19, 2010 हेमंत आठल्ये\nरोज येणारा दिवस म्हणजे मोत्याच्या माळेतील एक मोती. पण हे मोती आता संपत आले आहेत. दोनच महिने पुरतील इतकेच मोती उरले आहेत. काल त्याचा छोटासा अनुभव आला. काय बोलू तिच्याबद्दल हे मोती आता संपत आले आहेत. दोनच महिने पुरतील इतकेच मोती उरले आहेत. काल त्याचा छोटासा अनुभव आला. काय बोलू तिच्याबद्दल देव दर्शनाला जातांना देवाच्या चरणातील चाफ्याचे फुल, ज्याच्या सुगंधाने वातावरण प्रफुल्लित होते. तिचे बोलणे, तिचे पहाणे. तिचे रूप, ती जशी सोन्याच्या भांड्यात रेशमी वस्त्रात ठेवलेला हिरा, आणि तिची कांती म्हणजे हिऱ्यावर पडलेलं सूर्याची किरणे. त्या झगमगाटात दिवस न्हाऊन निघाला. ते दोन बोलके नेत्र, अस वाटत ते क्षणात बोलायला लागतील. ते ओठ, तिचे हसणे, चालणे, तिची केशरचना. सगळ् पाहून मन क्षणा क्षणाला रोमांचित होते. Continue reading →\n2 प्रतिक्रिया नोव्हेंबर 2, 2010 हेमंत आठल्ये\nकाल दिवसभर एकदाही मला अप्सराने बघितले नाही. खूप राग आला होता. आणि डोके खूप दुखले. कधी कळणार यार तिला ‘हाय’ सुद्धा नीट केले नाही. आणि आज आली सुद्धा नाही. आज मला खूप टेन्शन आले आहे. कदाचित तिलाही स्थळे बघत आहेत की काय याची शंका येते. की आज ती आजारी आहे ‘हाय’ सुद्धा नीट केले नाही. आणि आज आली सुद्धा नाही. आज मला खूप टेन्शन आले आहे. कदाचित तिलाही स्थळे बघत आहेत की काय याची शंका येते. की आज ती आजारी आहे असले कसले सुद्धा विचार डोक्यात येत आहेत. आजच सकाळी मित्रांनी पुन्हा मला ‘तिचा नाद सोड’ या विषयावर तासाभराचे भाषण दिले आहे. मी खूप गोंधळून गेलो आहे. आज सकाळी लवकर उठून देखील वेड्यासारखा अंथरुणात पडून होतो. लेट मोर्निंगच्या बसने आलो. पण ती नाही. कशातच मूड लागत नाही आहे. तसं कालपासून अस होत आहे. Continue reading →\n8 प्रतिक्रिया ऑगस्ट 17, 2010 हेमंत आठल्ये\nकोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या रक्तातच आहे. मग समोर कोणताही पोलीस उभा असो. त्यालाही चांगलंच माहिती आहे की हे पुणे आहे ‘मुंबई’ नाही. इथे रांगेत उभा राहणे आणि सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पहाणे. हे पुणेकरांच्या संस्कृतीत बसत नाही. Continue reading →\n5 प्रतिक्रिया जुलै 13, 2010 जुलै 13, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mangeshmehenge.blogspot.com/2011/02/blog-post_06.html", "date_download": "2018-04-26T23:03:30Z", "digest": "sha1:Z6UJIF2UKXSG65HLGN74NVK6CI75HKCH", "length": 7846, "nlines": 123, "source_domain": "mangeshmehenge.blogspot.com", "title": "सुचलतर: माझ्या प्रियासीचे नातलग", "raw_content": "\nरविवार, फेब्रुवारी ०६, २०११\nजस परीक्षा म्हटल की बॅकलोंग आले\nतस प्रियसि म्हटल की नातलग आले\nप्रत्येकजण स्पेशल नमूना आहे\nहे आता आल कळून\nआणि नातलग पहावे संभाळून\nम्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा\nआणि सगळे प्रियकर जगातले\nसगळे मातोश्रीच्या हस्ते घडते\nती दिसायला आईवर गेली\nमला ही एकच गोष्ट तिच्या आईविषयी आवडते\nमाझ्या मुलीवर माझे संस्कार आहे\nती चुकीनेपण मुलांकडे पाहत नाही\nतिची आई जेंव्हा हे मला सांगते\nमनात मी हसल्याशिवाय राहत नाही\nदिवसभर फ़क्त मुलीची गुणगान\nकधी डांस तर कधी रांगोळी\nमला घरी कडू लागते पुरणपोळी\nतिच्या घरचे कांदे कापत\nनेहमीच डोळे येतात गळून\nआणि नातलग पहावे संभाळून ||१||\nदूसरा महिला वर्ग म्हणजे तिची बहिन\nहिला माझ्यावर फार संशय आहे'\nबहिनीवर चोरून लक्ष्य ठेवणारी ही\nपूर्ण नगराचा चर्चेचा विषय आहे\nआम्ही कुठे गेलो आणि ही दिसली नाही\nअस सहसा घडत नाही\nमहिन्याच्या शंभर रुपये पॉकेटमनीत रोज CCD\nहीच मॅनेजमेंट मला कळत नाही\nफार कमी जगा आहे\nजिथे हिने इतिहास सोडला नाही\nहिच्या आईने या मुलीवर संस्कार करायला\nथोडा वेळ का काढला नाही\nआमच्या आधी लग्न करेल पळून\nआणि नातलग पहावे संभाळून ||2||\nआणि पुरुष वर्गात मग भाऊराया\nत्याची काय स्तुति करू\nगड्याच्या खास मुलभुत गरजा\nअन्न वस्त्र आणि दारू\nमी किती जना समोर वाकलो आहे\nदारूनंतर जो फिरता रंगमच करतो\nते पाहून मी पकलो आहे\nबँकेत काम करतात वडिल\nबैंक स्वतःची असल्यासारखा उधारी करतो\nआणि पैशे द्यायची वेळ आल्यावर\nलोकांच्या खिशातून किस्त भरतो\nजीना चढने होत नाही\nपण दाखवतो किल्ला आला चढून\nआणि नातलग पहावे संभाळून ||3||\nतिचे वडिल, जाऊ दे बापच म्हणतो\nपोरिमागचा खास गुरखा आहे\nगोलमाल चा तो डायलॉग आठवतो की\n\" कौन कहता है हिटलर मर चूका है \"\nचुकीने पण मुलीला कुठे एकटे\nलास्ट टाइम हा मानुस कधी हसला\nमला तरी आठवत नाही\nजरा तिला उशीर झाला\nकी लगेच सुरु करतात कुरकुर\nमी हात मागायला गेलो तर मलाच म्हणेल\n\" ये हात मुझे देदे ठाकुर \"\nपण जे घडायचे ते गेले घडून\nआणि नातलग पहावे संभाळून ||4||\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nPravin Gawande फेब्रुवारी ०७, २०११\nअनामित फेब्रुवारी ०७, २०११\nअनामित फेब्रुवारी ०७, २०११\nKunal Kashyap फेब्रुवारी ०७, २०११\nAmol फेब्रुवारी १०, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलिहीणे कधी सुरू केले आठवत नाही..हा पण जवळच्या सगळ्याना आवडत गेले महणून लिहीत गेलो..जे सुचते ते लिहितो...बाकी माझ्या विषयी काही विशेष नाही पोटा पाण्यासाठी सोफ्ट्वेर इंजिनियर आहे ..बाकी आहे सुरू सुचलतर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमी सायन्सचा ती आर्टची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T22:44:15Z", "digest": "sha1:YTPYYKGJE3BIKJ7VCGWUXYIRPTLOW67P", "length": 4841, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन गार्नर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजॉन नॅन्स गार्नर (२२ नोव्हेंबर, १८६८:रेड रिव्हर काउंटी, टेक्सास, अमेरिका - ७ नोव्हेंबर, १९६७:उव्हाल्डे, टेक्सास, अमेरिका) हा अमेरिकेचा ३२वा उपराष्ट्राध्यक्ष होता.\nयाला कॅक्टस जॅक असे टोपणनाव होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nइ.स. १८६८ मधील जन्म\nइ.स. १९६७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०१८ रोजी ०८:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRAR/MRAR036.HTM", "date_download": "2018-04-26T23:24:25Z", "digest": "sha1:I2UEMWBCVQOXEYIGZ7F4PDGIVUTZQQDH", "length": 8478, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - अरबी नवशिक्यांसाठी | ट्रेनमध्ये = ‫فى القطار‬ |", "raw_content": "\nही बर्लिनसाठी ट्रेन आहे का\nही ट्रेन कधी सुटते\nट्रेन बर्लिनला कधी येते\nमाफ करा, मी पुढे जाऊ का\nमला वाटते ही सीट माझी आहे.\nमला वाटते की आपण माझ्या सीटवर बसला / बसल्या आहात.\nस्लीपरकोच ट्रेनच्या शेवटी आहे.\nआणि भोजनयान कुठे आहे\nमी खाली झोपू शकतो / शकते का\nमी मध्ये झोपू शकतो / शकते का\nमी वर झोपू शकतो / शकते का\nआपण सीमेवर कधी पोहोचणार\nबर्लिनपर्यंतच्या प्रवासाला किती वेळ लागतो\nट्रेन उशिरा चालत आहे का\nआपल्याजवळ वाचण्यासाठी काही आहे का\nइथे खाण्या-पिण्यासाठी काही मिळू शकते का\nआपण मला ७ वाजता उठवाल का\nलहान मुले ओठ-वाचक असतात\nजेव्हा लहान मुले बोलायला शिकत असतात, तेव्हा ते त्यांच्या पालकांच्या तोंडाकडे लक्ष देत असतात. विकासात्मक मानसशास्त्रज्ञांनी हे शोधून काढले आहे. लहान मुले वयाच्या सुमारे सहा महिन्यांपासूनच ओठांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यास सुरूवात करतात. अशा पद्धतीने शब्द निर्माण करण्यासाठी आपल्या तोंडाची हालचाल कशी करावी हेशिकतात. लहान मुले एक वर्षाची होतात तेव्हा ते आधीच काही शब्द समजू शकतात. या वयानंतरच ते पुन्हा लोकांच्या डोळ्यांत पाहणे सुरू करतात. असे करण्याने त्यांना भरपूर महत्वाची माहिती मिळते. त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहून ते त्यांचे पालक आनंदी किंवा दु:खी आहेत हे सांगू शकतात. अशा पद्धतीने ते भावनेचे जग ओळखायला शिकतात. कोणीतरी त्यांना परदेशी भाषेत बोलते तेव्हा ते मनोरंजक वाटते. मग मुले पुन्हा ओठ वाचण्यासाठी सुरूवात करतात. अशा प्रकारे ते परदेशी उच्चार सुद्धा कसे बनवायचे ते शिकतात. म्हणून जेव्हा तुम्ही लहान मुलांशी बोलाल तेव्हा, तुम्ही त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे. यापेक्षाही असे कि, लहान मुलांशी त्यांच्या भाषा विकासासाठी संभाषण करणे आवश्यक आहे. विशेषतः, पालक अनेकदा मुले काय म्हणतात त्याची पुनरावृत्ती करतात. त्यामुळे मुलांना प्रतिसाद मिळतो. बालकांसाठी ते अतिशय महत्त्वाचे आहे. मग त्यांना माहित होते कि ते समजले आहेत. हे पुष्टीकरण बालकांना प्रोत्साहित करते. ते बोलायला शिकण्यामधील मजा कायम घेतात. त्यामुळे नवजात मुलांसाठी ध्वनिफिती वाजविणे पुरेसे नाही. अध्ययनाने हे सिद्ध केले आहे कि, लहान मुले खरोखर ओठ वाचण्यात सक्षम असतात. प्रयोगामध्ये, बालकांना आवाज नसलेल्या चित्रफिती दर्शविल्या गेल्या होत्या. त्या स्थानिक आणि परकीय भाषांच्या चित्रफिती होत्या. स्व:ताच्या भाषेतील चित्रफितीकडे मुले जास्त काळ पाहत होती. हे करण्यामध्ये ती अधिक लक्ष देत होती. पण लहान मुलांचे पहिले शब्द जगभरात समान आहेत. \"मम\" आणि \"डाड\" म्हणणे सर्व भाषांमध्ये सोपे आहे.\nContact book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/images/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/152738?page=22", "date_download": "2018-04-26T23:23:48Z", "digest": "sha1:N63T4BVJSXXV6QGG654HNM66YA6QWZTD", "length": 9773, "nlines": 113, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बलात्काराचा धिक्कार! | 24taas.com", "raw_content": "\n'दोषींना फासावर द्या...' दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या गँगरेपचा धिक्कार...\n'दोषींना फासावर द्या...' दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या गँगरेपचा धिक्कार...\n'दोषींना फासावर द्या...' दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या गँगरेपचा धिक्कार...\nगृहमंत्र्यांचं पोस्टर फाडलं... दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या गँगरेपचा धिक्कार\n'दोषींना फासावर द्या...' दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या गँगरेपचा धिक्कार\nदिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा निषेध...\nमुंबईमध्ये सह्यांची मोहीम घेऊन कार्यकर्त्यांनी उठवला आवाज\nदिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा निषेध...\nदिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा निषेध...\n'आम्ही अशा समाजात राहतो जिथं मुलींना बलात्कार होण्यापासून वाचण्याची शिकवण दिली जाते पण मुलांना बलात्कार न करण्याचे धडे देणंच विसरलं जातं'\nदिल्ली गँगरेप : दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची आंदोलनं आणि निदर्शनं\nदिल्ली : बलात्कार पीडित एक महिला आपल्या अनुभवाचं कथन करताना अशरक्ष: कोसळली\nमुंबईमध्ये सह्यांची मोहीम घेऊन कार्यकर्त्यांनी उठवला आवाज\nदिल्ली गँगरेप : दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची आंदोलनं आणि निदर्शनं\nदिल्ली गँगरेप : दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची आंदोलनं आणि निदर्शनं\nदिल्ली गँगरेप : दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची आंदोलनं आणि निदर्शनं\nदिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उभं राहिलंय प्रश्नचिन्ह\nदिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उभं राहिलंय प्रश्नचिन्ह\nनिदर्शकांचं निरीक्षण करताना एक महिला\n'दोषींना फासावर द्या...' दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या गँगरेपचा धिक्कार\n'दोषींना फासावर द्या...' दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या गँगरेपचा धिक्कार\n'दोषींना फासावर द्या...' दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या गँगरेपचा धिक्कार\n'दोषींना फासावर द्या...' दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या गँगरेपचा धिक्कार\n'दोषींना फासावर द्या...' दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या गँगरेपचा धिक्कार\nकेस लांब, दाट आणि मजबूत होण्यासाठी शॅम्पूत मिसळा हे पदार्थ\n'टोयोटा'ची जबरदस्त यारिस लॉन्च, बुकींग सुरू\nगंभीरच नाही या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर्णधारपद\nवीरे दी वेडींगच्या ट्रेलर लॉन्चला करिना, सोनमचा हटके अंदाज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/simon-118010800006_1.html", "date_download": "2018-04-26T22:52:51Z", "digest": "sha1:QJ5VQ4QR7BBAB34LII2NU36IVJKUQYAF", "length": 13938, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सिमोन ची फ्रान्स क्रांती पुण्यात | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसिमोन ची फ्रान्स क्रांती पुण्यात\nप्रतिष्ठेच्या पहिल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत फ्रान्सच्या जाईल्स सिमोनने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा ७-६,6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद जिंकले. श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडीचे सेन्टर कोर्ट स्टेडियम खचाखच भरले होते, पुणेकर पाहिल्याचं एक जागतिक स्पर्धे चे अंतिम सामन्याचे साक्षीदार ठरले.\nअँडरसन ला एकेरीत दुसरे मानांकन लाभले होते, तसेच तो जगातील १४ व्या स्थानावर आहे. पारडे अँडरसन ची हावी होतेय,\nसिमोन जगातील ८९ व्या स्थानावर होता आणि या आधी अँडरसन सोबत तीन वेळेस गाठ पडली होती, एक वेळी सुद्धा सिमोन ला जिंकता आले नाही. सिमोन कडे अँडरसन सारखे मोठी सर्विस नव्हती, त्याचा फोरहँड सुद्धा अँडरसन सारखा शक्तिशाली नव्हता, परंतु सिमोन कडे सुसंगत पने परत मारण्याचे कवशल्य होते. आज त्याने अँडरसन च्या प्रत्येक फोरहँड, बॅकहॅन्ड आणि सर्विस ला परत मारणे हेच धोरण साधून अँडरसन ला परेशान केले.\nदोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला आपल्या सर्व्हिस राखल्या. परंतु ७ व्या गेमला सिमोनने अँडरसनची सर्व्हिस भेदत ५-३ अशी आघाडी घेतली. मात्र अँडरसन ने लवकरच सिमोनची सर्व्हिस भेदत ५-५ अशी बरोबरी केली. पहिला सेट शेवटी ट्रायब्रेकरमध्ये गेला आणि ३८ शॉट्स च्या रॅली मध्ये अँडरसन फोरहँड मारण्यात अपयशी ठरला आणि ७-४ ने ट्रायब्रेकर हरला. सगळ्या दर्शकानी या ३८ शॉट्स च्या रॅली नंतर उभे राहून कडकडाने टाळ्या वाजवीत स्टेडियम गाजवले. पहिला सेट ७-६ (७-४) ने जिंकत सिमोन ने अँडरसन चे मनोबल तोडून टाकले.\nपहिल्या सेट च्या धक्यातून अँडरसन सावरू शकला नाही आणि दुसऱ्या सेट मध्ये अँडरसन सगळंच हरवून बसला. त्याचा भेदक सर्विस ला सिमोन ने अक्षरशः चिरडून टाकले, सिमोन ने दुसऱ्या सेट मध्ये तब्बल ७ रिटर्न ऐस मारले. अँडरसन कडे सिमोनच्या आज जिगरबाज खेळायचे उत्तरच नव्हते आणि अँडरसन दोन वेळास सर्विस गमवून बसला. दुसऱ्या सेट च्या आठव्या गमे मध्ये सिमोन ने एक फोरहँड मारत सेट,मतच आणि चॅम्पिअनशिप आपल्या नावावर केली. ७-६, ६-२ अश्या फरकाने सिमोन पहिल्या टाटा ओपन चा विजेता ठरला. सिमोन ने आज संपूर्ण खेळ बचावात्मक खेळून सामना जिंकला व हे सुद्धा सिद्ध केले की टेनिस बचावात्मक खेळून सुद्धा जिंकता येतो फक्त सुसंगतपणा हवा.\nसामान्य नंतर सिमोन ने पुण्यात प्रेक्षक कडून भेटलेल्या पाठिंबाळ्याचे आभार\nमानले व सायाजोकाना सुद्धा यशस्वी केलेल्या आयोजनाचे अभिनंदन केले. आपण पुढच्या वर्षी नक्की येणार अशी खात्री सुद्धा दिली.\nदुहेरीत मात्र सिमोन-हर्बर्ट ला पराभवचे सामने करू लागले, अंतिम सामन्यात त्यांना नेदरलँड ची जोडी रॉबिन हस्से-मटवे मिडडेलकूप या जोडी ने सरळ सेट मध्ये ७-६, ७-६ असे विजेतेपद पटकवले. पुण्याहून अभिजित देशमुख\nटाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत फ्रांसचा जिल्स सिमॉन अव्वल\nतब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र विजयी\nरामनाथन दुसऱ्या फेरीत, कढे-पेरी चे आव्हान संपुष्ट\nयुकी ला \"कढे\" आव्हान\nकुस्तीपटू सुशीलकुमार याच्या विरोधात पोलिसांत तक्रार\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/truck-hits-bike-in-chakan-one-killed-2-injured-1664688/", "date_download": "2018-04-26T22:52:27Z", "digest": "sha1:AHIJ7U4HM4DD5KHA2Q2BSHKBBCHS23YK", "length": 12043, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "truck hits bike in chakan one killed 2 injured | शिवनेरीवरुन शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवप्रेमीवर काळाचा घाला | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nशिवनेरीवरुन शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवप्रेमीवर काळाचा घाला\nशिवनेरीवरुन शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवप्रेमीवर काळाचा घाला\nवाईमधील पाचपुतेवाडी येथील शिवजयंती उत्सवासाठी शिवज्योत घेऊन काही शिवप्रेमी दुचाकीवरुन शिवनेरी येथून निघाले होते. चाकण येथे शिवज्योतमध्ये तेल घालण्यासाठी ते थांबले होते.\nवाईमधील पाचपुतेवाडी येथील शिवजयंती उत्सवासाठी शिवज्योत घेऊन काही शिवप्रेमी दुचाकीवरुन शिवनेरी येथून निघाले होते.\nशिवनेरीवरुन शिवज्योत घेऊन निघालेल्या एका शिवप्रेमीचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पुणे- नाशिक महामार्गावर घडली. या अपघातात दोन शिवप्रेमी गंभीर जखमी झाले आहेत. स्वप्नील अरविंद चव्हाण (वय २४) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून अमर पाचपुते आणि विनायक चव्हाण अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.\nवाईमधील पाचपुतेवाडी येथील शिवजयंती उत्सवासाठी शिवज्योत घेऊन काही शिवप्रेमी दुचाकीवरुन शिवनेरी येथून निघाले होते. चाकण येथे शिवज्योतमध्ये तेल घालण्यासाठी स्वप्नील, अमर आणि विनायक थांबले होते. तेव्हा मागून आलेल्या ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. यात शिवप्रेमी स्वप्नील अरविंद चव्हाण याचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर अमर आणि विनायक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस स्थानकात पहाटे ट्रक चालकावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1407", "date_download": "2018-04-26T23:07:53Z", "digest": "sha1:CUDIIFAAETGP5DEKEDSGWJEN4WAICCWC", "length": 3725, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nरस्ते आणि महामार्ग वाहतूक\nराष्ट्रीय महामार्गानजीक सुविधा विकसित करण्यासाठी खाजगी क्षेत्राला सहभागाचे नियंत्रण\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गांजवळ संपादित केलेल्या जमिनीवर 183 ठिकाणी सुविधा विकसित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या ठिकाणी प्रवाश्यांना आरामाची सोय तसेच खाद्यपदार्थही उपलब्ध असतील. पाच एकरापेक्षा अधिक जागेवर “हायवे व्हिलेज” या नावाने तर पाच एकरापेक्षा कमी जागेवर “हायवे नेस्ट” या नावाने सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.\nकेंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत “हायवे व्हिलेज” आणि “हायवे नेस्ट” या बोधचिन्हांचे उद्‌घाटन केले. राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 50 कि.मी. अंतरावर अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे गडकरी यांनी सांगितले. देशभरात अशी 1000 ठिकाणे विकसित करावी लागतील असे ते म्हणाले.\nआतापर्यंत 34 ठिकाणांसाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2012/02/15/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-26T22:33:48Z", "digest": "sha1:TI7NUCIRAHSLNS5GOGBNQFKOI3MA64ZA", "length": 5760, "nlines": 85, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "बिर्याणी मसाला | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nनवाबी खाना, गोळी बिर्याणी »\nफेब्रुवारी 15, 2012 Shilpa द्वारा\nबिर्याणी मसाला हा खरंतर एक प्रकारचा गरम मसालाच आहे पण माझ्या माहितीप्रमाणे, बिर्याणी मसाल्यात लवंग, मिरी, काळे वेलदोडे या मसाल्यांपेक्षा जायफळ, जावित्री, बदामफूल, वेलदोडे वगैरे मसाल्याच्या पदार्थांचे प्रमाण थोडे जास्त असते. अर्थात जिथे गरम मसाल्याचे प्रमाणदेखील घराघराप्रमाणे बदलते तिथे बिर्याणी मसाल्याचे अगदी जगत्मान्य असे प्रमाण कसे मिळायचे पण मी जे वापरते ते प्रमाण खालीलप्रमाणे:\n३ इंच दालचीनीचा तुकडा\nजायफळ सोडून वरील सर्व मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे भाजून घ्यावेत. मंद आचेवर, त्यांतील नैसर्गिक तेले बाहेर येईपर्यंतच हलकेसे भाजावेत. सगळे एकत्र करून, गार झाल्यावर बारीक दळावेत व पूड हवाबंद डब्यात भरून ठेवावी.\nPosted in मसाले | Tagged बिर्याणी मसाला, मसाला पावडर | 2 प्रतिक्रिया\non फेब्रुवारी 15, 2012 at 11:45 pm | उत्तर नवाबी खाना, गोळी बिर्याणी « खिरापत\n[…] प्रतिक्रिया « बिर्याणी मसाला […]\non फेब्रुवारी 21, 2012 at 12:56 pm | उत्तर नवाबी खाना, गोळी बिर्याणी « खिरापत\n[…] « बिर्याणी मसाला ‘अमराठी’ बिस्कीटे […]\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/gujarat-ranasangram-last-day-of-election-campaigning-486833", "date_download": "2018-04-26T23:20:09Z", "digest": "sha1:52JXIDXZFZQQMONOXZSZQLATLXIPFXXP", "length": 14752, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गुजरातचा रणसंग्राम : मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार", "raw_content": "\nगुजरातचा रणसंग्राम : मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक नेते रॅली काढणार आहेत. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसचे नेते पत्रकार परिषद घेतील. पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबर रोजी होणार आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nगुजरातचा रणसंग्राम : मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार\nगुजरातचा रणसंग्राम : मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक नेते रॅली काढणार आहेत. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसचे नेते पत्रकार परिषद घेतील. पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबर रोजी होणार आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-04-26T22:58:03Z", "digest": "sha1:YLQGWWKWTJJHWAJGZW7DWHXPZ5ULNGC4", "length": 12962, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुंभार - विकिपीडिया", "raw_content": "\n(कुंभारकाम या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचाकावर मडक्याला कुंभार आकार देताना(Cappadocia, तुर्की).\nओल्या मातीपासून सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या इत्यादी घडवून, त्या वस्तू भाजून विकणारा कारागीर. तो एकेरी आणि दुहेरी चुली व शेगड्याही तयार करतो, मात्र त्या भाजायची गरज नसते. महाराष्ट्रातील कुंभार गौरी-गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य मूर्ती, हरतालिका, बैलपोळ्याचे बैल, दिवाळीच्या किल्ल्यात ठेवायच्या वस्तू आणि बाहुल्याही(बुलाबाई-बुलोजी) बनवतो. कुंभार हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद कालापासून कुंभार आहेत. त्यांच्या देवता पांचानेपीर, भवानी, सांगई, सीतला, हर्दिया या असतात.\n७ हे सुद्धा पहा\nमहाराष्ट्रातील कुंभारांमध्ये २२ पोटजाती आहेत. त्या अशा : अहिर, कडू, कन्‍नड, कोकणी, खंभाटी, गरेते, गुजर, गोरे, चागभैस, थोरचाके, पंचम, बळदे, भांडू, भोंडकर, भोंडे, मराठे, लडबुजे, लहानचाके, लाड, लिंगायत, हातघडे आणि हातोडे.\nकुंभारकलेसाठी तलावातली किंवा गाळातली विशिष्ट प्रकारची माती लागते. माती आधी उन्हात वाळवतात आणि मग कु्टून बारीक करतात. त्यानंतर तिच्यात घोड्याची लीद, शेण, राख, धान्याची फोलपटे वगैरे कालवून ते मिश्रण काही दिवस मुरू देतात आणि मग त्या मातीचे गोळे बनवून ते कलाकृतीसाठी वापरतात.\nकुंभाराचे चाक लाकडाचे किंवा कुरंजी दगडाचे असते. या चाकाचा व्यास ३० ते ३८ सेंटिमीटर असतो. चाकाला दहा ते बारा आरे असतात.चाकाखाली दगडात बसवलेला एक खुंट असतो. चाकाच्या लाकडी माथ्यावर (तुंब्यावर) मातीचा गोळा ठेवून एका बांबूच्या दांडीने चाकाला गती दिली जाते. हे चाक ५-१० मिनिटे फिरते. चाक फिरत असताना मातीच्या गोळ्याला आतून बाहेरून ओल्या हाताने आकार दिला जातो. तयार झालेल्या भांड्याचा पृष्ठभाग गुळगुळीत झाल्यावर भांडे हळूच काढून आधी सावलीत आणि मग उन्हात वाळवले जाते, आणि नंतर अशी तयार झालेली अनेक भांडी आवा(कुंभाराची भट्टी) पेटवून तीत भाजली जातात.\nआवा : म्हणजे कुंभाराची वस्तू भाजायची भट्टी. पाचसहा विटांचे थर आणि त्यावर कोळसा, परत विटांचे थर आणि कोळसा, अशी आव्याची रचना असते. भाजलेल्या वस्तूंना तांबडा रंग हवा असेल तेर, आव्यातील धुराला बाहेर जाण्यासाठी वाट करून देतात. वस्तू काळ्या रंगाच्या हव्या असतील तर आवा पेटल्यावर काही वेळाने धूर बाहेर जाणे बंद करतात, म्हणजे धूर आतल्या आत कोंडून वस्तूंना काळा रंग येतो.\nगंडा किंवा गुंडा : हा एक बहिर्वक्र आकाराचा दगड असतो. वस्तूच्या आतून, वस्तूवर हा एका हाताने फिरवला की वस्तू गुळगुळीत आणि पक्की होते.\nचोपणे : ही एक प्रकारची लाकडी थोपटणी असते. जी वस्तू तयार करायची असेल तिला बाहेरून चोपण्याने ठोकले जाते. त्यामुळे वस्तू पक्की होते.\nबांबूचा दांडा : हा चाक फिरवायला लागतो. चाकाच्या दोन आ‍ऱ्यांमध्ये बांबू घुसवून कुंभार चाकाला गती देतो.\nमण्यांची माळ : ही वस्तूला चकाकी आणण्यासाठी वस्तूवरून फिरवली जाते.\nसाचे : विटा, मूर्ती वगैरेंसाठी लाकडी साचे असतात.\nमहादेवाने जेव्हा कुंभार निर्माण केला तेव्हा त्याने कुंभारणीची निर्मिती करण्यास दुर्गेला सांगितले. कुंभारणीची निर्मिती झाली खरी, पण ती बाई अगदी दुर्गेसारखी दिसत होती. त्यामुळे कुंभाराला आपली बायको ओळखू येईना. मग महादेवाने कुंभाराला सांगितले की, ‘जिच्या नाकात आणि डोक्यात अलंकार नाही, ती तुझी बायको समज’. तेव्हापासून आजतागायत कुंभाराच्या बायका नाकात आणि डोक्यात दागिना घालीत नाहीत.\nधांडोळा भारतीय कुंभारांचा (लेखक - रामलिंग कुंभार)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१७ रोजी १५:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1806", "date_download": "2018-04-26T23:04:11Z", "digest": "sha1:NDOTCBDE3575T5EIIGFKMC6TOCSHOPLI", "length": 4782, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nराजकोट ग्रीनफिल्ड विमानतळासाठी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन, चोटीला इथे जाहीर सभेला केले संबोधित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या चोटीला इथे जाहीर सभा घेतली. राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळाचे भूमीपूजन, तसेच अहमदाबाद-राजकोट राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण आणि राजकोट-मोरबी राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाची कोनशिलाही पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली. संपूर्ण स्वयंचलित दुग्ध प्रक्रिया कारखान्याचे, सुरेंद्रनगरमधल्या जोरावरनगर आणि रतनपूर भागासाठीच्या पेयजल वाहिनीचे त्यांनी लोकार्पण केले. अशा विकास कामांमुळे नागरिक सबल होण्यासाठी मदत होते, असे पंतप्रधान म्हणाले.\nहवाई प्रवास ही श्रीमंतांची मक्तेदारी राहिली नाही. हवाई प्रवास कनिष्ठ वर्गाच्याही आवाक्यात आम्ही आणला आहे. असे त्यांनी सांगितले.\nविकासाची व्याख्या आता बदलली आहे. एकेकाळी हातपंप हे विकासाचे लक्षण मानले तर आज नागरिकांच्या सोयीसाठी नर्मदा नदीचे पाणी आणले आहे. नर्मदेच्या पाण्यामुळे सुरेंद्रनगर जिल्ह्याला मोठा फायदा होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पाण्याचा जाणीवपूर्वक वापर करून प्रत्येक थेंबाचे संवर्धन करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. सुरसागर दुग्धालयामुळे जनतेला मोठा लाभ होणार आहे असे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी उत्तम आणि सुरक्षित रस्त्यासाठी केलेल्या कार्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले.\nST -नि चि -कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/asba.asp", "date_download": "2018-04-26T22:59:01Z", "digest": "sha1:Z7OERHATW64IKRIRUPPRKYAGRYEUSUPT", "length": 20424, "nlines": 144, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Capital Market Application ( ASBA ) Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nकॅपिटल मार्केट ऍप्लिकेशन (एएसबीए )\nएएसबीए (ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट)\nएएसबीए ऍप्लीकेशन स्वीकारण्यासाठी निश्चिबत शाखांची यादी\nप्रायमरी मार्केटससाठी अर्ज करणे आणि स्टॉक दिला जाईपर्यंत रक्कम न मोजता व्याज मिळवत राहणे यासाठी गुंतवणूकदार-पूरक मार्ग\nएएसबीए म्हणजे ’ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट’, एएसबीए मुळे आयपीओज/एफपीओज साठी आणि आणि राइटस इश्यूसाठी रक्कम न भरता गुंतवणूक करता येते. या संकल्पनेप्रमाणे रक्कम न भरता गुंतवणूकदाराच्या स्वतःच्या खात्यात रक्कम ठेवली जाते आणि शेअर्स अलॉट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जेवढे शेअर्स अलॉट झाले असतील तेवढीच रक्कम पाठवली जाते.\nएएसबीए म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफर्स (आयपीओ), राईट इश्यूज आणि फॉलो ऑन पब्लिक ऑफर्स (एफपीओ) साठी अर्ज करण्याची एक पूरक प्रक्रिया असून ती बुक बिल्डींग रुटव्दारे करण्यात येते तसेच रक्कम भरण्याचा एक प्रकार म्हणून चेकचा वापर करणे आणि अर्ज सादर करणे या चालू प्रक्रियेचाही समावेश या पूरक प्रक्रियेत होतो.\nबँकेने बीएसई तील बुक बिल्डींगसह इश्यूजसाठी ही मूल्यवर्धित - व्हॅल्यू ऍडेड - सेवा उपलब्ध केली आहे.\nया अर्जामध्ये तीन बिडपर्यंत पर्याय आहेत आणि त्यात सुधारणाही करता येते. तीन बिडपैकी जी सगळ्यात जास्त रक्कम असेल त्यानुसार लीन असेल.\nएकूण अर्जाची रक्कम वैयक्तिक, कर्मचारी, शेअरहोल्डर्स च्या गुंतवणूक प्रकारासाठी रु.२,००,००० इतकी किंवा त्यापेक्षा कमी असेल तर कट-ऑफ प्राइस बिडला परवानगी असते.\nआयपीओ मध्ये जास्तीत जास्त पाच अर्जांसाठी एक खाते ब्लॉक करता येते.\nरिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी बिडसमध्ये सुधारणा आणि ती रद्द करणे यासाठी इश्यू बंद होण्याच्या तारखेपर्यंत आणि वेळेपर्यंत परवानगी असते. तरीसुध्दा रिटेलशिवाय अन्य गुंतवणूकदारांसाठी शेवटच्या दिवशी दुपारी ४.०० नंतर बदल वा सुधारणा करायला परवानगी नसते.\nअशा गुंतवणूकदारांना ’एएसबीए गुंतवणूकदार’ म्हणून ओळखतात, ’एएसबीए’ अर्ज सादर करतेवेळी गुंतवणूकदारांनी योग्य ती बाबींची अचूक पूर्तता करताना जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहेः -\n११ आकडी बँक खाते नंबर ( सेव्हींग/करंट )\nगुंतवणूकदारांसाठी ’एएसबीए’चे फायदे :\nगुंतवणूकदारांना अर्जाच्या रकमेइतके त्याचे/तिचे बँक खाते ब्लॉक करण्यामुळे अर्जाचे पैसे चेकने भरण्याची आवश्यकता नसते आणि अशा प्रकारे अर्जाच्या पैशावरील व्याज मिळवत राहता येते.\nगुंतवणूकदाराला रक्कम परत मिळवण्याबाबत चिंता करावी लागत नाही, याचे कारण म्हणजे सिक्युरिटीज देण्याबाबतच्या आधारतत्वाला एकदा अंतिम स्वरुप आले की अलॉटमेंटसाठी त्याचा/तिचा अर्ज निवडण्यात आला की एएसबीए प्रक्रियेमध्ये अलॉट केलेल्या सिक्युरिटीजच्या प्रमाणातच रक्कम बँक खात्यातून घेतली जाते.\nऍप्लीकेशन फॉर्म अधिक सोपा आहे.\nगुंतवणूकदाराचे संबंधही त्याला माहिती असलेल्या मध्यस्थाशी म्हणजे त्याच्या/तिच्या बँकेशीच येतात.\nएएसबीए कार्यपध्दतीची कार्यवाही वेळोवेळी प्रचलित असलेल्या ’सेबी’ मार्गदर्शक तत्वांप्रमाणे होते.\nभारतभरातील विशिष्ट अशा नियुक्त शाखांव्दारे एएसबीए सुविधा उपलब्ध असते.\n’एएसबीए’साठी डिमॅट सेल, फोर्ट, मुंबई ही मुख्य शाखा आहे, बाकी तपशिलांसाठी येथे संपर्क साधावा\nडिमॅट सेल, फोर्ट शाखा, दुसरा मजला, जनमंगल,\n४५/४७, मुंबई समाचार मार्ग, मुंबई - ४०० ०२३.\nफोन : (०२२) २२६२ ६७८/०५०२-२२६३०४०१,\nएएसबीए मधील गुंतवणूकदारांचे प्रकार:\nअनु.क्र गुंतवणूकदारांचे (अशील) प्रकार\n1. वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट व्यतिरिक्त एफआयआयएस\n4. बँका आणि एफआय\n7. एनआयआय - इतर (क्यूआयबीज, बॉडीज कॉर्पोरेट आणि वैयक्तिक व्यतिरिक्त )\n8. आरआयआय - ( रु.१ लाख पर्यंत अर्ज करणारे वैयक्तिक पातळीवरील अर्जदार) तसेच व्यक्ती/एचयूएफ, ट्रस्ट ( रु.१ लाखाच्या आतील अर्ज करणारे )\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nआपले बँक खाते केवायसीची पूर्तता करणारे आहे का \nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/cristiano-ronaldo-shows-his-class-with-gianluigi-buffon-gesture-1662494/", "date_download": "2018-04-26T22:50:45Z", "digest": "sha1:O7PHLWPVTAMQAKABDV24S6SNI637DPUJ", "length": 14166, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cristiano Ronaldo shows his class with Gianluigi Buffon gesture | नाटय़मय लढतीत रोनाल्डोने तारले! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nनाटय़मय लढतीत रोनाल्डोने तारले\nनाटय़मय लढतीत रोनाल्डोने तारले\nयुव्हेंटसला हरवून रेयाल माद्रिद उपांत्य फेरीत\nयुव्हेंटसला हरवून रेयाल माद्रिद उपांत्य फेरीत\nरेयाल माद्रिदवर चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की ओढवणार होती. मात्र भरपाई वेळेत ख्रिस्तियानो रोनाल्डोने साकारलेल्या गोलमुळे त्यांना नाटय़मयरीत्या तारले. अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात युव्हेंटसने ३-१ असा विजय मिळवला. मात्र मागील आठवडय़ात पहिल्या टप्प्यातील सामन्यात रेयालने ३-० अशा फरकाने युव्हेंटसचा धुव्वा उडवला होता. त्यामुळेच एकंदर ४-३ अशा फरकाने रेयालने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.\nमारियो मांडझुकिकने पहिल्या सत्रात हेडरद्वारे दोन गोल साकारून युव्हेंटसचे स्वप्न जिवंत राखले. मग दुसऱ्या सत्रात ६०व्या मिनिटाला ब्लायसी मॅटय़ुडीने गोल साकारत युव्हेंटसची आघाडी वाढवली. दुसऱ्या टप्प्यातील ही लढत अतिरिक्त वेळेपर्यंत वाढणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र भरपाई वेळेत इंग्लिश सामनाधिकारी मायकेल ऑलिव्हरने रेयालला पेनल्टी बहाल केली. सामन्याच्या या ९७व्या मिनिटाला १२ यार्डावरून रोनाल्डोने कोणतीही चूक न करता अफलातून गोल साकारला आणि माद्रिदवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गियानलुइगी बफॉन आपल्या कारकीर्दीतील १२५व्या आणि निवृत्त होण्यापूर्वी अखेरच्या चॅम्पियन्स लीग सामन्यात खेळत होता. मात्र ४० वर्षीय बफॉनला भरपाई वेळेतील तिसऱ्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आले.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nसेव्हियाने दुसऱ्या टप्प्यातील लढतीत गोलशून्य बरोबरीत रोखूनही जप हेन्कीसच्या मार्गदर्शनाखाली बायर्न म्युनिच संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉलची उपांत्य फेरी गाठली. बायर्नने नऊ हंगामांपैकी सातव्यांदा उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. स्पेनमध्ये पहिल्या टप्प्यातील लढतीत बायर्नने २-१ असा विजय मिळवला होता. याच विजयामुळे त्यांना आगेकूच करता आली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/justice-karnan-demands-compensation-sc-disturbing-his-mind-normal-life-35576", "date_download": "2018-04-26T23:01:24Z", "digest": "sha1:YFGOHBAXHHMD7QJXOVUCRMRKQJTFRTFD", "length": 13575, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Justice Karnan demands compensation from SC for disturbing his mind, normal life न्या. कर्नन यांची 14 कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी | eSakal", "raw_content": "\nन्या. कर्नन यांची 14 कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी\nशुक्रवार, 17 मार्च 2017\nकोलकता न्यायालयाचे न्यायाधीश सी एस कर्नन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांना मानसिक त्रास दिल्याबद्दल आणि सामान्य जीवनात अडथळे आणल्याबद्दल पत्र लिहून 14 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.\nकोलकाता - कोलकता न्यायालयाचे न्यायाधीश सी एस कर्नन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांना मानसिक त्रास दिल्याबद्दल आणि सामान्य जीवनात अडथळे आणल्याबद्दल पत्र लिहून 14 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.\nकर्नन यांच्यावर चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा आरोप झाला आहे. कर्नन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर काही लोकांना पत्र लिहून देशातील काही माजी आणि विद्यमान न्यायाधीश भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्याचा आरोप केला होता. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पत्नीनेही कर्नन यांच्याविरूद्ध याचिका दाखल केली आहे. खोटे आरोप करून आपल्या पतीचा, कुटुंबाचा कर्नन यांनी छळ केल्याचा दावा याचिकेत केला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कर्नन यांना समन्स बजावले होते. पश्‍चिम बंगालच्या पोलिस प्रमुखांनी कर्नन यांच्यावर समन्स बजावावे आणि त्यांना 31 मार्चला न्यायालयात हजर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. भारताचे सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे.\nया पार्श्‍वभूमीवर कर्नन यांनी सात न्यायाधीशांना दोन पानांचे पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, \"तुम्ही घटनाबाह्य पद्धतीने खंडपीठ स्थापन करून भारतीय कायदे तोडून मी दलित असल्याने मला माझे न्यायालयीन आणि प्रशासकीय कामकाज करू दिले नाही. न्यायाधीश म्हणजे एक असा व्यक्ती की जो एखाद्या प्रकरणातील दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्यावर कायद्याप्रमाणे आदेश देतो. त्यामुळे मी विनंती करतो की, ही घटनाबाह्य समिती रद्द करावी आणि मला माझे काम नियमितपणे करू द्यावे. सात न्यायाधीशांनी माझे मानसिक संतुलन आणि माझे सामान्य जीवन प्रभावित केल्याबद्दल मला 14 कोटी रुपये द्यायला हवेत.' कर्नन यांनी पत्रात पुढे इशाराही दिला आहे. 'ही रक्कम पुढील सात दिवसांत जमा करावी. जर तसे केले नाही तर मी तुमचे कामकाज बंद करेल', अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.\nसर्वाच्च न्यायालयाचे समन्स देण्यासाठी कर्नन यांच्या निवासस्थानी आज (शुक्रवार) 100 पोलिसांच्या बंदोबस्तात पश्चिम बंगालचे पोलिस पोहोचले.\nनियम पाळा; ‘मनःपूर्वक आभार’ मिळवा\nमुंढवा - बंडगार्डन वाहतूक विभागाच्या शाखेतर्फे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ज्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चालकांनी वाहतुकीचे नियम...\nबसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू\nहिंगोली - खासगी बसमधून उतरताना पडल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. आखाडा बाळापूर- वारंगा...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\nअकोला - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाने उडी घेतली आहे....\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sudeepmirza.blogspot.com/2007/02/", "date_download": "2018-04-26T23:08:45Z", "digest": "sha1:N5QFT4PE4E5D6SKCB3LDKTIQQ2GIMMCJ", "length": 7143, "nlines": 150, "source_domain": "sudeepmirza.blogspot.com", "title": "Naught that Matters: February 2007", "raw_content": "\nबुधवार, १४ फेब्रुवारी, २००७\n'स्वप्न... एक संवेदना, एक हर्षवेदना.\nस्वप्न... एक सोनेरी आभास..\nलखलखतं लावण्य आणि तळपती धार, म्हणजे स्वप्न.\nअविजीत आशा आणि अमर्त्य इच्छा म्हणजे स्वप्न.\nएक भावना म्हणजे स्वप्न, एक विचार म्हणजे स्वप्न...\n... एक वळवाचा पाऊस.\nइच्छेला क्रिया अन् प्रेमाला प्रिया भेटावी तसं...स्वप्न.\nअपेक्षेला आशेचा असावा तसा जीवनासाठी स्वप्नाचा अर्थ.\nआभासाला मितीची असावी तशी आयुष्याला स्वप्नाची नेणीव...\nखरंच, हे 'स्वप्न' म्हणजे केवळ 'आभास'च\nकारण, तसं नसतं तर.. तुझ्या 'नसण्या'च अर्थ लावण्यासाठी मला दुसरा पर्य़ाय होता कुठे\nBy: सुदीप मिर्जा येथे ११:५२ म.उ. 1 टिप्पणी: या पोस्टचे दुवे\nरविवार, ११ फेब्रुवारी, २००७\n...किती स्वाभाविक; केवळ स्वतःसाठीच.\nअसंच, तू फ़ुलत रहावंस\nBy: सुदीप मिर्जा येथे ११:१३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nशनिवार, १० फेब्रुवारी, २००७\nतर ही एक (वि)संवादिनी.\nएक व्यक्तता, एक संवेदना\nअस्तित्ववादाची वास्तववादाशी घातलेली एक अपरिहार्य सांगड.\n...वाद.. संवाद... विसंवाद - असंच काहीसं.\nकिंवा असंही नसेल कदाचित...\nअसेल, हे सारं तथाकथित दृष्ट्या विस्कळीत असेल,\nपण मग - हा तर माझाच स्वभावविशेष\nपण \"असं\"च का, याचंही उत्तर हेच - ही एक विसंवादिनी...\nBy: सुदीप मिर्जा येथे १:५२ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nशुक्रवार, ९ फेब्रुवारी, २००७\nBy: सुदीप मिर्जा येथे ९:४४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतू कुठे आहेस गा़लिब\nSudeep Mirza. इथरल थीम. 4x6 द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/congress-hunger-strike-chole-bhature-1661031/", "date_download": "2018-04-26T22:50:05Z", "digest": "sha1:GPYPCHWYTTI3HIZOREBRJOKAL6PVPO7A", "length": 15297, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "congress hunger strike Chole Bhature | नैतिक उपोषण! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nआमचा हा देश खरे तर उपोषितांचा देश आहे. उपवास करणे ही आमच्या देशाची सांस्कृतिक विरासत आहे.\nदेखो भैया, उपोषण उपोषणात एक फरक असतो. आम्हीसुद्धा हिंदू संस्कृती पाळतो. अधूनमधून मंदिरपर्यटन करतो. आता आम्हाला मंदिराच्या स्थापत्यकलेत तेवढा रस नाही, हे आम्ही मान्य करतो. देखो भैया, हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. आम्ही अशा गोष्टी मान्य करतो. ते मान्य करीत नाहीत.. आम्हाला मंदिरांमध्ये हल्ली फारच रस येऊ लागला आहे. तेव्हा सांगण्याची गोष्ट काय, की आम्ही हिंदू संस्कृती पाळत असल्याने उपोषणाचे महत्त्व आम्हाला चांगलेच माहीत आहे. आमचा हा देश खरे तर उपोषितांचा देश आहे. उपवास करणे ही आमच्या देशाची सांस्कृतिक विरासत आहे. पण खूप दुखाची गोष्ट आहे की आज ही विरासत लोक विसरत चालले आहेत. तो वारसा जागृत करण्यासाठीच आम्ही उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यावरून आमच्यावर काही लोकांनी टीका केली. पण आम्हाला त्याचा राग नाही. कारण आम्ही रागाने नाही, तर प्रेमाने लोकांना जिंकण्यावर विश्वास ठेवतो. ते म्हणतात की आमच्या कार्यकर्त्यांनी उपोषणापूर्वी छोले-भटुरे खाल्ले. भैया, छोले-भटुरेच खाल्ले हे ते असे सांगताहेत की जणू काही अभक्ष्यच खाल्ले. खरे तर अशी टीका करणे हे चूक आहे. आम्ही असे विचारतो, की छोले-भटुऱ्याऐवजी ढोकळा-खाकरा खाल्ला असता तर अशी टीका केली असती का ही खाद्य विभाजनाची राजनीती आपण चालू देता कामा नये. छोले-भटुरे खाऊन उपोषण करू नये असे कुठे लिहिले आहे का ही खाद्य विभाजनाची राजनीती आपण चालू देता कामा नये. छोले-भटुरे खाऊन उपोषण करू नये असे कुठे लिहिले आहे का आज तुम्ही छोले-भटुरे खाऊन उपोषण करण्यावर टीका करता आहात, उद्या उपोषणाच्या वेळीही छोले-भटुरे खाण्यावर टीका कराल. ही आपली संस्कृती नाही. त्यांच्या उपोषणात उपोषणाच्या वेळी काहीही खात नसतील. पण भैया, ही आपली संस्कृती नाही. उपोषणाच्या वेळी काही पिणे ही आपली संस्कृती आहे. अण्णाजीसुद्धा हेच सांगतील. उपोषणाच्या वेळी काही खाणे ही आपली संस्कृती आहे. आमचे दिल्लीतील सगळेच नेते हे सांगतील. देखो भैया, आपण जेव्हा एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हणतो तेव्हा ही संस्कृतीच पाळत असतो. ही संस्कृती नसती, तर आपल्या देशात बटाटय़ाची भाजी, बटाटय़ाचा कीस, शेंगदाणे, केळी, साबुदाण्याची खिचडी, वडे, झालेच तर उपासी मिसळ असे काही पदार्थ जन्माला आलेच नसते. हे पदार्थ उपासाचे आहेत असे म्हणतात. परंतु भैया, उपास आणि उपोषण यात तसा काय फरक असतो आज तुम्ही छोले-भटुरे खाऊन उपोषण करण्यावर टीका करता आहात, उद्या उपोषणाच्या वेळीही छोले-भटुरे खाण्यावर टीका कराल. ही आपली संस्कृती नाही. त्यांच्या उपोषणात उपोषणाच्या वेळी काहीही खात नसतील. पण भैया, ही आपली संस्कृती नाही. उपोषणाच्या वेळी काही पिणे ही आपली संस्कृती आहे. अण्णाजीसुद्धा हेच सांगतील. उपोषणाच्या वेळी काही खाणे ही आपली संस्कृती आहे. आमचे दिल्लीतील सगळेच नेते हे सांगतील. देखो भैया, आपण जेव्हा एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हणतो तेव्हा ही संस्कृतीच पाळत असतो. ही संस्कृती नसती, तर आपल्या देशात बटाटय़ाची भाजी, बटाटय़ाचा कीस, शेंगदाणे, केळी, साबुदाण्याची खिचडी, वडे, झालेच तर उपासी मिसळ असे काही पदार्थ जन्माला आलेच नसते. हे पदार्थ उपासाचे आहेत असे म्हणतात. परंतु भैया, उपास आणि उपोषण यात तसा काय फरक असतो आमच्या पक्षाची ही नेहमीच भूमिका राहिलेली आहे, की या देशातील कोणाचेही पोट रिकामे राहता कामा नये. असे असताना उपोषणापूर्वी पोट रिकामे ठेवण्याचा अपराध आम्ही कसा करू आमच्या पक्षाची ही नेहमीच भूमिका राहिलेली आहे, की या देशातील कोणाचेही पोट रिकामे राहता कामा नये. असे असताना उपोषणापूर्वी पोट रिकामे ठेवण्याचा अपराध आम्ही कसा करू आमचे म्हणणे असे, की परिणामकारक उपोषण व्हावे यासाठी उपोषणकर्त्यांचे पोट हे नीट भरलेलेच असले पाहिजे. उद्या तीन तासांचे आमरण उपोषण केले आणि त्यात कुणाचा भूकबळी गेला तर हेच सत्ताधारी लोक संसद बंद पाडतील. तसे होऊ देता कामा नये. आम्ही त्यांच्याविरोधात सकाळ-संध्याकाळ नाश्ता करून उपोषण करू. त्यांच्या आयटी सेलला काय म्हणायचे ते म्हणू दे. जसा पराभव हासुद्धा आमचा नैतिक विजय असतो, तसेच भरल्यापोटी उपोषण हे आमचे नैतिक उपोषण आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2010/06/16/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-26T23:08:33Z", "digest": "sha1:PRTNXTPQ7SDNOBQT7NQDRNWZAUXYYQAH", "length": 23289, "nlines": 180, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "संकेत – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nसंकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी रागात त्याला ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणतो. अस एक स्वप्न पडले होते.\nज्यावेळी पडले त्यावेळी काही अंदाजच नाही आला. जवळपास सहा महिन्यांनी मी मुंबईला नोकरीच्या निमित्ताने आलो. बॉसला पाहिल्यावर, चेहरा ओळखीचा वाटला. पण कुठे पहिला हे लक्षात आल नाही. काही महिन्यांनी असच एक काम मी करत होतो. आणि तो सकाळपासून ‘काम झाल का’ म्हणून मागे लागला. दर दहा-वीस मिनिटांनी विचारायचा. त्याला बर्याच वेळा मी ‘आज त्या कामाला अख्खा दिवस त्याला लागेल’ अस सांगत होतो. पण तो राहून राहून तोच प्रश्न. शेवटी संध्याकाळी इतका वैताग आला की रागात त्याला मी ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणालो. अस म्हणाल्यावर तो शांत झाला. मग कुठे तरी हा प्रसंग बघितला अस वाटायला लागल. विचार केल्यावर ते स्वप्न आठवलं. आता रोजची पडणारी स्वप्न उठल्यावर लक्षात राहतात अस नाही. पण काही काही आठवतात.\nमुंबईलाच असतांना एका फ्रेंच दाढीच्या व्यक्तीने ‘बाईक आहे का’ तर मी त्याला म्हणालो की ‘लोकल आहे की’. असा एवढाच प्रसंग स्वप्नात पडला. आणि जवळपास आठ एक महिन्यांनी मी माझ्या मागील कंपनीच्या इंटरव्यूच्या वेळी माझ्या बॉस ने तोच प्रश्न विचारला. आणि मीही स्वप्नात दिलेलं उत्तर दिले. इंटरव्यू झाल्यानंतर तो व्यक्ती कोण ते कळलं. असो, अशी अनेक स्वप्न पडतात. पण ज्यावेळी पडतात त्यावेळी तो ‘संकेत’ आहे हे कळत नाही. गोष्ट घडल्यावर समजते. मुंबईहून पुण्याला आल्यावर ‘ती’ ने तिच्या आवडत्या मुलाशी लग्न केले अस तिची लहान बहिण मला सांगत होती अस एक स्वप्न, ती गोष्ट घडण्याच्या दीड वर्ष आधी पडल होते. त्यानंतर दोन तीन दिवस जाम टेन्शन आले होते. पण ज्यावेळी तिची लहान बहिण तीच गोष्ट, अगदी स्वप्नातल्याप्रमाणे सांगत होती त्यावेळी मात्र बातमीपेक्षा जास्त स्वप्न पडलंच कस यावर विचार येत होता.\nआजकाल माझी कधी डावी, तर कधी उजवी डोळ्याची पापणी फडफडते. पहिल्या स्थळाच्या वेळी उजवी डोळ्याची पापणी खूप वेळा फडफडत होती. वडील म्हणतात की, पुरुषांची उजवी आणि स्त्रियांची डावी बाजूच्या पापणी, भुवयी, डोळा फडफडणे शुभ असते. दुसर्या स्थळाच्या वेळी माझी डावी पापणी खूप फडफडत होती. तिच्याशी बोललो तर तिला लग्नच करायचे नव्हते. माझाही नकार समजल्यावर तिचा चेहरा खुलला. आणि पापणी फडफडायचे बंद झाले. पण आता पुन्हा डावी तर कधी उजवी फडफडते आहे. काहीच समजत नाही आहे. एकदा माझ्या आत्याला माझ्या आजीची अंतयात्रेचे स्वप्न पडले होते. आणि जेव्हा पडले त्याच रात्री माझी आजी गेलेली होती. असो, हे संकेत सगळ्यांनाच येतात. आता ही काही अंधश्रद्धा, किंवा बुवाबाजी नाही. पण ज्या गोष्टी घडतात त्याचा संकेत नक्की मिळतो. संकेत ओळखणे तेवढे अवघड असते. सगळी स्वप्न म्हणजे संकेत अस नाही. आणि फडफडणे देखील संकेत नाही. पण कधी कधी स्वप्न आणि फडफडणे संकेत असू शकतात, असा तर्क मागील काही घटनांवरून लावला तर चूक नाही असे वाटते.\nजून 16, 2010 हेमंत आठल्ये\n← मुली आणि मोबाईल\nयशवंत कुलकर्णी म्हणतो आहे:\nपुढच्या अनुभवांसाठी ध्यान करीत राहिल्यास उत्तम होईल\n ध्यान केल्यानंतर याहूनही अधिक सुस्पष्ट अनुभूती येईल.\nजून 17, 2010 येथे 10:44 सकाळी\nTM म्हणजे ट्रान्सेन्डेन्टल मेडिटेशन चा अभ्यास केल्या संकेत समजणे कदाचित सोपे “बनेल”… 🙂\nजून 17, 2010 येथे 10:55 सकाळी\nह्या कुडमुड्याच्या अंदाजानुसार बहुदा आपली चक्र जागृती थोडीफार तरी झाली असणार आहे… त्यातील पुढील अभ्यास करावासा वाटला तर भारतीय पुस्तके आहेतच परंतु “Stalking The Wild Pendulum” नावाचे एक इंग्रजी छोटेसे पुस्तक वाचायला नक्कीच अभ्यासपूर्ण आणि औत्सुक्यपूर्ण ठरेल… लेखक – Yitzak Bentov…\nसप्टेंबर 1, 2014 येथे 10:07 सकाळी\nहेमंत तुमचा अनुभव वाचला\nतुम्हाला होणारे पुर्वाभास हे तुमच्या जन्म पत्रिकेतिल ग्रहांमुळे असण्याची शक्यता आहे\nतुमच्या लग्न स्थानात चंद्र + नेपच्युन यांची युती असेल किंवा तुमच्या लग्न स्थानात नेपच्युन असेल\nजानेवारी 10, 2016 येथे 8:23 pm\nहो मलाही पुर्वाभास स्वप्नात नेरमीच.होतात पण ती घटना प्रत्यक्ष घडताना हे अस आपण मागे बघीतल्याच आठवत. इतकच नाही तर माझ्या आयुष्यात किवा घरच्यंच्या बाबतीतील वाइट घटनांचे पुर्वसंकेत मिळतात. प्रचंड अस्वस्थ वाटायला लागत काहीतरी होणार आहे जाणवायला लागत. पापणी फडफडते. काही अदृश्य शक्ती बरोबर वावरतेय, लक्ष ठेवतेय, काही संकेत देतेय अस वाटत. स्वप्नात सतत पाणी िदसत, त्या पाण्यातून मी पोहत वर येतेय अस नेहमीच दिसत. कोणीतरी मागे लागत य पकडायचा प्रयत्न करतय त्याला हरवून मी यशस्वी होते .अस िदसत , आणि हे स्वप्न न वाटता ते खर मी जगत होते. ते पाण्याचा , माणस, वस्तुंचा स्पर्श खरा आसल्याचा जाणवताे . इतकच काय माझे वडील वारले त्याच्य ६ महिने आधी तोच प्रसंग तीच माणस सगळ पाहीलेल . झोपेत जोरजोरात रडत होते पण आवाज निघत न्हवता,डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होते पण उघडतनव्हते. उू उू असाच आवाज एकून आइबाबानीच पाणी मारून उठवल. हे सगळ त्यांना सांगितल कोणीच विश्वास ठेवला नाही. पुन्हा लाहान बहीण सिरीअस आहे, मावशी वारली हे स्वप्न खरे झाले, लग्नानंतर नवरयाचा अॅक्सीडेंटचे स्वप्न पडले त्यानंतर आशा घटना घडायला लागल्या की तेच संकेत मिळू लागले जीव घाबरयला लागला दसरयाच्या आदल्या मी नवर्यला कामाला जावू नका , नउ दिवसाचा उपवास घरीच सोडा परोपरीने सांगितले आमच भांडण ही झाले पण ते न एकता कामाला गेले त्याच दिवशी दुपारी १ वाजता त्यांच्या मेकपोडक्शन कंपनीत दसरा सेलिब्रशन ला जेवणासाठी जाताना बाईकला ट्र कने उडवले . देवेच्या कपेने जीव वाचला पण गुडघ्याला जबर दुखापत झाली अॅापरेशन करावे लागले त्यापायाला अजूनही खूप त्रास होतो.\nहया सगळ्या मुळे स्वप्न आणि एकट राहण्याची मला खुप भीती वाटते. पण स्वप्न अजुनही पडतात. ही घटना आपण पाहिलीय कळत, पाणी दिसतच, स्वप्नात ल्या वस्तु, पाणी ,प्राणी, बायकामाणस यासर्वांचे स्पर्श जाणवतात मग, दिवसभर अस्वस्थ वाटत राहते .\nSuvarna k म्हणतो आहे:\nजुलै 24, 2016 येथे 12:14 सकाळी\nमार्च 14, 2017 येथे 9:27 सकाळी\nडिसेंबर 1, 2017 येथे 2:37 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2015/11/blog-post_26.html", "date_download": "2018-04-26T23:06:59Z", "digest": "sha1:YG7XLFXA7GO36LAK2OBAVB3EF4YZYYUV", "length": 4271, "nlines": 51, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: आमिर खान आणि", "raw_content": "\nअमीर खानच्या वक्तव्याविरुद्ध प्रतिक्रियांचा जो गदारोळ उठला आहे, तो अमीर खानच्या वक्तव्यात काही अंशी तरी तथ्य आहे, हेच अधोरेखित करीत नाही काय सध्या वाढलेल्या तथाकथित असहिष्णुतेविषयी देशातील अनेक लेखक-कलावंत-विचारवंत-शास्त्रज्ञ यांचे जे मत बनले आहे, ते का बनले आहे याचाही विचार आपण करू नये काय सध्या वाढलेल्या तथाकथित असहिष्णुतेविषयी देशातील अनेक लेखक-कलावंत-विचारवंत-शास्त्रज्ञ यांचे जे मत बनले आहे, ते का बनले आहे याचाही विचार आपण करू नये काय अमीर खानचे तसे मत बनले असेल तर ते का बनले आहे याचा खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे.त्याच्या वक्तव्याच्या मागचे पुढचे संदर्भ लक्षात न घेता आपण प्रतिक्रिया व्यक्त करण्याची किती घाई करतो अमीर खानचे तसे मत बनले असेल तर ते का बनले आहे याचा खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे.त्याच्या वक्तव्याच्या मागचे पुढचे संदर्भ लक्षात न घेता आपण प्रतिक्रिया व्यक्त करण्याची किती घाई करतो तरीही अमीर खानच्या वाटण्यात काही अंशी तरी तथ्य आहे काय, याचाही विचार करायला हवाच. काही असले तरी अमीर खानची उक्त प्रतिक्रिया ही Over Reaction च्या सदरात येते हे मात्र मान्य करावे लागेल.तेवढ्यापुरता त्याला दोष दिलाच पाहिजे. त्याच्यासारख्या प्रथितयश व्यक्तीने अशी वक्तव्ये करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.\nअमीर खानऐवजी इतर मुस्लीम नसलेल्या व्यक्तींनी जेंव्हा अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तेंव्हा आपण एवढा गदारोळ केलेला आहे काय अमीर खान मुस्लीम नसता तर त्याच्या प्रतिक्रियेवर आपण एवढे क्रुद्ध झालो असतो काय, याचेही प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. याचे उत्तर नकारात्मक येत असेल तर ते अतिशय गंभीर आणि संवेदनशील माणसांची काळजी वाढविणारे आहे, यात शंका वाटत नाही.\nWakeup: स्वातंत्र्य आणि समता. न्याय व नीतीही.\nस्वातंत्र्य आणि समता. न्याय व नीतीही.\nस्वामी विवेकानंद यांना समजून घेताना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2016/04/blog-post_18.html", "date_download": "2018-04-26T23:16:01Z", "digest": "sha1:3D5ZXNLIHNWE4TCN22IFTSI3NH3TBRMI", "length": 10469, "nlines": 52, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nदिनांक ३१-०३-२०१६ च्या लोकसत्तामधील “ भारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्र” हा लेख वाचला. वेदकाळापासून निरनिराळ्या समूहांच्या देवतांचे वैदिक देवतांशी ऐक्य दाखवून किंवा वेदांमध्ये बहुजनांचे देव स्थास्पित करून त्यांना वेदांत स्थान देण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु आहे. बहुजनांच्या या देवतांचे आर्यीकरण झाल्याने सर्वच गटांमध्ये एकप्रकारचे सांस्कृतिक ऐक्य निर्माण झाले. याच प्रक्रियेचा भाग म्हणून अगदी शक शक-कुषाणांच्या सुर्यालाही पंचायतनात स्थान दिले गेलेले आहे. त्यामुळे येथील पत्येक समूहाला आपण एका विशाल सांस्कृतिक समूहाचे एक घटक असल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे स्वत:च्या वैशिष्ट्यांची जपवणूक करूनही एकात्मकतेची भावना अनुभवता येऊ लागली.त्यामुळेच भारतात कोणताही विशिष्ट धर्म निर्माण न होताही येथे सांस्कृतिक ऐक्य निर्माण झाल्याचे श्री मोरे यांना वाटते.\nबारकाईने बघितल्यास वेदोपनिषदांवर आधारित मूठभरांचा वैदिक धर्म आणि बहुजनांचा लोकधर्म हे वेगवेगळेच असल्याचे दिसून येते. विठोबा, खंडोबा, ज्योतिबा, मातृरुपातील विविध देवता या आहेत बहुजनाच्या देवता. वेदांमधून या देवतांचा आढळ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु पुरोहितशाहीच्या वर्चस्वाच्या काळात पुराणांच्या माध्यमातून लोकदैवतांचे वैदिक देवतांशी ऐक्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला यासाठी अनेक भाकडकथा निर्माण करण्यात आल्या. लोकदेवतांच्या प्रत्येक स्थानाचे स्थानमाहात्म्य रचण्यात आले आणि अशा स्थानमहात्म्याचा संबंध कोणत्यातरी पुराणांशी जोडण्यात आला. मग ते स्थानमहात्म्य त्या पुराणात असो वा नसो. या स्थानमहात्म्याच्या निमित्ताने अनेक व्रतवैकल्ये निर्माण करण्यात आले. थोडक्यात पुरोहितांनी बहुजनांच्या लोकप्रिय देवतांचा आधार घेवून बहुजनसमाजावर आपली पकड मजबूत केली. बहुजनसमाज आपसूक या जाळ्यात अडकत गेला. त्यालाही आपण या परंपरेचे अनादिकालापासून भाग आहोत असे वाटू लागले. यालाच मोरे भारताचे सांस्कृतिक ऐक्य मानतात. या सांस्कृतिक ऐक्यामुळे बाकी काय झाले माहित नाही, पण पुरोहितांचे भवितव्य मात्र निश्चित झाले. एवढेच नव्हे तर पुरोहितशाहीची भरभराट झाली. कदाचित या सांस्कृतिक ऐक्याचा उद्देशच तसा असावा.\nहे सांस्कृतिक ऐक्य निर्माण करणाऱ्यांना येथील जातीव्यवस्था मात्र दिसली नाही. ज्या समाजात या जातिव्यवस्थेमुळे अनेकांना पशूपेक्षाही हीन जीवन वाट्याला आले होते त्या समाजातील सांस्कृतिक ऐक्य काय कामाचे अनेक राज्यांमध्ये विभागलेल्या या देशातील प्रजा आपल्या राजाशीही नाते प्रस्थापित करू शकली नव्हती. (याला अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा.) त्यामुळेच परकीय आक्रमणांच्या वेळी या सांस्कृतिकदृष्ट्या एक असलेल्या प्रजेने कोणतेही राज्य वाचविण्याचा प्रयत्न केलेला नाही. अशा सांस्कृतिक ऐक्याचे गोडवे कशासाठी गायचे अनेक राज्यांमध्ये विभागलेल्या या देशातील प्रजा आपल्या राजाशीही नाते प्रस्थापित करू शकली नव्हती. (याला अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा.) त्यामुळेच परकीय आक्रमणांच्या वेळी या सांस्कृतिकदृष्ट्या एक असलेल्या प्रजेने कोणतेही राज्य वाचविण्याचा प्रयत्न केलेला नाही. अशा सांस्कृतिक ऐक्याचे गोडवे कशासाठी गायचे असंख्य देव, रूढी, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था या सांस्कृतिक बाबी समान असणारा हा समाज तथाकथित एकत्वाची बढाई मारत असला तरी या बाबींनी या समाजाला चैतन्यहीन करून टाकले आहे.\nधार्मिकदृष्ट्या तरी हा समाज एक होता काय शैव आणि वैष्णव यांच्यातील पराकोटीचा संघर्ष, बौद्धांचा व जैनांचा झालेला जीवघेणा छळ या बाबी शेषराव मोरे यांचे सांस्कृतिक ऐक्य ते दाखवितात तेवढे मोहक नाही, हेच सिद्ध करतात.\nमोऱ्यांच्या सांस्कृतिक ऐक्याला एक भारत प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटीशांची वाट का बघावी लागली, या प्रश्नांचे उत्तरही द्यावे लागेल. सर्वांना समान असणाऱ्या मागास रूढी, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, धर्मव्यवहारपद्धती या सारख्या बाबींनी भारतीयांमध्ये समानता निर्माण केलेली आहे. थोडक्यात या सांस्कृतिक ऐक्याचा आधार अशा बाबी ठरलेल्या आहेत. परंतु हे ऐक्य मनांचे नाही. बाहेरून बघणाऱ्यांना भारतीय समाजात एक प्रकारची समानता दिसत असली तरी भारतीयांमध्ये मात्र असंख्य भेदांची बजबजपुरी माजलेली आहे, हे स्पष्ट आहे. शेषराव मोरे यांच्या सांस्कृतिक ऐक्याने त्याच्यावर कोणताही परिणाम केलेला नाही.\nभारतीयांमधील अंधश्रद्धा, जुनाट रूढी, धार्मिक कर्मकांड, जातीअधिष्ठित समाजरचना इत्यादी सांस्कृतिक बाबींचे ऐक्य म्हणजे मोरे यांचे सांस्कृतिक ऐक्य होय.\nभारतीय संस्कृती हीजगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती असून...\nदिनांक ३१-०३-२०१६ च्या लोकसत्तामधील “ भारतीय सांस्...\n“काही झाले तरी भारतमाता म्हणणार नाही”, असे जाहीरपण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/Share-holders-Meeting-Updates.asp", "date_download": "2018-04-26T23:05:33Z", "digest": "sha1:PHGGROQMEAWYNDS5G5KYDO2D3LH4E5SK", "length": 16007, "nlines": 141, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Shareholders Meeting Update Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nदिनांक 16 जून 2017 रोजी आयोजित बँकेच्या 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा\nदिनांक 16 जून 2017 रोजी पुणे येथे आयोजित 14 व्या एजीएमचा वृत्तांत\nदिनांक 16 जून 2017 रोजी आयोजित 14 व्या एजीएमचा इ-मतदान/मतदान स्थळ\n14 वी एजीएमच्या मतदानाच्या परिणामांचा चिकित्सापूर्व अहवाल\nअजेंडा क्र. 3 च्या रद्दबाबत वृत्तपत्रात सूचना\nबँकेच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची वृत्तपत्रात सूचना\nदिनांक 16.06.2016 रोजी आयोजित बँकेच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना\nपुस्तक बंद करण्याबाबत सूचना\nशेअरहोल्डर संचालकाच्या निवडणुकीच्या विशिष्ट तारखेची सूचना\n2016-17चा संक्षिप्त वार्षिक अहवाल\nबँकेच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इ-मतदानाच्या सूचना\nदिनांक 31.03.2017 रोजी समाप्त होणा-या वर्षाकरिता एमईटीसीओची आर्थिक विवरण\nदिनांक 03.05.2017 बँकेची असाधारण वार्षिक सर्वसाधारण सभा\nबँकेच्या असाधारण वार्षिक सर्वसाधारण सभेची वृत्तपत्रात सूचना\nबँकेच्या असाधारण वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना\nबँकेची असाधारण वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता ई-मतदान\nदिनांक 03 मे 2017 रोजी पुणे येथे आयोजित ईजीएमचे निष्पन्न\nदिनांक 03 मे 2017 रोजी पुणे येथे आयोजित ईजीएमच्या ई-मतदान/स्थळ मतदान याचे तपशील\nतारीख 29.06.2016 रोजी आयोजित बँकेच्या 13 व्या आयोजित वार्षिक सर्वसाधारण सूचना\nतारीख 29.06.2015 रोजी आयोजित बँकेच्या 12 व्या आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना\nतारीख 06.10.2015 रोजी आयोजित बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना कॉर्पोरेट सादरीकरण\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nआपले बँक खाते केवायसीची पूर्तता करणारे आहे का \nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/tag/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2018-04-26T22:45:10Z", "digest": "sha1:H6NZJHYL6HGSU2RDVCBI2AB2UISLEAOM", "length": 32189, "nlines": 95, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "कुकीज | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nPosted in खाण्याचे पदार्थ, ख्रिसमस, गोड पदार्थ, बदाम, बेकिंग, सामग्री, tagged Amaretti cookies, अमराठी, आमरेट्टी बिस्किटे, इटालियन कुकीज, कुकीज, Biscuits on फेब्रुवारी 21, 2012| 4 Comments »\nज्यात लोणी नाही, मैदा नाही, इतर इन-मीन-तीन जिन्नस आहेत अशी बदामाची सर्वगुणसंपन्न बिस्किटे बनवायचा अलिकडे मला जणू छंदच जडला आहे. मी ही बिस्कीटे बनवायला लागले ती थोड्या योगायोगाने. असं झालं की, डिसेंबरच्या आसपास माझी एक मैत्रीण शुगर-फ्री आणि ग्लूटन-फ्री डायट करायला लागली. का ते मला विचारू नका कारण लोक असल्या आत्मक्लेशी गोष्टी स्वेच्छेने का करतात हे मला काही समजलेलं नाहीय. म्हणजे एखाद्याला मधुमेह असेल किंवा गव्हाच्या पदार्थांचं सेवन प्रकृतीसाठी वर्ज असेल तर ते वेगळं पण फक्त वजन वगैरे घटविण्यासाठी कोणी स्वेच्छेने असल्या फंदात पडायला लागला तर मला त्याचं नवल वाटतं. तर या मैत्रिणीला हे ‘डायट’ फारच महाग पडायला लागलं आणि त्यात ख्रिसमसच्या मोसमात, जेंव्हा इतर जनता तमाम गोड पदार्थांवर तुटून पडत होती तेंव्हा तर तिचा निग्रह अजूनच डळमळीत व्हायला लागला. ती दररोज कुरकुरायची की काहीतरी गोड खावसं वाटतयं, मग आम्ही हेल्थ शॉपच्या खेपा घालायचो आणि मग ही लेबले वगैरे वाचून काहीतरी विकत घ्यायची. तेंव्हा माझ्या नजरेला ‘झायलोटॉल’ नावाचा साखरेला पर्याय म्हणून वापरला जात असलेला पदार्थ दिसला. साखरेच्या इतर पर्यायांपेक्षा हा वेगळा वाटला कारण यात काही कृत्रीम रासायनिक पदार्थ नसून ओट, बर्च वगैरे जिन्नसांच्या तंतूंपासून हे बनविले जाते अशी माहिती मिळाली. आमच्या घरात गेल्या दोन पिढ्यांपासून मधुमेह आहे म्हणून मी थोडी जास्त माहिती घेतली. शिवाय मी दरवर्षी या मोसमांत मित्रमंडळींना घरी बनविलेल्या बिस्किटांची वगैरे भेट देते पण आता या मैत्रीणीला, ती खाऊ शकेल अशी भेट देणं भाग पडलं. ‘झायलोटॉल’ विकत घेतल्याने शुगर-फ्रीची तर सोय झाली पण आता ग्लूटन-फ्री साठी काय करावे या विचारात असताना माझ्याकडे असलेल्या एका इटालियन खाद्यपदार्थांच्या पुस्तकात आमरेट्टी बिस्किटांची कृती सापडली. मग अशा प्रकारे झाली ही ‘शुगर-फ्री’ आणि ‘ग्लूटन-फ्री’ बिस्कीटे तयार आणि मैत्रीणही मनापासून खूश\nखरतरं बारा वर्षांपूर्वी पुस्तक विकत घेतलं तेंव्हापासून मला ही बिस्कीटे बनवून पहायची होती पण त्याला मुहूर्त असा लागला. आमरेट्टी बिस्किटांत बदाम, साखर आणि अंडे असे तीनच मूळ पदार्थ असतात आणि मग स्वाद वाढवायला व्हनिला किंवा बदामाचा एक्स्ट्रॅक्ट वगैरे घालतात पण तरी ही बिस्कीटे अशी मस्त हलकी, कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात की बस्स आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमरेट्टीचा उच्चार आमच्या बाईसाहेब ‘आमराटी’ असा करतात आणि त्यांच्या जिभेचं एकूण अमराठी वळण ऐकून आम्ही तर या बिस्किटांचं बारसं ‘अमराठी बिस्कीटे’ असंच केलंय.\nबदामाचे कूट २०० ग्रॅम\nकॅस्टर साखर (किंवा साखरेला पर्यायी पदार्थ) २२५ ग्रॅम\nदोन अंड्यांचा पांढरा भाग\n१ चमचा व्हनीला एक्स्ट्रॅक्ट\n२ चमचे आमरेट्टो लीक्युर (हवी असल्यास)\nबेकिंग शीटला लावायला किंचितसे लोणी\nकॅस्टर साखर न मिळाल्यास साधी साखर किंचित दळून घ्यावी पण अगदी पिठीसाखरेसारखी बारीक नव्हे तर थोडी रवाळ.\nप्रथम ओव्हन १६० डीग्रीला तापवून घ्यावा. बदामाच्या कुटात अर्धी साखर (शंभर ग्रॅम) मिसळून ठेवावी. अंड्याचा पांढरा भाग वेगळा करून ‘सॉफ्ट पीक’ पर्यंत फेटून घ्यावा. नेहेमी बेकिंग करणाऱ्यांना ‘सॉफ्ट पीक’ वगैरे तांत्रिक शब्दांची कल्पना असेल पण इतरांसाठी, ‘सॉफ्ट पीक’ म्हणजे अंडे फेटताना जेंव्हा ते हलके होते आणि उचलले तर त्याचे तुरे उभे रहातात. मिश्रण हलके झाले असले तरी या स्टेजला अजून ओलसरच असते.\nअंड्याला ‘सॉफ्ट पीक’ आल्यानंतर, उरलेली निम्मी (शंभर ग्रॅम) साखर त्यात थोडीथोडी घालून फेटत रहावे आणि मिश्रण ‘स्टीफ पीक’ पर्यंत आणावे. ‘स्टीफ पीक’ म्हणजे फेटताना तयार झालेले तुरे स्टीफ उभे रहातात आणि अगदी भांडे उलटे केले तरी तसेच चिकटून रहातात. या स्टेजला मिश्रण थोडे कोरडे दिसते.\nआता मिश्रणात साखरेत मिसळून ठेवलेले बदामाचे कूट अगदी हलक्या हाताने घालून मिसळावे. याला तांत्रिक शब्द ‘फोल्ड’ करावे असा आहे. त्यात व्हनीला एक्स्ट्रॅक्ट, आमरेट्टो लीक्युर (वापरत असल्यास) वगैरे मिसळून घ्यावी आणि तयार झालेले मिश्रण एका पायपिंग बॅगमध्ये भरावे. एका बेकिंग ट्रेवर ग्रीसप्रूफ कागद घालून त्याला थोडेसे लोण्याचा हात लावावा आणि त्यावर पायपिंग करून (चकली घालतो) तसे रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे गोळे घालावेत. बिस्कीटे फार मोठी केली तर आतून चिवट होतात म्हणून छोटीच ठेवावीत. दोन गोळ्यांत पुरेसे अंतर ठेवावे कारण बिस्कीटे भाजताना बरीच फुगतात. हवे असल्यास सजावटीसाठी त्यावर बदामाचे काप लावावेत.\nआता बिस्किटे १५-१८ मिनिटे किंवा हलकी बदामी होईपर्यंत भाजून घ्यावीत. बाहेर काढल्यावर पाच मिनिटे ट्रेतच गार होऊ द्यावीत आणि मग हलक्या हाताने कागदापासून सोडवून घ्यावीत. ही बिस्कीटे गार होण्याआधी थोडी चिकट असल्याने कागदावरून काढताना हलक्या हाताने किंवा उलतन्याने, मोडू न देता सोडवावीत नंतर एका कूलिंग रॅकवर ठेऊन पूर्ण गार होऊन द्यावीत. गार झाल्यावर हवाबंद बरणीत भरून ठेवावीत.\nकाही दिवसांपूर्वी एका स्नेह्यांकडे जेवायला गेलो असताना एका स्लोव्हाकिअन मैत्रिणीने अक्रोडाच्या परंपरागत स्लोव्हाकीअन कुकीज बनवून आणल्या होत्या. चंद्रकोरीच्या आकाराच्या आणि एका बाजूने चॉकलेटमध्ये बुडवलेल्या या कुकीज खूपच सुंदर दिसत होत्या आणि त्याची चवही सुरेख होती म्हणून मी तिला कृती विचारली. तिनेही कृती अगदी व्यवस्थित लिहून वगैरे दिली पण त्यासाठी लागणारे साचे माझ्याकडे अर्थातच नव्हते म्हणून मी विचार केला की आपण नुसत्या हाताने वळून गोल बनवू; पण बरेच दिवस मी काही त्या बनवल्या नाहीत आणि नंतर मी त्याबद्दल विसरूनही गेले. माझी मैत्रीण सुट्टीला स्लोव्हाकियाला गेली आणि त्यानंतर तिला पुन्हा भेटले तेंव्हा तिने माझ्यासाठी एक भेट आणली होती, चंद्रकोरीच्या आकाराचे ते सुंदर साचे कोणी लक्षात ठेऊन अगदी खास आवडेल अशी आणि अगदी हवी अशी भेट दिली की मला त्या व्यक्तीचं अतिशय कौतुक वाटतं. भेट देणं, मग ते विकत आणून असो किंवा स्वतः बनवून असो; हे दुसऱ्याच्या आनंदासाठी आहें हेच आपण कितीदा तरी विसरून जातो पण जेंव्हा हे अगदी बरोबर जमतं तेंव्हा देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा आनंद सारखाच असतो.\nमाझे नवीन साचे मला कधी एकदा वापरून पाहू असे झाले होते. कृती तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सोपी होती पण अक्रोडाऐवजी मी बदाम वापरायचे ठरविले कारण माझ्याकडे भरपूर बदामाचं कूट होतं आणि ते फार दिवस टिकत नाही म्हणून मला वापरून टाकायचं होतं.\nया कुकीजला स्लोव्हाकीअन भाषेत Orechove Rohlicky म्हणतात; Orechove म्हणजे आक्रोड आणि Rohlicky म्हणजे रोल्स पण मी बदाम वापरल्याने त्याला Mandľový (बदाम) Rohlicky म्हणावं लागेल. पण आम्ही त्याला ‘वॅलेरीयाच्या कुकीज’ म्हणतो (जिने मला त्या शिकवल्या).\nअक्रोड किंवा बदामाचे कूट १२० ग्रॅम\nलोणी १२० ग्रॅम (फ्रीजमध्ये गार केलेले)\nबेकिंग पावडर १ छोटा चमचा\nव्हनिला एक्स्ट्रॅक्ट १ छोटा चमचा\nया कुकीज बरोबर वेलदोड्याची चव खूप छान लागते त्यामुळे व्हनिला एक्स्ट्रॅक्ट ऐवजी १ छोटा चमचा वेलदोडा पूड वापरता येईल. मी निम्म्या कुकीज वेलदोडा पूड वापरून केल्या आणि त्या मला जास्त आवडल्या.\nकुकीज बनविण्यासाठी लोणी सोडून सगळे जिन्नस एकत्र करावेत आणि त्यात गार लोण्याचे छोटे तुकडे करून घालावेत. हे लोणी पिठाच्या मिश्रणाबरोबर बोटांनी चोळून एकत्र करावे. लोणी फार वितळू नये म्णून फार जास्त मळू नये आणि हात गार पाण्याने धुवून गार ठेवावेत. हे बनविण्याची पद्धत खूपशी शॉर्टक्रस्ट पेस्ट्रीसारखी आहें. मी यासाठी अजून सोपा प्रकार वापरला. फूड प्रोसेसरमध्ये सगळे जिन्नस एकत्र करून थोडेसे फिरवले. मिश्रण ब्रेडक्रम्ससारखे दिसले म्हणजे झाले असे समजावे. फार जास्त मळू नये नाहीतर कुकीज हलक्या होणार नाहीत. नंतर हे मिश्रण साच्यांमध्ये हलक्या हाताने भरावे, हे साचे नसल्यास इतर छोटे साचे वापरता येतील किवा छोटे गोळे बनवायलाही हरकत नाही पण तेही फार न मळता जमून येतील इतकेच मळावेत. ओव्हनमध्ये १८० देग्रीजला ८ ते १० मिनिटे किंवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजावेत आणि बाहेर काढून ट्रेमध्येच गार होऊ द्यावेत. गार झाल्यावर साच्यांतून बाहेर काढावेत.\nचॉकलेटमध्ये बुडवण्यासाठी १०० ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करून ते एका गोल बुडाच्या भांड्यात घ्या आणि त्याच्या खाली बसेल अश्या एका भांड्यात थोडे पाणी घेऊन ते गरम करा. आता चॉकलेटचे भांडे पाण्याच्या भांड्यावर असे ठेवा की ज्याने त्याचा बूड पाण्यात टेकणार नाही पण त्याला वाफ मिळेल. अशा ‘बेन मरी’ पद्धतीने चॉकलेट सावकाश वितळवा आणि कुकीजचेएक टोक त्यात बुडवा. ह्या कुकीज आता वाळवण्यासाठी एका बेकिंग शीटवर टाकून १० मिनिटे किंवा चॉकलेट वाळेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा.\nह्या कुकीज बनवायला इतक्या सोप्या वाटल्या की यावेळेस बनवल्या तेंव्हा जवळजवळ सगळं काम माझ्या पिल्लानेच केलं आणि तिचे हात लागल्याने त्याची चव जरा जास्तच गोड वाटली\nडिसेम्बर महिना आला की ख्रिसमसचे वेध लागतात आणि घरात लहान मूल असले की ह्या सणाचा उत्साह द्विगुणित होतो. घरी आणलेले झाड सजविताना, वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज बनविताना आणि मुख्य म्हणजे भल्यामोठ्या सुट्ट्यांची वाट पहाताना दिवस कसे भर्रकन उडून जातात. पाच वर्षांपूर्वी ख्रिसमसच्या थोडेच दिवस आधी माझं बाळ घरी आलं होतं आणि दोन महिने आधी जन्मल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये तब्बल पाच आठवडे काढावे लागले होते; त्यामुळे तिच्या घरी येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी जणू आम्हाला ख्रिसमसचे निमित्त मिळाले होते. त्याच वर्षीपासून मग आमच्या घरी साग्रसंगीत ख्रिसमसच्या नवीन परंपरा सुरू झाल्या. दरवर्षी ही तयारी करत असताना माझ्या बछड्याचा आनंद अगदी ओसंडून वहात असतो जो पाहून मला लहानपणी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आईच्या मागेमागे करून फराळाची तयारी पहाताना, बाबांबरोबर आकाशदिवा बनवताना जी मजा यायची त्याची आठवण होते.\nयावर्षी मी झाडावर टांगण्यासाठी स्टेन्डग्लास कुकीज बनवायचे ठरविले होते. नुसत्याच सजावटीच्या गोष्टी टांगण्याऐवजी सुंदर खाऊ लावला तर मुलांना येताजाता तोंडातही टाकता येतो आणि आपल्याला घरी बनवलेल्या गोष्टींची सजावट केल्याचे समाधानही वाटते. स्टेन्डग्लास कुकीज म्हणजे कुकीजच्या मधल्या भागात काही आकार कापून त्यात पारदर्शी साखरेच्या गोळ्यांचा रंगीत पापुद्रा बनवायचचा. टांगल्यानंतर या रंगीत पारदर्शी पापुद्र्यातून प्रकाश येतो आणि कुकीज अगदी स्टेन्डग्लास सारख्या दिसतात. कुकीजसाठी कोणतीही कृती वापरता आली असती पण मी जिंजरब्रेडची कृती वापरली कारण त्यांच्या गडद तपकिरी रंगावर इतर रंग खुलून दिसतात आणि आल्याच्या स्वादाच्या या कुकीज ख्रिसमसच्या थंड दिवसांत खायला मस्त मजा येते.\n४०० ग्रॅम मैदा (३ मोठे कप भरून)\n११२ ग्रॅम (अर्धापावशेर) लोणी किंवा बटर\n१ चमचा खाण्याचा सोडा\n१ चमचा दालचिनीची पूड\nपाव चमचा लवंगाची पूड\nपाव चमचा जायफळाची पूड\n१०-१२ साखरेच्या रंगीत गोळ्या (कॅंडी) फोडून.\nप्रथम लोणी आणि साखर एकत्र करून फेटावी, यासाठी इलेक्ट्रिक हॅंडमिक्सर असल्यास उत्तम पण नसेल तर हातानेही फेटता येईल. हे मिश्रण चांगले हलके झाले की मग त्यात अंडे आणि मोलॅसिस घालून अजून फेटावे. भारतात मोलॅसिस मिळते कि नाही ते माहीत नाही पण नसेल तर गूळ किंवा काकवीही वापरता येईल. त्याने रंग छान गडद येतो आणि चवही खमंग येते जी सुंठीमुळे अजुनच छान लागते. एकीकडे मैदा, सोडा, मसाल्याची पूड आणि मीठ एकत्र चाळून घ्यावे. नंतर ओल्या मिश्रणात हे पीठ घालून गोळा होईपर्यंत मिसळावे. हा गोळा आता व्यवस्थित झाकून फ्रीजमध्ये कमीतकमी तासभर ठेवावा म्हणजे लाटायला सोपा जाईल. ओव्हन १८० डेग्रीला तापवून घ्या. नंतर गार झालेल्या गोळ्याचे चार भाग करून घ्यावेत आणि एकेक भाग साधारणतः अर्धा सेंटीमीटर जाडीचा लाटून घ्यावा. आता आपल्याला हव्या त्या आकाराच्या कुकीज कापून त्या एका बेकिंग शीटवर अल्युमिनियंमचा कागद पसरून त्यावर टाकाव्यात. अल्युमिनियंमचा कागद महत्वाचा आहें कारण नाहीतर वितळलेली कॅंडी चिकटेल आणि निघून येणार नाही. आता ह्या कुकीजचा मधला भाग दुसऱ्या छोट्या आकाराच्या साच्याने कापावा आणि काढून टाकावा. नंतर या रिकाम्या भागात फोडून घेतलेल्या रंगीत कॅंडीचे तुकडे टाकावेत आणि एका स्ट्रॉने वरच्या बाजूला एक छिद्र करावे (ह्याचा उपयोग नंतर दोरा ओवायला होईल). ओव्हनमध्ये कुकीज ६-७ मिनिटे किंवा व्यवस्थित शिजेपर्यंत भाजाव्यात. बाहेर काढल्यानंतर त्याच शीटवर त्या गार होऊ द्याव्यात आणि नंतरच काढायचा प्रयत्न करावा. पूर्ण गार झाल्यावर रॉयल आयसिंगने ह्या कुकीजला सजवावे. मी रॉयल आयसिंगसाठी खालील कृती वापरते.\nएका अंड्याचा पांढरा भाग\n१५० ग्रॅम दळलेली साखर\n१ चमचा लिंबाचा रस\nअंड्याचा पांढरा भाग आणि लिंबाचा रस एकत्र करून फेटावा आणि त्यात हळूहळू सगळी साखर मिसळावी आणि मिश्रण अगदी चकचकीत होईपर्यत फेटावे. हे आयसिंग फार पटकन सुकते म्हणून लगेच एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे. आता मेंदीचा कोन करतो तसा करून त्यात हे आयसिंग भरून कुकीज सजवाव्यात. आयसिंग पूर्ण वाळेपर्यंत थांबावे आणि मग कुकीज हवाबंद डब्यात भरून ठेवाव्या.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2014/11/blog-post_11.html", "date_download": "2018-04-26T23:01:23Z", "digest": "sha1:JXPFSQPIFCJ6NGUIKVVKKWCRORTLNGF5", "length": 2019, "nlines": 50, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nआजचा काळ मुखवट्याचा आहे. तुम्ही आत कसेही असा. मुखवटे मात्र आकर्षक असावेत. जनसामान्यांनाही याचे काही वाटत नाही. उलट लोक अशा मुखवट्याची देवघरात ठेऊन पूजा करतात.\nWakeup: लोकाभिमुख प्रशासनाशिवाय लोकशाहीला पूर्णत्...\nआजकाल लोक फार धार्मिकझाल्याचे आढळून येते. पण ते ख...\nआजचा काळ मुखवट्याचाआहे. तुम्ही आत कसेही असा. मुखव...\nभारतीय नोकरशाहीचीकार्यपद्धती भारतीय लोकशाहीशी मुळ...\nसर्व समाजघटकांनी आपापल्याभूमिका व्यवस्थितपणे व प्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2010/02/blog-post_4825.html", "date_download": "2018-04-26T23:13:27Z", "digest": "sha1:C472SNIMTMOEKDGJL2JCNXZWSVCDZPLR", "length": 26341, "nlines": 126, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: \"लव्ह पाकिस्तान' एक कारस्थान", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\n\"लव्ह पाकिस्तान' एक कारस्थान\nटाइम्स हे भारतातले आघाडीचे दैनिक आहे. पण भारताच्या सुरक्षेच्या सामाजिक, संरक्षण विषयक\nप्रश्नांवर त्यांची मते फारच एकांगी राहिलेली आहेत. त्याची काही संपादकीय मते राष्ट्रविरोधी वाटावीत\nअशी आहेत. भारतात बांगला देशातून येणारे निर्वासित आणि घुसखोर ही डोकेदुखी ठरलेली आहे. पण\nटाइम्सला मात्र ती संधी वाटते. कारण त्यांच्यामुळे भारताला स्वस्त मजूर मिळतात.\nनवे वर्ष सुरू झाले की, सर्वांनाच हे वर्ष आपल्याला आनंदाचे जावे असे वाटते. पण माझ्यासाठी तरी या वर्षाचा पहिला दिवस निराशाजनक ठरला. या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाने \"लव्ह पाकिस्तान' हे अभियान सुरू केले. त्या दिवशी एक विशेष लेख छापून या आंग्ल दैनिकाने भारतीयांना, पाकिस्तानचा आदर करण्याचा संदेश दिला. आपण पाकिस्तानशी सलोख्याने जगायला शिकले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतात बहुसंख्य लोक याच मनाचे आहेत, असा दावाही टाइम्सने केला. त्यासाठी सर्व्हे केल्याचे त्याचे म्हणणे आहे. भारताच्या मोठ्या शहरात तो केला म्हणे.\nटाइम्स हे भारतातले आघाडीचे दैनिक आहे. पण भारताच्या सुरक्षेच्या सामाजिक, संरक्षण विषयक प्रश्नांवर त्यांची मते फारच एकांगी राहिलेली आहेत. त्याची काही संपादकीय मते राष्ट्रविरोधी वाटावीत अशी आहेत. भारतात बांगला देशातून येणारे निर्वासित आणि घुसखोर ही डोकेदुखी ठरलेली आहे. पण टाइम्सला मात्र ती संधी वाटते. कारण त्यांच्यामुळे भारताला स्वस्त मजूर मिळतात. नक्षलवादी चळवळीने देश तुटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये त्यांच्या विरोधात सलवा जुडुम ही सामाजिक चळवळ उभी करण्यात आली. पण टाइम्सने नक्षलवाद्यांना सोडून या चळवळीलाच टीकेचे लक्ष्य केले. वास्तविक नक्षलवाद्यांना परदेशी पैसा मिळतो आणि त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात मोठाच अडथळा आणायला सुरुवात केलेली आहे. पण टाइम्सला ती मात्र सामाजिक, आर्थिक समस्या वाटते. ही राष्ट्रविरोधी चळवळ बळाने दडपता कामा नये असे टाइम्सचे मत आहे. नक्षलवादी चळवळ बंद पाडली पाहिजे असे टाइम्सने कधी म्हटलेले नाही. सलवा जुडुमवर बंदी घालण्यासाठी याच या दैनिकाने आपली संपादकीय मजकुराची जागा भरपूर खर्ची घातली आहे.\nटाइम्स ऑफ इंडियाने भूतकाळात अशा अनेक निरर्थक आणि समाजघातक मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे ही \"लव्ह पाकिस्तान' मोहीम. खरे तर पाकिस्तानवर भारताने प्रेम करावे हे सांगण्याची काही गरज आहे का त्यासाठी टाइम्स एवढा जीव का टाकत आहे त्यासाठी टाइम्स एवढा जीव का टाकत आहे भारताने पाकिस्तानचा कधी अधिक्षेप केला आहे का भारताने पाकिस्तानचा कधी अधिक्षेप केला आहे का भारताशी एक हजार वर्षे लढण्याची प्रतिज्ञा कोणी केली आहे भारताशी एक हजार वर्षे लढण्याची प्रतिज्ञा कोणी केली आहे भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे काय भारत सरकार चालवत आहे का भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे काय भारत सरकार चालवत आहे का भारताचे हजार तुकडे करून भारतात रक्तपात घडवण्याच्या आणि त्यासाठी घातपाती कारवाया करणाऱ्या पाकिस्तानवर भारतीयांनी प्रेम केले पाहिजे असा भारतीयांना उपदेश करणाऱ्या टाइम्सचा भोंचकपणा पाकिस्तानी जनतेला मान्य आहे का भारताचे हजार तुकडे करून भारतात रक्तपात घडवण्याच्या आणि त्यासाठी घातपाती कारवाया करणाऱ्या पाकिस्तानवर भारतीयांनी प्रेम केले पाहिजे असा भारतीयांना उपदेश करणाऱ्या टाइम्सचा भोंचकपणा पाकिस्तानी जनतेला मान्य आहे का टाइम्सच्या या प्रेम मोहिमेला पाकिस्तान प्रतिसाद देणार आहे का टाइम्सच्या या प्रेम मोहिमेला पाकिस्तान प्रतिसाद देणार आहे का \n1987 पासून म्हणजे जवळपास 23 वर्षांपासून काश्मीरमार्गे पाकिस्तानने भारतात दहशतवादी पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर 17 वर्षांनी दाऊद इब्राहिमने हा काश्मीरमधला दहशतवाद भारताच्या मुख्य भूमीत आणला. 1993 साली त्याने मुंबईत 258 जणांचे प्राण घेणारी बॉम्बस्फोटांची मालिका घडवली. त्यासाठी त्याने जैश-ए-महंमद, लष्करे-तोयबा अशा इस्लामी दहशतवादी संघटनांची मदत घेतली. त्यानंतर हे प्रकार भारतात जारीच राहिले. दाऊदच्या कारस्थानातून भारतात 2006 साली मुंबईत पुन्हा एकदा असाच घातपात घडवण्यात आला. 26/11 चा प्रकार तर ताजाच आहे. दाऊदचे 5 हजार दहशतवाद्यांचे दल आता भारत, पाकिस्तानात आणि अरबस्तानात निरनिराळ्या प्रकाराने वळवळ करीत आहे. पाकिस्तानस्थित मुस्लीम दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानची आय.एस.आय. ही लष्करी गुप्तचर संघटना यांच्या सहकार्याने हे धोकादायक अतिरेकी आणि त्यातले मानवी बॉम्ब कार्यरत आहेत.\nहा दाऊद इब्राहिम आता पाकिस्तानातल्या कराची शहरात एका आलिशान बंगल्यात आपल्या कुटुंबासह रहात आहे. आंतरराष्ट्रीय पोलिसांनीही त्याचा छडा लावलेला आहे. तिथूनच तो अनेक दहशतवादी कारवायांचे नियंत्रण करीत असतो. तो तिथे पाकिस्तानच्या कृपेने विलासी जीवन जगत आहे. एवढेच नव्हे तर नकली नोटा छापणे, नशिल्या पदार्थांची निर्यात करणे अशा अनेक गुन्ह्यांचा तो सूत्रधार आहे. त्याला पाकिस्तानने आश्रय दिला आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानचे लष्करी जवान या दाऊद इब्राहिमच्या दिमतीला असतात आणि पाकिस्तानी निमलष्करी दलाचे जवान हे त्याचे अंगरक्षक असतात. पण हे सारे एवढे उघडपणे होत असताना पाकिस्तानचे सरकार मात्र दाऊद पाकिस्तानात नाहीच, असा खुलासा करून हात झटकत असते. दाऊद इब्राहिमसह विविध दहशतवादी कृत्यांतले आरोपी पाकिस्तानात आश्रयाला आहेत. टाइम्सच्या लव्ह पाकिस्तान मोहिमेतून पाकिस्तान या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करणार आहे का \nपाकिस्तानात विविध छापखान्यात छापल्या गेलेल्या लाखो रुपये किंमतीच्या बनावट चलनी नोटांचा भारतात सुळसुळाट झाला आहे. बांगला देश, नेपाळ, दुबई या मार्गांनी किंवा कराचीतून थेट या नोटा भारतात आणल्या जात आहेत. मुंबईच्या मानखुर्द भागात अशा नोटा बाळगणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. या चौघांनी या नोटा पाकिस्तानात छापल्या गेल्या असल्याचे कबूल केले. महसुली गुप्तचर खात्याने अशा चार महिलांना पकडून त्यांच्याकडून 18 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तामिळनाडू आणि नेपाळात अशाच काही लोकांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ सापडलेल्या नकली नोटांचे मूळ पाकिस्तानात असल्याचे दिसून आले. टाइम्सच्या \"लव्ह पाकिस्तान' मोहिमेला पाकिस्तान भारतातले हे चलन बंद करून प्रतिसाद देणार आहे का पाकिस्तान भारतावर एवढे प्रेम करणार आहे का\nभारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी 50 शिबिरे जारी असून या शिबिरात आय.एस.आय. आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी काही तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत आहेत. काही दहशतवाद्यांनीच ही माहिती दिली आहे. टाइम्सच्या लव्ह पाकिस्तान मोहिमेत ही प्रशिक्षण शिबिरे बंद करण्याची काही तरतूद आहे का \nया सर्व प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत. अट्टारी सरहद्दीवर 12 जानेवारी 2010 रोजी नूमात हर्षद या तरुण मानवी बॉम्बला पकडण्यात आले. त्याने आपल्यासह सात मानवी बॉम्ब भारतात पाठवण्यात आले असल्याचे मान्य केले. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी पंजाबच्या ओकारा इथे आपल्याला प्रशिक्षण देण्यात आले आहे हेही त्याने मान्य केले.\n26/11 च्या हल्ल्याने तर अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. वस्तुस्थिती अशी असताना टाइम्सला \"अमन की आशा' कशाच्या आधारावर वाटत आहे टाइम्सची ही मोहीम म्हणजे काही पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांचे कारस्थान आहे. त्याला अमेरिकेतल्या सी.आय.ए.ची फूस आहे. काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानच्या बाजूने सोडवला जावा अशी भारतीयांची मन:स्थिती निर्माण करण्याचा हा एक गुप्त डाव आहे.\nयाच कारस्थानाचा एक भाग म्हणून कारगीलमध्ये आक्रमण करण्यात आले होते. अशा चळवळी आणि वळवळी करून भारताला चर्चेच्या मेजावर ओढून आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यात यशही येत आहे. कारगीलच्या युद्धानंतर भारताने पाकिस्तानशी काश्मीरच्या प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी दाखवली. खरे तर काश्मीरवर चर्चा करण्याची काहीच गरज नाही. पण भारताने तशी तयारी दाखवणे हा पाकिस्तानचा विजय आहे. जनरल मुशर्रफ यांनी तसे म्हटलेही होते. 2004 आणि 2009 या दोन निवडणुकांतून भारतात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या आघाडीतले काही अमेरिका शरण नेते आता पाकिस्तानबाब मवाळ धोरणांची चर्चा करायला लागले आहेत.\n2006 साली मुशर्रफ भारत-पाक मैत्रीचा एक चार कलमी मसुदा घेऊन आले होते. त्यात भारताने काश्मीरमधले लष्कर काढून घ्यावे, काश्मीरला स्वायत्तता द्यावी, दोन देशांदरम्यान नागरिकांना मुक्तपणे ये-जा करण्याची परवानगी द्यावी अशी होती. खरे तर या चार कलमांत नवे काही नव्हते. ती केवळ नवे रुप देऊन मांडली गेली होती. मुशर्रफ यांनी मांडलेली ही चार कलमे हिजबुल मुजाहिदीनच्या नेत्यांनी आपल्या सुपीक डोक्यातून काढली होती. ती मान्य केली तर काश्मीर भारतात राहणार नाही. त्यामुळे ती स्पष्टपणे नाकारायला हवी होती. पण त्याऐवजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ती भारत-पाक चर्चेच्या कार्यक्रम पत्रिकेत घेण्याचे मान्य केले. ही चर्चा सुद्धा होऊ शकत नाही इतके या दोन देशांतले संबंध बिघडले आहेत. पण या चर्चेचा प्रस्ताव पुढे रेटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न जारी आहे.\nभारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मू-काश्मीर कसलाही संघर्ष न करता पाकिस्तानला मिळावे असा अमेरिकेचा डाव आहे. त्यासाठी दोन देशांदरम्यानची बस, रेल्वे वाहतूक सुरू रहावी असा अमेरिकेचा दबाव आहे. काश्मीरला स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव हा त्याच कारस्थानाचा एक भाग आहे. मुशर्रफ यांनी मांडलेला 4 कलमी प्रस्तावच आता काश्मीरमधल्या विभाजनवादी संघटनांनीही मांडायला लागल्या आहेत. हा सारा कट आहे.\nभारत सरकारने 3000 सुरक्षा सैनिक, निमलष्करी दलाच्या आठ तुकड्या मागे घेतल्या असून अजूनही काही पावले टाकण्याची तयारी दाखवली आहे. त्याऐवजी काश्मिरी पोलीस नेमण्यात येत आहेत. त्यांची भरती सुरू आहे. त्यांच्या संख्या 30 हजारांवरून 70 हजारांपर्यंत वाढवली जात आहे. न्या. सागीर अहमद यांनी सरकारला एक अहवाल सादर करून त्यात काश्मीरला स्वायत्तता देण्याची शिफारस केली आहे.\nअमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. काश्मीरवरून सुरू असलेल्या भारत आणि पाक यांच्यातल्या वादात अमेरिकेने मध्यस्थ म्हणून काम करण्याची कितीही तयारी दाखवली तरी मध्यस्थ म्हणून अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही. अमेरिकेलाही ते कळते. म्हणून आपल्याला जे घडवायचे आहे ते भारतातल्या बुद्धीवादी लोकांच्या तोंडून वदवून घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे आणि त्यांची मन:स्थिती तशी व्हावी यासाठी लव्ह पाकिस्तान सारख्या मोहिमा आखल्या जात आहेत आणि टाइम्ससारखी दैनिके त्यांना त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत.\nहा मजकूर लिहिताना एक आशादायक बातमी हाती आली आहे. नक्षलवाद्यांच्या मानवी हक्कांसाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या मेधा पाटकर आणि संदीप पांड्ये यांच्यावर छत्तीसगडमधील काही वनवासींनी हल्ला केला. त्यांच्या सभेवर अंडी आणि टोमॅटो फेकले. नक्षलवाद्यांनी आयोजित केलेल्या एका जनता कोर्टात सहभागी होण्यासाठी ते चालले होते. पण वनवासींनी त्यांना पळवून लावले. मेधा पाटकर आदि ढोंगी लोकांचे ढोंग वनवासींना तर कळले आहेच. पण शहरातल्या सुशिक्षितांनाही ते कळायला लागले आहे.\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\n\"लव्ह पाकिस्तान' एक कारस्थान\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-26T22:56:28Z", "digest": "sha1:EJPDZRW6GPQE3L3SL66P663S36NH6ASC", "length": 4923, "nlines": 113, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "मुक्त सुविचार मराठी - जिच्याकडे लपवण्यासाठी काही नाहीये ती - जीवनात शिकलेले धडे", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nमुक्त सुविचार मराठी – जिच्याकडे लपवण्यासाठी काही नाहीये ती\nयास आपल्या मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण, आई-वडील व नातलगांपर्यंत पोहचवा:\nमागील पोस्टमागील मुक्त सुविचार मराठी – जिच्याकडे लपवण्यासाठी काही नाहीये ती\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2016/02/blog-post_10.html", "date_download": "2018-04-26T23:13:39Z", "digest": "sha1:EYORFYB53KEUIHSZGM5VEQKCB2WZQTP2", "length": 3541, "nlines": 53, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: चुकांचे हास्यास्पद समर्थन।", "raw_content": "\nआपल्या हातून किंवा आपल्या आदर्शांच्या हातून एखादी तथाकथित चुकीची कृती-उक्ती झाल्यास तिचे निर्भीडपणे समर्थन करणे किंवा ती मान्य करणे हे आपण समजू शकतो. परंतु असे करण्याऐवजी आपण इतर लोकांनी यापूर्वी अशा चुका कशा केलेल्या होत्या, याची जंत्रीच देतो. असे केल्याने आपल्या चुकीचे समर्थन होऊच शकत नाही, हे आपल्या लक्षात कसे बरे येत नसावे लक्षात येत असेल तर याप्रकारे आपण वाचकांची दिशाभूल करीत असतो असेच म्हणावे लागेल. भाऊ तोरसेकरांसारख्यांच्या ब्लॉग वरून हे सतत जाणवते. वाचकही बऱ्याचवेळा मूळ प्रश्न विसरून अशा वाचकांच्या मागे वाहवत जातात. वाचकांनी अशांना जाब विचारला पाहिजे. अरे बाबा रे लक्षात येत असेल तर याप्रकारे आपण वाचकांची दिशाभूल करीत असतो असेच म्हणावे लागेल. भाऊ तोरसेकरांसारख्यांच्या ब्लॉग वरून हे सतत जाणवते. वाचकही बऱ्याचवेळा मूळ प्रश्न विसरून अशा वाचकांच्या मागे वाहवत जातात. वाचकांनी अशांना जाब विचारला पाहिजे. अरे बाबा रे त्यांनी चुका केल्या. त्यांचे आम्ही बघून घेऊ. पण तुमच्या चुकांचे काय त्यांनी चुका केल्या. त्यांचे आम्ही बघून घेऊ. पण तुमच्या चुकांचे काय त्यावर आधी बोला ना त्यावर आधी बोला ना आपण असे केले तर यांना खिंडीत पकडल्यासारखे होईल. हे लोक निरुत्तर होतील. लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित नाही काय\nखरोखर सहिष्णुता आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B/", "date_download": "2018-04-26T22:47:20Z", "digest": "sha1:FZJFWWHG5UNCAPIDWNKNFKADMWJLMNK5", "length": 4998, "nlines": 113, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "विश्वास सुविचार मराठी - पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण - जीवनात शिकलेले धडे", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nविश्वास सुविचार मराठी – पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण\nयास आपल्या मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण, आई-वडील व नातलगांपर्यंत पोहचवा:\nमागील पोस्टमागील विश्वास सुविचार मराठी – पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/tag/family/", "date_download": "2018-04-26T22:35:13Z", "digest": "sha1:2L2JZCD374BEMS6QUIWFWOFWA4CM5N7C", "length": 7884, "nlines": 126, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "family Archives - जीवनात शिकलेले धडे", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nया दिवशी पोस्ट झाले सप्टेंबर 3, 2017 फेब्रुवारी 13, 2018\nकुटुंबावर विचार व सुविचार\nजगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आणि प्रेम. – जॉन वूडन\nआपण आपल्या कुटुंबाची निवड करत नाही. ते तुम्हाला देवाची भेट आहे, जसे आपण त्यांच्यासाठी आहात. – डेसमंड टूटु\nकुटुंब ही एक महत्त्वाची गोष्ट नाही. हे सर्व काही आहे. – मायकेल जे. फॉक्स\nजो बंधन आपल्या खर्या कुटुंबाला जोडतो तो रक्तांपैकी एक नाही, परंतु एकमेकांच्या जीवनात आदर आणि आनंद आहे. – रिचर्ड बाक\nघरी कुटुंबाकडे जाण्यापेक्षा आणि चांगले अन्न आणि विश्रांती घेण्यापेक्षा काहीही चांगले नाही. – इरिना शेक\nकुटुंब हे निसर्ग च्या उत्कृष्ट नमुन्यांपैकी एक आहे. – जॉर्ज संतयाना\nकुटुंब जगातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. – प्रिन्सेस डायना\nमला वाटते की कौटुंबिक जीवनासाठी एकत्रितपणा महत्त्वाचा घटक आहे. – बार्बरा बुश\nमाझे कुटुंब माझी शक्ती आणि माझी कमजोरी आहे. – ऐश्वर्या राय बच्चन\nमी माझ्या कुटुंबासह वेळ घालविण्यावर पूर्णपणे प्रेम करतो. – केव्हिन अलेहजेंड्रो\nकौटुंबिक प्रेम आणि मित्रांची प्रशंसा संपत्ती आणि विशेषाधिकारापेक्षा फार महत्वाचे आहे. – चार्ल्स कुरल्ट\nआपल्या मानवी संबंधांचे जतन करा – आपल्या मित्र आणि कुटुंबाशी संबंध. – बार्बरा बुश\nतुम्हाला हे ‘कुटुंबावर विचार व सुविचार’ कसे वाटले आणि व्याकरणाच्या व अनुवादाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2010/02/blog-post_25.html", "date_download": "2018-04-26T23:13:00Z", "digest": "sha1:4HF4A3AHUZP54YKRMYCACO7V6ULLSUZW", "length": 18952, "nlines": 138, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: आठवणीतील अरुणाचल", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nअभियांत्रीकीची पदवी घेतलेला सोलापूरचा एक\nतरुण समाजऋणाचे भान ठेवून अरुणाचल\nप्रदेशातील विवेकानंद केंद्राच्या शैक्षणिक\nसेवाकार्यात सहभागी होतो. तेथील समाज\nजीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करतो. या\nकाळातील संस्मरणीय आठवणींना उजाळा देणारा सचिन भिडे यांचा हा लेख. अरुणाचल दिनाच्या (20 फेबु्रवारी) निमित्ताने....\n\"केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे'\n\"यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे\nया श्रीसमर्थांच्या उक्तीचा मान ठेवत मी शाळेतील कार्यास आरंभ केला. जर काश्मीर भारतमातेचा मुकुट असेल, तर त्यात जडविलेला \"कोहिनूर' म्हणजे अरुणाचल प्रदेश नयनरम्य अशा येथील निसर्ग सान्निध्यात मन लवकरच रमले. येथून जाताना ऐकिवात होते की, तेथे काही अतिरेकी कारवाया होतात. तिथे गेल्यावर त्या कारवायांमागील मानसिकता व कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. अरुणाचल हा म्यानमार, नेपाळ, चीन व तिबेट यांच्या सीमालगतचा प्रांत आहे. दक्षिण व अग्नेय आशियावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने काही जागतिक शक्तींनी येथील कारभारात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली व राजकीय डोळेझाकीमुळे त्यात ते यशस्वीही झाले. माध्यमे अनेक होती, जसे गुप्त संघटना, सशस्त्र कारवाया, मादक पदार्थांचा वापर, ख्रिश्चन मिशनरीज वगैरे. याचा परिणाम तिथे दिसतच आहे. \"\"आम्ही सर्व लोक या सात बहिणी घेऊन भारतातून वेगळे होणार. आम्हास कोणीही अडवू शकत नाही'', असे बोलणे सर्रास ऐकू येऊ लागते, कधी उघड तर कधी छुपे नयनरम्य अशा येथील निसर्ग सान्निध्यात मन लवकरच रमले. येथून जाताना ऐकिवात होते की, तेथे काही अतिरेकी कारवाया होतात. तिथे गेल्यावर त्या कारवायांमागील मानसिकता व कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. अरुणाचल हा म्यानमार, नेपाळ, चीन व तिबेट यांच्या सीमालगतचा प्रांत आहे. दक्षिण व अग्नेय आशियावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने काही जागतिक शक्तींनी येथील कारभारात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली व राजकीय डोळेझाकीमुळे त्यात ते यशस्वीही झाले. माध्यमे अनेक होती, जसे गुप्त संघटना, सशस्त्र कारवाया, मादक पदार्थांचा वापर, ख्रिश्चन मिशनरीज वगैरे. याचा परिणाम तिथे दिसतच आहे. \"\"आम्ही सर्व लोक या सात बहिणी घेऊन भारतातून वेगळे होणार. आम्हास कोणीही अडवू शकत नाही'', असे बोलणे सर्रास ऐकू येऊ लागते, कधी उघड तर कधी छुपे (सात बहिणी-ईशान्येकडील सात राज्ये - आसाम, अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय) तेव्हा ही फोफावत असलेली विषवल्ली वेळीच उखडण्याच्या दृष्टीने आपण आपले प्रयत्न सुरू करावे हा विचार केला गेला.\nशाळेत गेल्यावर मुलांना गाणी, शिवचरित्र व इतर कथा, नाटक वगैरेंच्या माध्यमातून आपलंसं केलं. त्यांना आपण भारतीय संस्कृतीचे पाईक आहोत ही बाब विविध प्रकारे सांगितली. अर्थात त्यांनाही हे पटलेच. कारण यात वावगे व चुकीचे असे काहीच नव्हते. महाभारत व इतर ग्रंथातील अरुणाचलचा उल्लेख सांगून, आपली नाळ या संस्कृतीशी कशी जोडली आहे हे समजावले गेले. \"देणाऱ्याने देत जावे व घेणाऱ्याने घेत जावे'प्रमाणेच स्वामीजींचे विचार आम्हास प्रेरित करीत होते. खूप काही देत होते, तर आम्ही तेच सर्व सदस्य परिस्थितीशी एकरूप होऊन पुढील पिढीस प्रदान करीत होतो. मुले ही चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्यांना जसा आकार देऊ तशी ती घडतात, तेव्हा त्या चिखलाच्या गोळ्यापासून देवाची मूर्ती घडवायची का दानवाची हे आपल्याच हाती असते, नाही का\nमी इयत्ता चौथीत असताना मराठी पाठ्यक्रमात आम्हाला एक कविता होती \"निर्धार'. त्यातील काही ओळींनी मला खूप काही शिकविले. त्यात तो कवी म्हणतो -\n\"दे टोले जोवरी असे, तप्त लाल लोखंड\nयेईल आकारास कसे, झाल्यावर ते थंड'\nजगणे व कर्म याबद्दल तो म्हणतो -\n\"झटणे या जगण्याचे, तत्त्व मनी तू जाण\nम्हणून उद्य़म सोडू नको, जोवरी देही प्राण'\nअतिरेकी आहेत, जीव गेला तर काय करशील या प्रश्नास वरील ओळींचे उत्तर पुरेसे आहे ना\nदुर्गम भागातील जंगली लोक हा मनावर उमटलेला शिक्का तेथे गेल्यावर काही दिवसांतच पुसला गेला. निसर्गाच्या एवढ्या जवळ राहण्याची सवय झालेले ते कलेच्या क्षेत्रात इतकी उत्कृष्ट कामगिरी बजावताना दिसतात की, विचारायची सोय नाही. शिल्पकला हस्तकला, चित्रकला, वाद्य, नृत्य, संगीत, खेळ व बरेच काही त्यांच्या सुपिक डोक्यातून व अनुभवी हातातून साकारलेल्या त्या आखीवरेखीव कलेकडे बघतच राहावे वाटते. माणूस अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो.\nमुलांबाबत तर विचारायचीच सोय नाही. लहान वयातच दिसून येणारी परिपक्वता व सामंजस्य तिथे खूप अनुभवायला मिळते; जे इकडे कमीच दिसते. निसर्गाच्या कुशीत जगताना त्याच्याशी अनुरूप होणे नवीन नाही. अगदी छोट्या छोट्या मुलांना इतक्या औषधी वनस्पतींची माहिती आहे की, विचारू नका. मला असे अनेक बालवैद्य तेथे भेटले. माझ्या पोटदुखीवर त्यांनी फारच प्रभावी औषध मला दिले होते. तेथे पाऊस प्रचंड व त्याचमुळे जळवाही त्यांच्यापासून सुटकेसाठीचा रामबाण इलाजही त्यांनीच मला सांगितला. अशा बुद्धिमान लोकांसोबत वावरताना कोण आनंद होत असेल\nगणित (त्यांच्यामते राक्षस) हा विषय सोडला तर इतर विषयात व मुख्य करून भाषा विषयात फार लवकर प्रगती होताना दिसते. मला त्याच गणिताची भीती दूर करण्यासाठी धाडले गेले होते. कधी वेगवेगळ्या मजेदार पद्धतीतून गमतीशीर उदाहरणे, चित्रे यांच्या सहाय्याने, तर कधी आपले प्राचीन शास्त्रज्ञ व शोध, गणिताचा इतिहास या मार्गाने गणित सोपे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बौद्धिक पातळीनुसार माझ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिले गेले, त्यामुळे प्रथम चाचणीस जो निकाल 30% होता तो शेवटी 90-92% पर्यंत वाढला. अर्थात याचे श्रेय मला नसून मुलांच्या कष्टालाच आहे.\nशाळेत 11 सप्टेंबर (विश्वबंधुत्वदिन) व 12 जानेवारी (राष्ट्रीय युवादिन) फार मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. वस्तीतील नागरिकांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांचाही यात सक्रिय सहभाग असतो. त्यानिमित्ताने विविध क्रीडा व कलेच्या स्पर्धा होतात. अतिशय आनंदी व चुरशीचे वातावरण असते. तेथील गावबुढा (ज्येष्ठ व्यक्ती) राजा व नेते मंडळी यांच्याही उत्तम संपर्कात असल्याने फारच बरे वाटते. शाळेसही त्यांची खूप मदत होते. आम्ही काही शिक्षकांनी बस्तीत जाऊन प्रौढ साक्षरता वर्गही सुरू केला. इंग्रजी, गणित, हिंदी हे विषय तेथे होत होते. शिवाय केंद्राची गीतेही शिकविली. प्रतिसाद इतका सुंदर मिळाला की बस संध्याकाळी शेतीची कामे करून दमून आलेली मंडळी लगेचच वर्गात धाव घेतात, ते पाहून फार आनंद वाटायचा, उत्साह वाटायचा. त्यांचे इतके स्नेह व आपुलकी आम्हास मिळाली की, पूर्ण वर्षात कधीच घरची आठवण व उणीव भासली नाही. तेथील वृद्धांना आम्ही आपू (आजोबा) व आपी (आजी) असेच म्हणत होतो.\nतेथील मुख्य सण म्हणजे \"बिहू'व \"ओरीया'. त्या वेळी केलेले अगत्य, झालेले आतिथ्य पाहून डोळे भरून आले. इतक्या प्रेमाने आपल्याशी एक प्रथमदर्शी अनोळखी गृहस्थ वागतो, हे आपण शहरात अनुभवू शकतो का ही व अशी हजारो उदाहरणे मी अनुभवली. किती लिहावे हा प्रश्नच आहे. या सर्वानंतर मला खरंच प्रश्न पडला की, या सभ्य संस्कृतीस जंगली, रानटी का म्हटले जाते ही व अशी हजारो उदाहरणे मी अनुभवली. किती लिहावे हा प्रश्नच आहे. या सर्वानंतर मला खरंच प्रश्न पडला की, या सभ्य संस्कृतीस जंगली, रानटी का म्हटले जाते केवळ जंगलवासी आहेत म्हणून केवळ जंगलवासी आहेत म्हणून मग आपण सिमेंटच्या जंगलात राहणारे त्यापेक्षा काय वेगळे आहोत\nअनुभव न संपणारे आहेत, पण इतर गोष्टीस मर्यादा आहेत. आपणही यांच्या उन्नतीसाठी खूप काही करू शकता.\n\"ज्यांना जे जमेल, त्यांनी ते जरूर करावे', माझे तरुण उसळत्या रक्ताचे मित्र आपला वेळ या शाळांसाठी देऊ शकतात. सेवाव्रती, जीवनव्रती म्हणून केंद्राचे कार्य करू शकतात, कारण तन-मन अर्पणाची हिच तर वेळ आहे.\nमाझे ज्येष्ठ व आदरणीय बांधव की, ज्यांनी आपले सारे आयुष्य गृहस्थाश्रमी वेचले ते \"अरुणाचल बंधू परिवारास' आपली आर्थिक सेवा देऊ शकतात. तेथील मुलांना शिष्यवृत्ती रूपाने सहाय्य करू शकतात. यथाशक्ती श्रमदान व वेळही केंद्रास देऊ शकतात.\nआपल्या इच्छेचा मान ठेवत हे केंद्र आपल्या सेवेशी या पत्त्यावर हजर आहेच.\nविवेकानंद केंद्र, विवेकानंदपुरम्‌, कन्याकुमारी - 629702.\nशेवटी माझे आपणा सर्वांना, माझ्या सुज्ञ बांधवांना एक आवाहन आहे.\n\"अरुणाचल वाचवा, देश वाचवा'\n\"जीवने यावदादानं, स्यात्‌ प्रदानं ततोऽधिकम्‌'\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\n\"लव्ह पाकिस्तान' एक कारस्थान\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://samirsinh-dattopadhye.blogspot.com/2012/08/blog-post_11.html", "date_download": "2018-04-26T22:59:39Z", "digest": "sha1:MCEG4KDOFWSLBYPJNFWUVUFOY3DFYSGP", "length": 21550, "nlines": 187, "source_domain": "samirsinh-dattopadhye.blogspot.com", "title": "Samirsinh Dattopadhye Samirsinh Dattopadhye: \"श्रीदत्तकैवल्य याग सेवा\"", "raw_content": "\nसद्‌गुरु बापूंच्या (अनिरुद्धसिंह) कृपाशिर्वादाने शनिवार, दि. १७ एप्रील २०१०, म्हणजेच अक्षयतृतियेच्या दिवसापासून श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे \"श्रीदत्तकैवल्य याग सेवा\" सुरू करण्यात आली. श्रीगुरुदत्तात्रेय श्रद्धावानाच्या मनात असलेली सद्‌गुरुतत्वाची भक्ती दृढ करण्याचं कार्य करत असतात. श्रीदत्तकैवल्य यागात सहभागी झाल्यामुळे श्रीदत्तात्रेयांचा आशिर्वाद श्रद्धावानांना लाभतो आणि त्यांची सद्‌गुरुभक्ती दृढ होते. मनात सतत सदगुरु स्मरण राहण्याच्या दिशेने तो प्रगती करतो...आणि श्रीगुरुचरित्रातील १४व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे,\n त्यासी कैचें भय दारुण\nकाळमृत्यु न बाधे जाण\nहा अपमृत्यु फक्त मानवी शरीराचाच नाही तर त्याच्या कार्याचा, यशाचा, धनाचा, कीर्तीचा, अशा कुठल्याही गोष्टीचा अपमृत्यु श्रीगुरुकृपेने टळतो.\nह्या यागाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.\nहा याग प्रत्येक शनिवारी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रमच्या प्राकारात सायंकाळी ६.३० ते ८.०० ह्या वेळेमध्ये संपन्न होतो. एकावेळी एकूण १० श्रद्धावान ह्या यागामध्ये सहभागी होऊ शकतात. ह्या यागामध्ये मुख्यत: पुरुष व काही विशिष्ट परिस्थितीत स्त्रियाही सहभागी होऊ शकतात.\nह्या यागामध्ये सहभागी होणा-या श्रद्धावानांनी यागाच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर रहावयाचे असते. यागाला बसताना 'श्रद्धावान पोषाख' अनिवार्य आहे. यागाची तयारी करण्यामध्ये व याग संपन्न झाल्यावर पूजेची मांडणी आवरण्यामध्ये तसेच पूजेची भांडी स्वच्छ करण्यामध्येही पूजकांनी हातभार लावावयाचा असतो.\nश्रीदत्तकैवल्य यागाची मांडणी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌च्या प्राकारात श्रीत्रिविक्रमासमोर केली जाते. मांडणीमध्ये एका टेबलवर गव्हाची रास केली जाते व त्यावर एक तांब्याचा कलश ठेवला जातो. कलशामध्ये पाणी, अक्षता व सुपारी ठेवली जाते. मग कलशावर आंब्याचा डहाळ ठेवून त्यावर श्रीफळ ठेवले जाते. कलशावर व श्रीफळावर अष्टगंधाने ॐ काढला जातो. त्यानंतर कलशास काशाय वस्त्र परिधान केले जाते व उपरणं आणि हार / वेणी / गजरा इत्यादींनी त्यास सजवले जाते. हा कलश म्हणजे दत्तगुरूंचे, गुरुतत्वाचे प्रतिकात्मक स्वरूप मानले जाते.\nकलशाच्या ह्या मांडणीसमोर होमाची मांडणी केली जाते. होमासाठी तूप व समीधा ही हवन सामग्री वापरण्यात येते.\n१) प्रत्येक पूजकाला नाम काढले जाते.\n२) प्रथम \"वक्रतुण्ड महाकाय...\" हा मंत्र एकदा म्हटला जातो.\n३) त्यानंतर \"पद्मासीनं श्यामवर्णम...\" हा सदगुरु ध्यानमंत्र एकदा म्हटला जातो.\n४) त्यानंतर \"श्रीगणपती अथर्वशीर्ष\" हे स्तोत्र म्हटले जाते.\n५) ह्यानंतर यागासाठी नोंदणी केलेल्या १० श्रद्धावान भक्तांना (पूजकांना) सुवासिक फुलांच्या पाकळ्या व अक्षतांनी भरलेली ताम्हनं दिली जातात. सर्व पूजक कलशाच्या मांडणीभोवती गोल उभे राहतात व रामरक्षा हे स्तोत्र एकदा म्हणण्यात येते. ह्या स्तोत्रपठणाच्या वेळी पूजकांनी कलशावर फुलांच्या पाकळ्या व अक्षता अर्पण करावयाच्या असतात.\n६) हा विधी पूर्ण झाल्यावर १० पूजकांपैकी ५ पूजकांनी होमकुंडाभोवती बसावे व श्रीदत्तमालामंत्राचे २६ वेळा पठण होतेवेळी होमकुंडात तूप व समीधा ह्यांची आहुती द्यावी. २६चे आवर्तन झाल्यावर ह्या ५ पूजकांच्या जागेवर उर्वरीत ५ पूजकांनी बसावे व पुन्हा वरीलप्रमाणे श्रीदत्तमालामंत्राचे २६ वेळा पठण होतेवेळी होमकुंडात तूप व समीधा ह्यांची आहुती द्यावी.\n७) ह्यानंतर सर्व १० पूजकांनी होमकुंडाभोवती उभे रहावे. \"ॐ पूर्णमद: पूर्णमिदं...\" हा मंत्र ७ वेळा म्हटला जातो व त्यावेळी तुळस, बेल व गूळ असलेली खोब-याची वाटी ठेवलेले एक मोठे तबक पूजकांच्या हातातून फिरवले जाते. ७ वेळा मंत्रपठण झाल्यावर तबकातील साहित्य होमकुंडात अर्पण केले जाते.\n८) त्यानंतर एका छोट्या तांब्यामध्ये दूध घेऊन \"ॐ रामाय स्वाहा इदं न मम\" हा मंत्र ३ वेळा म्हणताना दूध होमकुंडात अर्पण केले जाते व अग्नी शांत केला जातो.\n९) त्यानंतर पुन्हा पूजकांना सुवासिक फुलांच्या पाकळ्या व अक्षतांनी भरलेली ताम्हनं दिली जातात. सर्व पूजक कलशाच्या मांडणीभोवती गोल उभे राहतात व \"श्रीदत्तात्रेय स्तोत्र\" हे स्तोत्र ६ वेळा म्हणण्यात येते. ह्या स्तोत्रपठणाच्या वेळी पूजकांनी कलशावर फुलांच्या पाकळ्या व अक्षता अर्पण करावयाच्या असतात. अशी धारणा आहे की स्वत: नारदमुनींनी रचलेल्या ह्या १८ श्लोकांच्या स्तोत्राच्या पठणाच्या वेळेस श्रीदत्तात्रेय तिथे हजर असतात व ह्या स्तोत्राच्या श्रवणाने मनुष्याच्या तीनही (मनोमय-प्राणमय-अन्नमय) देहातील शक्तीकेंद्रे जागृत होतात. हे स्तोत्र ६ वेळा म्हणायचे आहे कारण श्रीदत्तात्रेय षडभुज आहेत. आपल्याला जाणवो अथवा न जाणवो, पण प्रत्येकवेळी स्तोत्र म्हणताना त्यांच्या ६ हातांपैकी एका हाताचा आपल्याला स्पर्श होतोच.\n१०) हा विधी झाल्यानंतर प्रत्येक पूजकाच्या हातामध्ये आरती प्रज्ज्वलित केलेले ताम्हन दिले जाते व \"त्रिगुणात्मक त्रैमूर्ती\" आणि \"आरती श्रीगुरुदत्ताची\" ह्या आरती म्हटल्या जातात. आरती म्हणतेवेळी पूजकांना कलशाभोवती उभे राहून आरती ओवाळावयास मिळते.\n११) आरतीनंतर \"सद्‌गुरुपद\" (पाळणा), \"शांतीपाठ\" व \"दिगंबरा दिगंबरा...\" हा गजर घेऊन सांगता केली जाते.\n१२) ह्यानंतर सर्व पूजकांनी मांडणीसमोर साष्टांग नमस्कार घालावयाचा असतो.\nपूजेचे सर्व साहित्य श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌तर्फे देण्यात येते. सेवेच्या दिवशी, आगाऊ नोंदणी केलेल्या श्रद्धावानाला यागाच्या पूजाविधींमध्ये सहभागी होता येते व त्याचबरोबर त्या व्यक्तीचे आप्त/नातेवाईक याग संपन्न होतेवेळी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये उपस्थित राहू शकतात.\nश्रीमातृवात्सल्यविंदानम ह्या पवित्र ग्रंथामध्ये नमूद केल्याप्रमाणे ह्या कलियुगाच्या नियंत्रणाची जबाबदारी आदिमाता अनसूयेने संपूर्णपणे श्रीदत्तात्रेयांवर सोपविली आहे. तसेच श्रीदत्तात्रेयास आशीर्वाद देताना अनसूयामाता म्हणते, \"हे दत्तात्रेय तू तुझ्या अनुजाच्या अर्थात ह्या परमात्म्याच्या सहाय्याने आता (ह्या कलियुगाचा) नियंता बनशील\", व ह्याच अनसूयामातेच्या शापाच्या प्रभावाने कलीपुरुषास श्रीगुरुभक्तांच्या वाटेस कधीच जाता येणार नाही.\nश्रीदत्तकैवल्ययाग सेवेसंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देउन आपण सर्व श्रध्दावान मित्रांसाठी एक महान खजिनाच उघडा केला आहे. श्रीगुरुचरित्रातील १४व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे,\n त्यासी कैचें भय दारुण\nकाळमृत्यु न बाधे जाण\nहा अपमृत्यु फक्त मानवी शरीराचाच नाही तर त्याच्या कार्याचा, यशाचा, धनाचा, कीर्तीचा, अशा कुठल्याही गोष्टीचा अपमृत्यु श्रीगुरुकृपेने टळतो हे मर्म तुम्ही उलगडुन दाविले, नाहीतर आता पर्य़ंत अपमृत्यु फक्त मानवी शरीराचाच असतो असे वाटत होते. श्रीमातृवात्सल्यविंदानम ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन रोज होतेच , पण तुमच्या लेखामुळे श्रीदत्तकैवल्ययागाचे महत्त्व आणि तेही श्रीगुरुकक्षेत्रममध्ये करायला मिळणे म्हणजे तर मोठी पर्वणीच आहे हे लक्षात आले. परंतु खंत ह्याच एका गोष्टीची वाटते की शनिवारी उपासना असते आणि क्वचितच एखाद्या शनिवारी उपासना नसेल तरच येता येते, अथवा उपासनेला न जाता यावे लागते. बापू एवढे भरभरुन देता की घेणार्याची परिस्थिती दुबळी माझी झोळी रे अशीच होते जणु काही.\n‘श्रीदत्तकैवल्य याग सेवा’ विषयी खूपच छान माहीती तुम्ही ब्लॉगवर टाकली आहे.... ज्यांना अजून याग करायचे आहे त्यांना या सेवेमध्ये काय करायला मिळणार आहे याची आधीच माहीती असणार... ज्यांनी केलेले आहे पण आता आठवतही नसेल त्यांना आता लक्षात येईल की आपण या सेवेत काय-काय विधी केले..... तुम्ही टाकलेल्या माहीतीद्वारे पुर्ण ‘श्रीदत्तकैवल्य याग’ समोर चालू असल्यासारखे वाटले.... ‘श्रीदत्तकैवल्य याग सेवा’बद्दल माहीती ब्लॉगवर पोस्ट केल्याबद्दल श्रीराम....\nMy Hindi Blog (मेरा हिंदी ब्लॉग)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewforum.php?f=34&sid=173fb70c5000b8d6d7e71dd283ef1936", "date_download": "2018-04-26T22:45:38Z", "digest": "sha1:R4OX6IQRGPG3FBM6RQN3PEKCGAWEICZO", "length": 4363, "nlines": 108, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम - विविध स्पर्धा", "raw_content": "\nमुख्य पान स्पर्धा विभाग विविध स्पर्धा\nयेथे स्पर्धा आयोजित केल्या जातिल\nFeed - लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nहि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा\nLast post Re: २६/११ च्या निमित्ताने....…\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2011/04/blog-post.html", "date_download": "2018-04-26T23:09:26Z", "digest": "sha1:2AT3EOF6DWR7OHYNYF5TY4GUJMFIQ7QT", "length": 19265, "nlines": 199, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: ‘नालंदा’चे पुनरुज्जीवन : मूळ उद्देश हरवतोय ?", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\n‘नालंदा’चे पुनरुज्जीवन : मूळ उद्देश हरवतोय \nसंशोधक, विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन, नवी दिल्ली\nप्राचीन काळातल्या नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न\nजारी आहेत. २००७ सालपासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना व्यापक\nप्रसिद्धीही मिळालेली आहे. हे काम बिहारमध्ये होणार आहे हे साहजिक आहे.\nपण हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय मान्यता आणि पाठिंबा हवा असतो.\nतसा तो मिळण्यासाठी आवश्यक ती पार्श्‍वभूमी तयार होत नाही. दृष्टीकोनाचा\nअभाव आणि संभ्रम असे अडथळे त्यात येत आहेत. हा अभाव या प्रकल्पाविषयीच्या\nआकसातून उद्भवला आहे आणि प्रकल्पाच्या प्रारंभापासूनच त्याला त्रासदायक\nया प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी नेमण्यात आलेल्या आधार गटात काही बुद्धीवंत\nआहेत, शास्त्रज्ञ आहेत, संशोधक, सनदी अधिकारी आहेत. पण तिबेटीयन समाजाचा\nएकही प्रतिनिधी नाही. तिबेटी जनतेचा आणि नालंदा विद्यापीठाचा फार घनिष्ठ\nसंबंध आहे. तिबेटमधील सत्ताधारी आपल्या अधिपत्त्याखालील विद्यापीठात\nनालंदा विद्यापीठातला स्नातक शिक्षक म्हणून नेमण्याचा प्रघात पाडलेला\nहोता. अशा शिक्षकांच्या प्रयत्नातूनच तिबेटच्या इतिहासातले सुवर्ण युग\nसाकार झाले होते. त्यामुळे नालंदा विद्यापीठातून शिक्षण घेऊन\nयेणार्‍यांना तिबेटमध्ये फार मान दिला जात असे.'नालंदा'मध्ये शिक्षण\nघेतलेल्या या पंडितांनीच बुद्ध धर्माची तत्त्वे तिथल्या भाषेत अनुवादित\nकेली आहेत आणि त्यामुळेच तिबेट आणि चीनमध्ये बौद्ध मताचा प्रसार झालेला\nआहे. आठव्या शतकातला तिबेटचा राजा ड्यू त्सान याने तिबेटमध्ये धर्म\nप्रचारार्थ काही भारतीय पंडितांना पाचारण केले होते. आचार्य शांत रक्षित\nहे त्यातलेच एक होते. त्यांनी तिथे केलेल्या कार्याची पावती म्हणजे\nतिबेटी जनतेने त्यांना दिलेला 'आचार्य बोधिसत्व' हा सन्मान.हा संबंध\nअर्वाचिन काळातही जारी राहील. नालंदा विद्यापीठाचा हा ज्ञानाचा दिवा\nप्रज्ज्वलित ठेवणार्‍या दोन संस्था आजही भारतात आहेत. वाराणसी जवळील\nसारनाथ येथे असलेले 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटन स्टडीज' आणि\nलेह (लडाख) येथील 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीज'. जवाहरलाल\nनेहरू यांनी आपल्या मृत्यूच्या पाच दिवस आधी दलाई लामांंंशी चर्चा करताना\nभारतात तिबेटी ज्ञानाचे जतन करण्यासाठी एखादी संस्था स्थापन करण्याचा\nविचार बोलून दाखवला होता. हे सारे संबंध पाहिल्यावर नालंदा विद्यापीठ\nपुनरुज्जीवन सल्लागार समितीवर तिबेटचा प्रतिनिधी किती आवश्यक आहे हे\nलक्षात येईल. या सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. अमर्त्य सेन यांना, 'या\nसमितीवर दलाई लामा यांना का समाविष्ट करण्यात आलेले नाही\nविचारला असता त्यांनी 'ते धार्मिकदृष्ट्या सक्रिय आहेत, त्यामुळे त्यांना\nधार्मिक अभ्यासाविषयीच्या समितीवर घेणे उचित होणार नाही' असे उत्तर दिले.\nधार्मिक असणे ही धर्माचा अभ्यास करण्यासाठी अपात्रता ठरवली गेली आहे. ही\nबाब भारतीय तत्त्वज्ञानात तरी न बसणारी आहे.तसा चीनचाही या प्रस्तावाशी\nसंबंध आहे. कारण तिथेही दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात आचार्य धर्मदेव\nयांना बौद्ध मताच्या चिनी अनुवादासाठी पाचारण केलेले होते. पण त्यामुळे\nतिबेट-नालंदा संबंधाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तसा तर कोरियाचाही\nनालंदाशी काही प्रमाणात संबंध आला होता, पण तिबेटच्या प्रतिनिधीत्वाला\nसंस्कृती-संगमाच्या दृष्टीने खास महत्व आहे. पण तिबेटला वगळून चीनला खूष\nकरण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात एकेकाळी भारताने बौद्ध मताच्या\nआधारे चीनसह त्या भागातल्या सर्व देशांतल्या लोकांची मने नालंदातील\nशिक्षणाच्या आधारे घडवलेली आहेत.हा प्रकल्प साकार करणारी एजन्सी म्हणून\nमनुष्य बळ विकास मंत्रालयाची नियुक्ती करण्याऐवजी परराष्ट्र खात्याची\nनियुक्ती करण्यात आली आहे. असे का असाही एक प्रश्‍न जाता-जाता विचारता\nयेतो. खरे तर ही मनुष्यबळ विकास खात्यासाठी शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय\nविचार मांडण्याची एक उत्तम संधी होती. महत्वाचा प्रश्‍न आहे तो या\nविद्यापीठाच्या स्वरूपाचा. पुनरुज्जीवित नालंदा विद्यापीठ हे\nइंजिनियरींग, व्यवस्थापन शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान अशा\nउपयोजित-भौतिक शास्त्रांचे शिक्षण देणारे आणखी एक विद्यापीठ असणार आहे\n की नालंदा विद्यापीठाने पुरातन काळी जाग्या केलेल्या ज्ञानाच्या आणि\nअध्यात्माच्या प्रेरणा पुन्हा जागृत करणारे खरेखुरे नालंदा विद्यापीठ\n इतिहासतज्ञ आर.के. मुखर्जी यांनी 'मेन अँड थॉट इन एन्शिएण्ट\nइंडिया' या आपल्या ग्रंथात नालंदा विद्यापीठातल्या त्या प्रेरणा आणि\nशिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन यांचे संक्षिप्त वर्णन केलेले आहे. नालंदा\nविद्यापीठातल्या अभ्यासाला वैश्‍विक स्वरूप होते. जगाच्या सर्व भागातून\nआलेल्या ज्ञानाचे तिथे स्वागत होत होते. सर्व पंथांच्या ज्ञानावर तिथे\nचर्चा होत असे. चर्चा हीच तिथल्या ज्ञान ग्रहणाची पद्धत होती' असे श्री.\nमुखर्जी यांनी म्हटले आहे. विचारांचे स्वातंत्र्य हा तिथल्या अध्यापन\nशास्त्राचा आणि अध्यापन पद्धतीचा आधार होता. आताच्या विद्यापीठांनी हा\nआधार गमावला आहे. पुनरुज्जीवित नालंदा विद्यापीठातही हीच 'निराधार'\nपद्धती अवलंबिली जाणार असेल तर ती नालंदा 'स्पिरीट'ची कुचेष्टा ठरणार\nआहे.या विद्यापीठात केवळ मानव्यशास्त्र, संस्कृती आणि इतिहास यांचेच\nअध्यापन केले जाता कामा नये तर अन्यही विषय शिकवले जावेत असे जोरदारपणे\nम्हटले जात आहे. सकृतदर्शनी या म्हणण्यात काही चूक नाही पण एका बाजूने\nअसाही प्रश्‍न केला जातो की, केवळ मानव्यशास्त्रांचाच अभ्यास करणारे\nएखादे केंद्र का असू नये आणि ते भारतात का असू नये आणि ते भारतात का असू नये \nमानव्यशास्त्रातले किती तरी विद्वान, संशोधक आहेत पण तरीही विविध\nविद्यापीठांत मानव्य शास्त्रांची अवस्था वाईट आहे. तेव्हा नालंदाच्या\nआधुनिक अवतारालाच मानव्यशास्त्राचे आंतरराष्ट्रीय अध्ययन केंद्र बनवायला\nनालंदा विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्ट्य होते, ते होते\nशिक्षण संस्थांच्या सामाजिक जबाबदारीचे. नालंदा विद्यापीठ हे समाज आणि\nपरिसर यातून अलग झालेले केवळ उच्च शिक्षण देणारे केंद्र नव्हते तर ते\nज्ञानदान करणारे आणि समाजाला अभ्यासू व विद्वान व्यक्ती उपलब्ध करून\nदेणारे केंद्र होते. एवढीच त्याची मर्यादित भूमिका नव्हती. ते रुग्णांना\nऔषधे देणारे औषधालय होते. ते निराधारांना आधार देणारे आश्रयस्थान होते\nआणि अन्न छत्रही होते. तेव्हा आजही त्यांचे पुनरुज्जीवन करताना त्याला\nविकासाचेही केन्द्र बनवता येते. एकंदरीत नालंदा हे असे एक जागतिक\nकीर्तीचे विद्यापीठ होते जिथे जगातले सर्व धर्म आणि पंथांचे विद्यार्थी\nज्ञानार्जनासाठी जमत असत. जिथून चीन, अफगाणिस्तान आणि अन्यही अनेक देशांत\nबौद्ध धर्माचा प्रसार झालेला होता. पंथ, धर्म, भाषा आणि देश वेगवेगळे\nअसले तरीही माणूस एकच आहे हा संदेश जगाला देणारे तत्त्वज्ञान याच\nविद्यापीठात जोपासले गेले होते. मानवाला मानवाशी जोडणारा मानव्याचा धागा\nबळकट करण्याचे ते स्थान बनले होते. त्या काळात जगात अस्तित्वात असलेल्या\nसर्व संस्कृतींचा संगम या ठिकाणी झाला होता. आताही आपण या विद्यापीठाला\nते जुने वैभवशाली स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर\nया विद्यापीठातून खरे खुरे जागतिक नेते शिकून बाहेर पडतील याची दक्षता\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nमामाच्या गावाला जाऊ या...\n‘नालंदा’चे पुनरुज्जीवन : मूळ उद्देश हरवतोय \nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2011/12/27/%E0%A4%B5%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2018-04-26T22:35:02Z", "digest": "sha1:ITYCC5OFIX5QKXSKW56ZPVZ7VC2DSHIW", "length": 11997, "nlines": 79, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "वॅलेरीयाच्या कुकीज | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\n« गूजबेरी अथवा क्रॅनबेरी लोणचे\nडिसेंबर 27, 2011 Shilpa द्वारा\nकाही दिवसांपूर्वी एका स्नेह्यांकडे जेवायला गेलो असताना एका स्लोव्हाकिअन मैत्रिणीने अक्रोडाच्या परंपरागत स्लोव्हाकीअन कुकीज बनवून आणल्या होत्या. चंद्रकोरीच्या आकाराच्या आणि एका बाजूने चॉकलेटमध्ये बुडवलेल्या या कुकीज खूपच सुंदर दिसत होत्या आणि त्याची चवही सुरेख होती म्हणून मी तिला कृती विचारली. तिनेही कृती अगदी व्यवस्थित लिहून वगैरे दिली पण त्यासाठी लागणारे साचे माझ्याकडे अर्थातच नव्हते म्हणून मी विचार केला की आपण नुसत्या हाताने वळून गोल बनवू; पण बरेच दिवस मी काही त्या बनवल्या नाहीत आणि नंतर मी त्याबद्दल विसरूनही गेले. माझी मैत्रीण सुट्टीला स्लोव्हाकियाला गेली आणि त्यानंतर तिला पुन्हा भेटले तेंव्हा तिने माझ्यासाठी एक भेट आणली होती, चंद्रकोरीच्या आकाराचे ते सुंदर साचे कोणी लक्षात ठेऊन अगदी खास आवडेल अशी आणि अगदी हवी अशी भेट दिली की मला त्या व्यक्तीचं अतिशय कौतुक वाटतं. भेट देणं, मग ते विकत आणून असो किंवा स्वतः बनवून असो; हे दुसऱ्याच्या आनंदासाठी आहें हेच आपण कितीदा तरी विसरून जातो पण जेंव्हा हे अगदी बरोबर जमतं तेंव्हा देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा आनंद सारखाच असतो.\nमाझे नवीन साचे मला कधी एकदा वापरून पाहू असे झाले होते. कृती तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सोपी होती पण अक्रोडाऐवजी मी बदाम वापरायचे ठरविले कारण माझ्याकडे भरपूर बदामाचं कूट होतं आणि ते फार दिवस टिकत नाही म्हणून मला वापरून टाकायचं होतं.\nया कुकीजला स्लोव्हाकीअन भाषेत Orechove Rohlicky म्हणतात; Orechove म्हणजे आक्रोड आणि Rohlicky म्हणजे रोल्स पण मी बदाम वापरल्याने त्याला Mandľový (बदाम) Rohlicky म्हणावं लागेल. पण आम्ही त्याला ‘वॅलेरीयाच्या कुकीज’ म्हणतो (जिने मला त्या शिकवल्या).\nअक्रोड किंवा बदामाचे कूट १२० ग्रॅम\nलोणी १२० ग्रॅम (फ्रीजमध्ये गार केलेले)\nबेकिंग पावडर १ छोटा चमचा\nव्हनिला एक्स्ट्रॅक्ट १ छोटा चमचा\nया कुकीज बरोबर वेलदोड्याची चव खूप छान लागते त्यामुळे व्हनिला एक्स्ट्रॅक्ट ऐवजी १ छोटा चमचा वेलदोडा पूड वापरता येईल. मी निम्म्या कुकीज वेलदोडा पूड वापरून केल्या आणि त्या मला जास्त आवडल्या.\nकुकीज बनविण्यासाठी लोणी सोडून सगळे जिन्नस एकत्र करावेत आणि त्यात गार लोण्याचे छोटे तुकडे करून घालावेत. हे लोणी पिठाच्या मिश्रणाबरोबर बोटांनी चोळून एकत्र करावे. लोणी फार वितळू नये म्णून फार जास्त मळू नये आणि हात गार पाण्याने धुवून गार ठेवावेत. हे बनविण्याची पद्धत खूपशी शॉर्टक्रस्ट पेस्ट्रीसारखी आहें. मी यासाठी अजून सोपा प्रकार वापरला. फूड प्रोसेसरमध्ये सगळे जिन्नस एकत्र करून थोडेसे फिरवले. मिश्रण ब्रेडक्रम्ससारखे दिसले म्हणजे झाले असे समजावे. फार जास्त मळू नये नाहीतर कुकीज हलक्या होणार नाहीत. नंतर हे मिश्रण साच्यांमध्ये हलक्या हाताने भरावे, हे साचे नसल्यास इतर छोटे साचे वापरता येतील किवा छोटे गोळे बनवायलाही हरकत नाही पण तेही फार न मळता जमून येतील इतकेच मळावेत. ओव्हनमध्ये १८० देग्रीजला ८ ते १० मिनिटे किंवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजावेत आणि बाहेर काढून ट्रेमध्येच गार होऊ द्यावेत. गार झाल्यावर साच्यांतून बाहेर काढावेत.\nचॉकलेटमध्ये बुडवण्यासाठी १०० ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करून ते एका गोल बुडाच्या भांड्यात घ्या आणि त्याच्या खाली बसेल अश्या एका भांड्यात थोडे पाणी घेऊन ते गरम करा. आता चॉकलेटचे भांडे पाण्याच्या भांड्यावर असे ठेवा की ज्याने त्याचा बूड पाण्यात टेकणार नाही पण त्याला वाफ मिळेल. अशा ‘बेन मरी’ पद्धतीने चॉकलेट सावकाश वितळवा आणि कुकीजचेएक टोक त्यात बुडवा. ह्या कुकीज आता वाळवण्यासाठी एका बेकिंग शीटवर टाकून १० मिनिटे किंवा चॉकलेट वाळेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा.\nह्या कुकीज बनवायला इतक्या सोप्या वाटल्या की यावेळेस बनवल्या तेंव्हा जवळजवळ सगळं काम माझ्या पिल्लानेच केलं आणि तिचे हात लागल्याने त्याची चव जरा जास्तच गोड वाटली\nPosted in अक्रोड, खाण्याचे पदार्थ, बदाम, बेकिंग, सामग्री | Tagged almond cookies, अक्रोड, कुकीज, बदाम, बिस्किटे, बिस्कीट, बेकिंग, स्लोव्हाकिअन, Mandľový Rohlicky, Orechove Rohlicky, Walnut cookies | टिपणी करा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/demand-for-cloth-and-paper-bags-shoots-up-due-to-plastic-ban-1664367/", "date_download": "2018-04-26T22:51:43Z", "digest": "sha1:VRNZFLY4ILE43DPROJCYJMTEDPHU3AFI", "length": 18730, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Demand for cloth and paper bags shoots up due to Plastic ban | कापडी-कागदी पिशव्यांना मागणी वाढली | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nकापडी-कागदी पिशव्यांना मागणी वाढली\nकापडी-कागदी पिशव्यांना मागणी वाढली\nप्लास्टिक पिशव्या बंदीमुळे सहकार भंडारनेदेखील कापडी पिशव्यांच्या वापरावर भर दिला आहे.\nप्लास्टिकबंदीबाबत राज्य सरकारने ‘आस्ते कदम’भूमिका घेतली असली तरी आज ना उद्या या बंदीला तोंड द्यावे लागणार, हे माहीत असल्याने काही व्यापाऱ्यांनी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. व्यापाऱ्यांची मागणी वाढल्याने कागदी व कापडी पिशव्या उत्पादकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपले उत्पादन दुपटीने वाढविले आहे. पिशव्यांबरोबरच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडूनही अ‍ॅल्युमिनिअमचे पातळ आवरण असलेल्या डब्यांना, खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पातळ कागदांना मागणी वाढल्याने हा व्यवसायही तेजीत येणार आहे.\nप्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर बंदीमुळे प्लॉस्टिक पिशव्या उत्पादकांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. तसेच, प्लास्टिक डबे उत्पादकांचा व्यवसाय पूर्णत: कोलमडलेल्या अवस्थेत आहे. महाराष्ट्रात सुमारे २५६८ पेक्षा अधिक प्लास्टिकच्या उत्पादनाची केंद्रे आहेत. तर सुमारे १२०० पेक्षा अधिक व्यापारी आणि ८००० पेक्षा अधिक किरकोळ व्यापारी आहेत. मात्र यापैकी बरेच उत्पादक आपले व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. अनेक दुकानदारांनी विशेषत: कपडय़ांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कागदी किंवा कापडी पिशव्यांमधून वस्तू देण्यास सुरुवात केल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.\nघाऊक बाजारात १ ते २ रूपयांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या रंगीत कागदी पिशव्यांच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. आठवडय़ाभरात सुमारे दोन हजार कागदी पिशव्यांची विक्री केल्याची माहिती मसजिद बंदर येखील घाऊक व्यापारी सुदेश शहा यांनी दिली. यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्यांची मागणी असून काही विक्रेते त्यावर आपल्या दुकानाचे नाव छापून देण्याची विनंती करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार दुकानांचे नावदेखील पिशव्यांवर छापून देत असल्याचे शहा म्हणाले.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nयाशिवाय कापडी पिशव्यांच्या उत्पादकांनीही उत्पादनाचा वेग वाढविल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत कापडी पिशव्यांना घाऊक व्यापाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात मागणी वाढल्याची माहिती उत्पादक अमर गुप्ता यांनी सांगितले. पावसाळ्यात कागदी पिशव्यांपेक्षा कापडी पिशव्यांना भाव येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या काळात कापडी पिशव्यांच्या उत्पादनात वाढ करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला १०० टक्के पांठिबा असल्याने येत्या दिवसांमध्ये कागदी पिशव्यांचाच वापर करू, असे दादर येथील ‘साडीघर’चे मालक राजेंद्र राऊत यांनी सांगितले.\nकागदी व कापडी पिशव्यांचा ओलसर, तेलकट किंवा पातळ असे खाद्यपदार्थ गुंडाळण्याकरिता उपयोग होत नसल्याने खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडूनही मात्र अ‍ॅल्युमिनिअम कागदाचे आवरण असलेल्या डब्यांना मागणी वाढली आहे. प्लास्टिकचे डब्बे आणि पिशव्यांच्या बंदीमुळे पातळ पदार्थ बांधून देण्याच्या दृष्टीने हे डबे उपयोगी पडतात, असे बिर्याणी विक्रेते साजिद मोहम्मद यांनी दिली. सध्या बाजारात प्लास्टिकचे ताट, ग्लास आदींना पर्याय ठरतील, असे पर्यावरणपूरक ताट, ग्लास, वाटी आदी उपलब्ध आहेत. तसेच द्रव पदार्थासाठी मोठया प्रमाणात टेट्रापॅकचा वापर वाढला आहे. प्लास्टिकच्या स्ट्रॉऐवजी पर्यायी कागदी स्ट्रॉदेखील उपलब्ध आहेत.\nसहकार भंडारमध्ये कापडी पिशव्यांवर भर\nप्लास्टिक पिशव्या बंदीमुळे सहकार भंडारनेदेखील कापडी पिशव्यांच्या वापरावर भर दिला आहे. मात्र कापडी पिशवीच्या खरेदीचा भार ग्राहकांना सोसावा लागत आहे. परंतु, बंदी असल्याने बरेचसे ग्राहक घरून येताना कापडी पिशवीआणतात. सहकार भंडारमध्ये भाज्या व फळे ९९ टक्के विघटन होणाऱ्या कॉनस्टर बॅगेतून दिल्या जातात. सध्या येथे कडधान्य व इतर वस्तू प्लास्टिकच्या पिशवीतूनच विकले जात आहेत. प्लास्टिकवर सरसकट बंदी हा उपाय नाही. प्लास्टिकचा पुनर्वापर होऊ शकतो. त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे सहकार भंडारचे बिझनेस प्रमुख विनय पाध्ये यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/former-president-pratibha-patil-given-award-to-sandeep-acharya-1663819/", "date_download": "2018-04-26T22:51:24Z", "digest": "sha1:6BD4IIYJVJ35VSUE3AN73KSIUD45TJ7Z", "length": 14372, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "former president pratibha patil given award to sandeep acharya | प्रसारमाध्यमांनी विवेकवाद जपावा- प्रतिभा पाटील | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nप्रसारमाध्यमांनी विवेकवाद जपावा- प्रतिभा पाटील\nप्रसारमाध्यमांनी विवेकवाद जपावा- प्रतिभा पाटील\nवरिष्ठ सहसंपादक संदीप आचार्य यांना ‘स्व. गो. ग. आगरकर स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.\nमहाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘स्व. गो. ग. आगरकर स्मृती पुरस्कार’ ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक संदीप आचार्य यांना रविवारी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.\nविश्वासार्हता न गमाविण्याबरोबरच भाषा आणि मजकुराचा दर्जा राखण्याचे आव्हान सध्या प्रसारमाध्यमांसमोर आहे. लेखणीचा वापर करताना विवेकवाद जपावा लागणार आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी येथे व्यक्त केले.\nमहाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पत्रकारिता साहित्य गौरव पुरस्कारांचे रविवारी प्रतिभा पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक संदीप आचार्य यांना ‘स्व. गो. ग. आगरकर स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फाउंडेशनचे अध्यक्ष काकासाहेब कायटे, संपादक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे, अध्यक्ष संजय मलमे, कार्याध्यक्ष रमेश खोत, सचिव एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष अनंत पाध्ये, ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर यावेळी उपस्थित होते. प्रकाश पोहरे यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nप्रतिभा पाटील म्हणाल्या, प्रसारमाध्यमांचे महत्त्व कायम राहिले आहे. प्रशासन, पोलीस, राज्यकर्त्यांकडून न्याय न मिळाल्यानंतर आजही दुर्बल, गरीब घटक वृत्तपत्रांकडे धाव घेत आहेत. देशातील न्यायाधीशांनाही प्रसारमाध्यमांपुढे जावे लागते, हीच बाब प्रसारमाध्यमांचे महत्त्व सांगणारी आहे. सामाजिक प्रश्न, महिला सक्षमीकरण, व्यसनाधीनता याकडे यापुढील काळात लक्ष द्यावे लागणार आहे.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nपुरस्कारार्थीच्या वतीने संदीप आचार्य यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक वानखडे, नीला खोत, दिनेश केळुस्कर, नवनाथ दिघे, राजेश जगताप, शौकतअली मीर यांनाही यावेळी गौरविण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/indian-cricket-board-31334", "date_download": "2018-04-26T23:06:53Z", "digest": "sha1:WV5QJ3KWSP4S64KUK7NNDMKNAPJOG6EC", "length": 12687, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian cricket board आमची स्थिती स्पष्ट करा | eSakal", "raw_content": "\nआमची स्थिती स्पष्ट करा\nमंगळवार, 21 फेब्रुवारी 2017\nनवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशींना अनुसरून भारतीय क्रिकेट मंडळाला आदेश दिल्यानंतर आमची नेमकी स्थिती स्पष्ट करा, अशा संदर्भातील याचिका सोमवारी राज्य क्रिकेट संघटनांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली.\nन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अधिपत्याखालील खंडपीठाने आज त्यांची याचिका दाखल करून घेतली. सर्वोच्च न्यायालयाने २ जानेवारी रोजी बीसीसीआयच्या पदाधिकारी आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या सर्व संघटनांना लोढा समितीच्या शिफारशी मान्य न केल्याने पदावरून हटविण्याचे आदेश दिले होते.\nनवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशींना अनुसरून भारतीय क्रिकेट मंडळाला आदेश दिल्यानंतर आमची नेमकी स्थिती स्पष्ट करा, अशा संदर्भातील याचिका सोमवारी राज्य क्रिकेट संघटनांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली.\nन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अधिपत्याखालील खंडपीठाने आज त्यांची याचिका दाखल करून घेतली. सर्वोच्च न्यायालयाने २ जानेवारी रोजी बीसीसीआयच्या पदाधिकारी आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या सर्व संघटनांना लोढा समितीच्या शिफारशी मान्य न केल्याने पदावरून हटविण्याचे आदेश दिले होते.\nत्यानंतर बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या राज्य संघटनांमध्ये आपले नेमके अस्तित्व काय याविषयी संभ्रम होता. त्याच संदर्भात राज्य संघटनांच्या वतीने आज वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याचिका सादर केली. आयसीसीच्या नव्या आर्थिक धोरणाविषयीची महत्त्वाची बैठक लवकरच होणार असल्याने याविषयी लवकर सूचना अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासक समितीच्या वतीने वकील पराग त्रिपाठी यांनी भूमिका मांडताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य संघटनांनी आम्ही लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारल्या असल्याबाबतचे कुठलेही प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याची माहिती न्यायालयात दिली.\nजोपर्यंत राज्य संघटना लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करत नाहीत, तोवर या याचिकेचा विचार केला जाऊ नये.\n- पराग त्रिपाठी, प्रशासक समितीचे वकील\nसाखर कारखान्यांचे डोळे केंद्राकडे\nभवानीनगर - देशभरात साखर कारखान्यांची ऊसदर देण्यासाठी थकलेली २० हजार कोटींची देणी व घसरतच चाललेले साखरेचे दर, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सुचविलेले...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nलग्नाच्या हजेरीसाठी पुढाऱ्यांची दमछाक\nतळेगाव स्टेशन - घटलेल्या लग्नतिथीमुळे यंदा उन्हाळ्यात विवाह मुहूर्त कमी असल्याने वैशाख वणव्याच्या कडक उन्हात एकाच दिवशी विविध ठिकाणच्या विवाह...\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/karad-tahsil-police-officer-suspend-38040", "date_download": "2018-04-26T23:11:54Z", "digest": "sha1:UTLIIBRFDTB7RBQ42F255Y27PSUUZCVA", "length": 12694, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "karad tahsil police officer suspend कऱ्हाड तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलंबित | eSakal", "raw_content": "\nकऱ्हाड तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलंबित\nरविवार, 2 एप्रिल 2017\nमुंबई - कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार आनंदराव पाटील यांच्या अंगरक्षकाला झालेल्या मारहाणप्रकरणी त्या वेळी सेवेत असणाऱ्या कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक तथा तपास अधिकाऱ्यांना निलंबित करत असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत केली. या प्रकरणाची पोलिस महानिरीक्षकांच्या स्तरावर चौकशी करून दोन आठवड्यांच्या आत पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.\nकॉंग्रेसचे आनंदराव पाटील, रामहरी रुपणवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला श्री. केसरकर उत्तर देत होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीत कऱ्हाड तालुक्‍यातील तांबवेजवळ श्री. पाटील यांचे वाहन आडवून त्यांच्या अंगरक्षकाला प्रदीप जालिंदर पाटील आणि त्यांच्या 25 ते 30 सहकाऱ्यांनी मारहाण केली होती. या वेळी अंगरक्षक कऱ्हाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले असता त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आपण स्वतः पोलिस अधीक्षक आणि उप अधीक्षकांना संपर्क केल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांगरे यांनी फोन केल्यावर मी त्या ठिकाणी गेलो. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी आपणास दोन तास बसवून ठेवल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, प्रदीप पाटील यांना बोलवून घेऊन माझ्याविरोधात त्यांची तक्रार आधी घेण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले. या स्पष्टीकरणाला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार समर्थन दिले. कॉंग्रेसचे रामहरी रुपणवार, शरद पाटील, राष्ट्रवादीचे जयंतराव जाधव, शेकापचे जयंत पाटील यांनी सभागृह अक्षरशः डोक्‍यावर घेतले. पोलिस अधिकाऱ्यांनी आनंदराव पाटील यांचाच नव्हे, तर लोकप्रतिनिधींचा अपमान केल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना श्री. केसरकर यांनी संबंधित पोलिस निरीक्षकाला निलंबित करत असल्याची घोषणा केली.\nया प्रकरणाची पोलिस महानिरीक्षकांच्या स्तरावर चौकशी करून दोन आठवड्यांच्या आत पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येईल.\n- दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\nनियम पाळा; ‘मनःपूर्वक आभार’ मिळवा\nमुंढवा - बंडगार्डन वाहतूक विभागाच्या शाखेतर्फे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ज्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चालकांनी वाहतुकीचे नियम...\nबसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू\nहिंगोली - खासगी बसमधून उतरताना पडल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. आखाडा बाळापूर- वारंगा...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/cwg-2018-indian-athlete-neeraj-chopra-won-gold-medal-javelin-throw-vinesh-phogat-adds-another-gold-into-tally-1663408/", "date_download": "2018-04-26T22:31:59Z", "digest": "sha1:B5C4LXY74ZPEZBMMNMS3EFIZ2UBSBOCU", "length": 12489, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CWG 2018 Indian athlete Neeraj Chopra won Gold Medal Javelin Throw Vinesh Phogat adds another Gold into tally | नीरजने फेकलेला भाला थेट सुवर्णपदकावर कुस्तीत विनेश फोगटचीही सुवर्ण कामगिरी | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nनीरजने फेकलेला भाला थेट सुवर्णपदकावर, कुस्तीत विनेश फोगटचीही सुवर्ण कामगिरी\nनीरजने फेकलेला भाला थेट सुवर्णपदकावर, कुस्तीत विनेश फोगटचीही सुवर्ण कामगिरी\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमंध्ये भारताच्या अॅथलिट्सनेही आपला डंका वाजवला आहे. बॉक्सर मेरी कोम, गौरव सोळंकी, नेमबाजपटू संजीव राजपूत यांच्यामागोमाग भालाफेकपटू नीरज\nसुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमंध्ये भारताच्या अॅथलिट्सनेही आपला डंका वाजवला आहे. बॉक्सर मेरी कोम, गौरव सोळंकी, नेमबाजपटू संजीव राजपूत यांच्यामागोमाग भालाफेकपटू नीरज चोप्रानेही सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत ८६.४७ मी, लांब भाला फेकत नीरजने आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. याआधी ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. नीरजने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.\nदुसरीकडे कुस्तीमध्ये भारताच्या विनेश फोगटने ५० किलो फ्रिस्टाईल प्रकारात भारताला आणखी एका सुवर्णपदकाची कमाई करुन दिली. कॅनडाची खेळाडू आणि वर्ल्ड चॅम्पियन जेसिका मॅक्डोनाल्डला हरवत कुस्तीततलं भारताचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं.\nयाव्यतिरीक्त भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकणार आहोत.\nरिओ ऑलिम्पीक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला पुन्हा एकदा कांस्यपदक\n६० किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर मनीष कुमारला रौप्यपदक\n४९ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर अमित फोंगलला रौप्यपदक, भारताची सुवर्णपदकाची संधी हुकली\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1213", "date_download": "2018-04-26T23:04:54Z", "digest": "sha1:UWWTSCYAXJS7XVGPLAZSBQJ62BF6LPMW", "length": 4696, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nएअर सेवा वेब पोर्टल अद्ययावत करण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाचा पुढाकार\nहवाई वाहतूक करणाऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी कार्यरत असणाऱ्या एअर सेवा वेबपोर्टल आणि मोबाईल ॲप अद्ययावत करण्यासाठी व त्यासाठी सूचना मागविण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाने सर्व भागधारकांची एक बैठक बोलावली होती. हवाई वाहतूक सेवा, विमानतळ, इमीग्रेशन अशा विमानसेवेशी संबंधित घटकांमध्ये वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.\nएअर सेवा वेबपोर्टल अद्ययावत करण्यासाठी तसेच प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या दृष्टीने या बैठकीत सहभागी भागधारकांना अनेक सूचना केल्या. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही सेवांचा शुभारंभ झाला होता. तेव्हापासून 65,000 जणांनी वेबपोर्टलला भेट दिली तर 19,000 जणांनी मोबाईल ॲप डाऊनलोड केले. प्राप्त तक्रारींपैकी 92 टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे मंत्रालयाने यावेळी सांगितले.\nया सेवांच्या माध्यमातून वापरकर्त्याला उ्डाणाची सद्यस्थिती, हवामान, विमानतळावर उपलब्ध सेवा अशा अनेक बाबींबद्दल एका क्लीपवर माहिती उपलब्ध आहे. विशिष्ट विमानतळांवरील विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या सेवा तसचे विमानतळावरील वाहतूक, विश्रांती, वाय्‌-फाय सेवा याबद्दलही प्रवाशांना सहज माहिती मिळू शकते. या सेवा अधिक अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हवाई वाहतूक मंत्रालय प्रयत्नशील आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2104", "date_download": "2018-04-26T23:05:03Z", "digest": "sha1:ABHDHIWXB5CNG3HQ3X23NK5P24DVWOJL", "length": 5170, "nlines": 63, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकुपोषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा पंतप्रधानांकडून आढावा\nभारतातल्या कुपोषण रोखण्यासाठी आणि कुपोषणाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीच्या उपाययोजना आणि यासंदर्भातल्या कामाच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घेतला. पंतप्रधान कार्यालय, नीती आयोग आणि अन्य मंत्रालयांचे अधिकारी या उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित होते.\nकुपोषणाची सध्याची स्थिती आणि संबंधित प्रश्नांचा आढावा यावेळी घेण्यात आला. इतर विकसनशील देशातल्या पोषकतेसंदर्भातल्या यशस्वी उपक्रमांबाबतही यावेळी चर्चा झाली. पोषण कमी असणे, जन्मत: वजन कमी असणे, रक्त कमी असणे अथवा पंडुरोग तसेच खुरटी वाढ या समस्या कमी करण्याचे ठोस उद्दिष्ट ठेवून काम करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षापर्यंत म्हणजे 2022 पर्यंत याची फलश्रुती दिसायला हवी यावर त्यांनी भर दिला.\nयासंदर्भात विशेषत: फारशी कामगिरी न झालेल्या जिल्ह्याबाबत पोषकतेविषयीच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्याबाबतही चर्चा झाली.\nस्वच्छ भारत अभियान, मिशन इंद्रधनुष्य, बेटी बचाओ-बेटी पढाओ, प्रधानमंत्री मातृवंदना योजना या सरकारच्या उपक्रमांचा पोषणावर सकारात्मक परिणाम दिसत आहे, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार भर दिला.\nयासंदर्भात, पोषणाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असणाऱ्या आणि परिणाम करणाऱ्या केंद्र आणि राज्याच्या सर्व योजनांत समन्वय राखण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.\nअपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी पोषकतेविषयी सामाजिक जागृती वाढवायला हवी. यासाठी अनौपचारिक माध्यमांच्या वापराच्या महत्वावर त्यांनी भर दिला.\nसप्रे -नि चि -दर्शना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRAR/MRAR045.HTM", "date_download": "2018-04-26T23:21:38Z", "digest": "sha1:OLRHARZIMJEQBQDGKR7PXBOWDA7K35AT", "length": 7059, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - अरबी नवशिक्यांसाठी | प्राणीसंग्रहालयात = ‫فى حديقة الحيوان‬ |", "raw_content": "\nमाझ्याजवळ व्हिडिओ कॅमेरापण आहे.\nतिथे एक कॅफे आहे.\nतिथे एक रेस्टॉरन्ट आहे.\nगोरिला आणि झेब्रा कुठे आहेत\nवाघ आणि मगरी कुठे आहेत\nस्पेन मध्ये चार मान्यताप्राप्त भाषा आहेत. त्या स्पॅनिश कॅटालोनियन, गॅलिशियन आणि बास्क ह्या आहेत. केवळ बास्क भाषा ही एक रोमन युरोपातील शिल्पकला किंवा स्थापत्यकलेचे मूळ नसलेली भाषा आहे. ती स्पॅनिश-फ्रेंच सीमा भागात बोलली जाते. सुमारे 800,000 लोक बास्क भाषा बोलतात. बास्क युरोपमधील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. परंतु या भाषेचे मूळ अद्याप अज्ञात आहे. त्यामुळे भाषातज्ञांसाठी बास्क एक कोडे म्हणून राहिली आहे. युरोप मधील केवळ बास्क ही देखील अलिप्त भाषा आहे. असे सांगायचे आहे कि, ती अनुवांशिकरीत्या कोणत्याही भाषेशी संबंधित नाही. तीची भौगोलिक परिस्थिती याचे कारण असू शकते. पर्वत आणि किनारपट्टीमुळे बास्क लोकांनी नेहमी अलिप्त वास्तव्य केले आहे. अशा प्रकारे, भाषा अगदी इंडो-युरोपियांच्या स्वारीनंतरही अस्तित्वात राहिल्या आहेत. बास्क' ही संज्ञा लॅटिन 'वस्कॉनेस' कडे नेते. बास्क भाषिक स्वतःला युस्काल्डूनाक किंवा बास्क भाषेचे वक्ते म्हणवतात. त्यांची भाषा युस्कारासह ते किती ओळखले जातात हे दाखवितात. शतकांपासून प्रामुख्याने युस्कारा मौखिकरित्या नामशेष झाली आहे. त्यामुळे, केवळ काही लिखित स्रोत आहेत. भाषा अजूनही पूर्णपणे प्रमाणबध्द नाही. अधिकांश बास्क हे दोन-किंवा अनेक भाषीय आहेत. परंतु ते बास्क भाषा देखील ठेवतात. कारण बास्क प्रदेश हा स्वायत्त प्रदेश आहे. ते भाषा धोरण कार्यपध्दती आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुलभ करते. मुले बास्क किंवा स्पॅनिश शिक्षण निवडू शकतात. विविध विशेष बास्क क्रीडा प्रकार देखील आहेत. त्यामुळे बास्क लोकांच्या संस्कृती आणि भाषेला भविष्य असल्यासारखे दिसते. योगायोगाने संपूर्ण जग एक बास्क शब्द ओळखते. \"El Che\" चे ते शेवटचे नाव आहे. होय ते बरोबर आहे, गुएवरा\nContact book2 मराठी - अरबी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/vaijayanti-kelkar", "date_download": "2018-04-26T22:44:16Z", "digest": "sha1:BAGIKCJSAAA64UQFZB6JBLB2DVCTYZVD", "length": 14601, "nlines": 385, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक वैजयंती केळकर यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (62)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nवैजयंती केळकर ची सर्व पुस्तके\nविविध कंद आणि त्यांच्या विविध पाककृती\nलज्जतदार मसाले ( लहान पुस्तक )\nलज्जतदार मसाले, चटण्या व सॉस\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://sahajsuchale.blogspot.com/2013/04/blog-post_22.html", "date_download": "2018-04-26T22:54:35Z", "digest": "sha1:W5KSEBCKQ6D7OSE2PAHR74EZUPSH6Y3A", "length": 14791, "nlines": 84, "source_domain": "sahajsuchale.blogspot.com", "title": "सहज सुचले: दुनियादारी... मी वाचलेली / अनुभवलेली", "raw_content": "\nसहज सुचले आणी विसरायला नको म्हणून ई-कागदावर उतरविले...\nदुनियादारी... मी वाचलेली / अनुभवलेली\nबरयाच दिवसांनी लिहिण्यासाठी वेळ मिळाला.... कारण ही तसच काहिस होत... खरतर मला आधि मेलबर्न च्या अनुभवलेल्या गमतीजमती तुम्हाला सांगायच्या होत्या.. लिहिण्यासारख ही बरच काही होत.. आहे...\nपण त्याही अगोदर सु. शि. म्हणजे सुहास शिरवडकरांनी जो माझ्या डोक्यात विचारांचा काहुर माजवला तो सांगायचा आहे...\nमागील दोन-एक वर्षांपासुन माझ्या मनातील सुहास शिरवडकरांची \"दुनियादारी\" वाचण्याची ईच्छा पुर्ण झाली.\nमागील एक-दोन आठवड्यांपासुन सम्या (समीर), स्नेहल आणि माझ्या गप्पांचा विषय दुनियादारीच होता.. कारण दुनियादारी वर मराठी फिल्म करण्याच धाडस संजय जाधव करत आहेत. दुनियादारी बद्दल असलेल एक सुप्त आकर्षण, सम्या मुळे पुर्ण झाल... सम्या म्हणाला कि त्याच्याकडे हे पुस्तक आहे .. परंतु पठ्ठ्याने हे पुस्तक आणायला एक आठवडा घेतला. पण स्नेहल ते हिसकावुन घेऊन नंतर दोन दिवसांनी मला दिल..\nरात्रीला जेव्हा स्नेहल ने मला व्हाट्स ऍप ला मेसेज टाकला की तिच पुस्तक वाचुन पुर्ण झालय..तेव्हापासुनच मनात एक हुरहुर वाटायला लागली ... बास माझ ठरल कि ऊद्याला ऑफिस मधन लवकर कलटि मारायची आणि शिरवडकरांची हि दुनियादारी अनुभवायची.. दुसर्या दिवशी स्नेहल कडुन पुस्तक घेतल आणि संध्याकळी सहालाच ऑफिस मधुन धुम ठोकली. संध्याकाऴी सहा वाजुन एकोनपन्नास मिनिटांनी दुनियादारीला सुरुवात केली...\nआत्ता कुठे अश्क्या च्या भडकवन्यावरुन, डि.एस.पी. ऊर्फ डिग्याने श्रेय़स च्या कानाखाली वाजविली होती... हिच श्रेय़स ची एस.पी. कॉलेजच्या कट्टा गँग ची पहिली ओऴख.\nयानंतर कथेतील एक-एक पात्र पुढे यायला लागली. श्री, नितीन, उन्म्या, नित्या, मध्या, साईनाथ, सुरेखा, मिनू, शिरिन, एम. के.शोत्रि, मिस्टर व मिसेस तळवळकर.... खरं सांगतो. ..यातील सगळे कॅरेक्टर्स अगदी रोजच्या पहाण्यातले, म्हणुन तर हि पात्रे कधि कथेत येतात आणी आपल्यातील ऐक होउन जातात हे कऴतच नाहि. या कथेत कट्टा आहे, मारामारी आहे, रोजच्या बोलण्यातील शिव्या आहेत...पण ते उगाच आहे अस वाटतच नाही, कारण कौलेजला असतांना आपणही असेच वागत बोलत असतो. त्यामुळे सगळे प्रसंग अगदी आपलेच आहेत अस वाटायला लागत...\nश्रेय़स तळवलकर मध्ये कधी आपण स्वतःला तर कधी आपल्या जवळपास वावरत असे्लेल्या नाव दुसरे असेल पण व्यक्ती तीच, घरात प्रॊब्लेम म्हणून हॊस्टेलवर राहनारा, हुषार, हजरजबाबी, स्पष्ट व मनमोकळा, मनाने सच्चा असा मुलगा दिसतो. मित्रांसाठी जिव देणारा व घेणारा पण स्वत:चे काय ह्याची फिकिर नसलेला डि. एस. पी. / डिग्या हा देखील आपल्यातलाच एक असा दिसतो.\nमीनू आपल्या प्रियकरावर जिवापाड प्रेम करणारी, प्रियकराच्या मैत्रीणीवर जळणारी व आई वडिलांचा दबाव म्हणुन अचानक प्रियकराच्या जिवनातून जाणारी...\nशिरिन सामंजस्य, विचारांनी ओतप्रोत असलेली.. पण प्रेमाच्या बाबतीत नक्की काय हवय हे जाणुन सुद्धा फसनारी..आपल्याला नक्कीच कुणाचीतरी आठवण करुन देते.\nमित्रांना दगा देणारा अशोक व साईनाथ नावाचे पात्रे देखील आपल्या आसपासचेच आहेत अस जाणवत. आणी कुठल्याही बार हमखास सापडनारा एम. के. शोत्री..जरा स्वभाव निराळा असेल पण बाकी सगळे सेम असनारा म्हणजे जगण्याचं स्वत:चं वेगळं असं एक तत्वज्ञान ... त्यांचं दर्दी आणि थेट काळ्जात हात घालणारं बोलण मनाला भिडत..\nया कथेत काय नाही म्हटल तर काहिच नाही कारण आपल्यातीलच एक कथा...आणि म्हटल तर सर्वच काहि... एक वेगळीच दुनियादारी.. कारण य़ात कट्टा आहे..मैत्री आहे, भांडण आहे, मारामारी आहे, प्रेम आहे, सेक्स आहे, द्वेष आहे, प्रेमाची उत्कंठा आहे तर प्रेमभंग पण आहे..आई-वडिलांबद्दल प्रेम आणि तिरस्कार ही आहे. अशी ही दुनियादारी वाचायचं पुस्तक नाही तर अनुभवायचं पुस्तक आहे.. जो पर्यंत आपण ते उघडत नाही, तो पर्यंत ठिक आहे, पण एकदा उघडलं की मग मात्र संपवल्या शिवाय ठेवणार नाही ह्याची मला खात्री पटली.\nयातील एक पात्र ज्याबद्दल मला आवर्जुन बोलायाच वाटत ते म्हणजे शिरिन. पुस्तक वाचणारा प्रत्येक पुरुष वाचक त्याच्या आयुष्यात आलेल्या कुण्या खास व्यक्तीशी शिरीनची तुलना केल्याखेरीज रहात नाही. शिरिन म्हणजे निश्चल आणि उथळतेच एक सुंदर रसायन.. शिरिन म्हणजे सोंदर्य आणि विचारवंत स्त्री च प्रतीक.. जी प्रत्येकालाच त्याच्या आय़ुष्यात हविहविशी वाटते. तिचे एक वाक्य मनाला खुपच भिडुते आणि ते म्हणजे, \" आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते, परंतु तिची वेळ मात्र चुकीची असते.\"अश्या या शिरिन बद्दल शिरवडकरांनी आणखी लिहायला हव होत अस मला वाटत. शिरिन कथेत आहे पण तिच्या भावनांना पुर्ण न्याय मिळाला अस वाटत नाही..कथा पुर्णपने श्रेयस ला समोर ठेवुन घडते पण तिथेहि कुठेतरी शिरिन जर आणखी विस्तारली असती तर कदाचीत कथेला एक वेगळ द्रुष्टिकोन लाभला असता.....\nपण खरच दुनियादारी हे एक व्यसन आहे हे म्हणन वावग ठरनार नाहि. कॉलेजात जाणाऱ्या मुलाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे. आणि कॉलेज संपल जरी असल तरी दुनियादारी कळुन घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचायला हव.\nतर अशी हि आपल्यातीलच पात्रे असनारी कथा मी रात्री एक पन्नास ला संपविली... एक तर भन्नाट असा शेवट झाला...आणि त्यानंतर ह्या पात्रांनी माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी आणि आयुष्यातील व्यक्तिंशी सांगड घालायला सुरुवात केली..त्यामुळे तर रात्र तर आणखी कठिन व्हायला लागली... रात्री चार पर्यंत मी जागा होतो आणी दुसर्या दिवशी ऑफिस मद्धे सुद्धा त्याच विचारात...\nआजही या क़थेतील काही पात्रे डोळ्यासमोर येऊन तरळत राहतात...आणी आपसुकच मनात येत.. ही दुनिया म्हणजे वास्तवाचं भान देणारी दुनियादारी.\nLabels: आयुष्य, दुनियादारी, मैत्री, सुहास शिरवडकर\nआत्ता इतके जण सोबत (online) आहेत\nदुनियादारी... मी वाचलेली / अनुभवलेली\nसहज सुचलेले तुमच्या ब्लॉगवर वाचण्यासाठी इथून उचला.\nकोण कोण येती घरा...\nब्लॉग मेलबॉक्स मध्ये हवेत विचार नको इथे इ-मेलआयडी द्या\nमराठीत प्रतीक्रिया दयायची आहे, येथे टाईप करा... आणी प्रतीक्रियेच्या box मधे PASTE करा.\nमला हे वाचायला आवडत् (वाचून बघा)\nआवडलेली गाणी / कविता\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/tag/happiness/", "date_download": "2018-04-26T23:10:19Z", "digest": "sha1:7ANK3XB3YXJSHDLE4EFR24PW3DLQKR5Z", "length": 3939, "nlines": 100, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "happiness Archives - जीवनात शिकलेले धडे", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nअसे दिसते, तूम्ही पाहत असलेली गोष्ट साध्या आम्ही शोधू शकत नाही. कदाचित सर्चिंग मदत करू शकते\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-mumbai-t20-league-will-be-held-in-mumbai-between-four-and-nine-january-276380.html", "date_download": "2018-04-26T22:52:07Z", "digest": "sha1:2OBROXN4DYE7LX7T2MPQ2O3JYUCKXLBZ", "length": 11029, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "असे रंगणार मुंबईच्या मैदानात 'T-20 लीग'चे सामने", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअसे रंगणार मुंबईच्या मैदानात 'T-20 लीग'चे सामने\n२ जानेवारीला टी-२० लीगचं उद्घाटन होणार आहे. तर ४ जानेवारीपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. ४ ते ९ जानेवारी अशी ही लीग चालणार आहे.\n8डिसेंबर : मुंबई क्रिकेट असोसिएशननं गुरुवारी टी-२० लीगची घोषणा केली आहे. २ जानेवारीला टी-२० लीगचं उद्घाटन होणार आहे. तर ४ जानेवारीपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. ४ ते ९ जानेवारी अशी ही लीग चालणार आहे. मुख्य म्हणजे T-20 लीगचे सामने हे मुंबईत पार पडणार आहे.त्यामुळे मुंबईच्या अनेक खेळाडूंना आपलं नशीब अजमवायला मिळणार आहे.\nएमसीएच्या या लीगमध्ये ६ टीम्स असणार आहेत. राऊंड रॉबीन पद्धतीनं ही स्पर्धा होणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होईल आणि दोन टॉप टीम्समध्ये अंतिम सामना रंगेल.\nएमसीएचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं की, 'मुंबईत स्थानिक खेळाडू उत्कृष्ट आहेत परंतु त्यांना संधी मिळत नाही. या लीगच्या माध्यमातून त्यांना खेळण्याची उत्तम संधी मिळेल.'\nही लीग शहराच्या सहा झोनमध्ये विभाललेली आहे. ज्यात मुंबई-उत्तर पश्चिम, मुंबई-उत्तर पूर्व, उत्तर मुंबई, उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य. अशा शहरांमध्ये सामने होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/pregnant-women-diet-116122000021_1.html", "date_download": "2018-04-26T22:49:27Z", "digest": "sha1:IAKTE3U4JLMCJAFWNJ7VVLK6OBJHIUWD", "length": 8893, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Pregnancy Tips : का घ्यावे गर्भवतीने पोषक आहार? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nPregnancy Tips : का घ्यावे गर्भवतीने पोषक आहार\nपरिस्थिती कशी ही असो तरी गर्भवती स्त्रीने आहार व्यवस्थित घेतला पाहिजे हे आपण ऐकले असेल. त्या मागील कारणंही ठोस आहेत, बघू का आवश्यक आहे गर्भवती स्त्रीला पोषक आहार घेणे:\nजेव्हा गर्भवती स्त्री योग्य आहार घेत नाही तर अनुचित पोषणामुळे अनेक प्रकाराचे मानसिक आजार होऊ शकतात. काही केसमध्ये आपल्या बाळाच्या पाठीच्या कणाचा विकास असामान्य होतो. काही केसमध्ये सर्व काही सामान्य दिसत परंतू मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडतो.\nजन्मावेळी वजन कमी असणे\nगर्भावस्थेत उचित आहार न घेतल्यास जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असतं. गंभीर स्थितीत जीवाला धोका असतो.\nगर्भवती स्त्रीच्या आहारात व्हिटॅमिन्स आणि इतर आवश्यक पोषक तत्त्व नसल्यास शरीरात संसाधनांच्या कमीमुळे बाळाचा विकास अवरुद्ध होतो.\nयोग्य आहार न घेतल्यामुळे प्रीमॅच्योर डेलीव्हरी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशात बाळाला व्हिटॅमिन्स आणि कॅलरीज मिळत नाही. तर लक्षात असू द्या की पहिल्या ट्राइमिस्टरमध्ये आपल्याला दररोज 2200 कॅलरीज घ्याची आहे, दुसर्‍या ट्राइमिस्टर आणि तिसर्‍या टाइमिस्टरमध्ये ही वाढवून 2300- 2500 कॅलरी सेवन करावी.\nगर्भवती सेरेनाने फोटोशूटमध्ये दाखवला भविष्याचा 'टेनिस स्टार'\nगर्भवती व्हायचे असेल तर घ्या हा आहार\nCalcium Supplements गर्भवती स्त्रियांना घेणे का जरूरी आहे \nमनमाडमध्ये सासरच्या छळाला कंटाळून गर्भवतीची आत्महत्या\nमहिलांनी का नाही करू दारूचे सेवन\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2107", "date_download": "2018-04-26T23:00:31Z", "digest": "sha1:Q4ZA6ACEN43ALA4Q7HNFYAJ2A2Q72EKJ", "length": 3750, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nमीट द डायरेक्टर्स : इफ्फि 2017 च्या इंडियन पॅनोरमात कुंजीला आणि वैभव हिवसे यांनी साधला संवाद\nइफ्फि 2017 चा महत्वाचा भाग मानला जाणाऱ्या इंडियन पॅनोरमामध्ये चित्रपट निर्माते कुंजीला आणि वैभव हिवसे यांनी जीआय या मल्याळम आणि पलाश या बंगाली डिप्लोमा फिल्म निर्मितीचा आपला अनुभव कथन केला.\nआठवणी आणि नातेसंबंध, राजकीय वातावरणाच्या संदर्भात नात्यामधील हिंसकता या संकल्पनेवर आधारित आपला ‘जीआय’ हा कथाबाह्य मल्याळी चित्रपट असल्याचे या चित्रपटाच्या दिग्दर्शक कुंजाली यांनी सांगितले.\nपलाश आपली, “सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट” मधली डिप्लोमा फिल्म असल्याचे या बंगाली कथाबाह्य चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव हिवसे यांनी सांगितले. या संस्थेतले वातावरण आणि चित्रपट संस्कृती प्रोत्साहनात्मक असून विद्यार्थ्यांना सृजनात्मक स्वातंत्र्य मिळते त्यातून आपण हा चित्रपट तयार केल्याचे ते म्हणाले.\n48 वा इफ्फि गोव्यात 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.\nसप्रे -नि चि -दर्शना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/amit-thackrey-is-engaged-to-mitali-borude-276518.html", "date_download": "2018-04-26T23:04:05Z", "digest": "sha1:ELV6PMS5AZD53PSEP42NUMO3POKG6R2I", "length": 11928, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसालाच अमित-मितालीचा साखरपुडा संपन्न", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nराज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसालाच अमित-मितालीचा साखरपुडा संपन्न\nफॅशन डिझायनर मिताली बोरुडेशी अमितचा साखरपुडा झाला आहे. हा सोहळा मुंबईतच अगदी खाजगी स्वरूपात पार पडला आहे. योगायोग म्हणजे राज ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस. त्याच दिवशी अमितचा साखरपुडा झालाय. अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे.\n11 डिसेंबर : राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याचा आणि मिताली बोरूडेचा साखरपुडा संपन्न झाला आहे . महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवरहा साखरपडा संपन्न झाला आहे.फॅशन डिझायनर मिताली बोरुडेशी अमितचा साखरपुडा झाला आहे. हा सोहळा मुंबईतच अगदी खाजगी स्वरूपात पार पडला आहे.\nयोगायोग म्हणजे राज ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस. त्याच दिवशी अमितचा साखरपुडा झालाय. अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात होतंय. मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत. मिताली फॅशन डिझायनर आहे.शिवाय ती उर्वशी राज ठाकरे यांच्याबरोबरही काम करतात.\nएकूणच राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडींबद्दल जनतेला नेहमीच उत्सुकता आहे. शिवाय अमित नुकताच मोठ्या आजारातून बरा झालाय, त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनाच आनंद झालाय. राज ठाकरेंचीही आता नवी इनिंग सुरू होतेय. ते सासरे होतायत.\nआज राज ठाकरे यांची मनसे कार्यकर्त्यांनी भेट घेतली. त्यावेळी तिथे मितालीला पाहिलं आणि तिच्या हातावर मेंदी होती. त्यामुळेच या बातमीला दुजोरा मिळतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: amit thakerayraj thakerayअमित ठाकरेमिताली बोरुडेराज ठाकरे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1217", "date_download": "2018-04-26T23:10:08Z", "digest": "sha1:224FDNA5OY3BTJNUO74WRSAEIJPQBTCY", "length": 3070, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nविज्ञान एक्सप्रेस मडगावमध्ये दाखल\nविज्ञान एक्सप्रेस प्रदर्शन रेल्वे गाडी आपल्या प्रवासाच्या नवव्या टप्प्यात आज गोव्यात मडगाव येथे दाखल झाली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे रेल्वेच्या या मडगाव टप्प्याचे उद्‌घाटन केले. आजपासून 13 तारखेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना या गाडीतील प्रदर्शन पाहाता येईल. त्यानंतर पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार पुढच्या प्रवासासाठी ही गाडी रवाना होईल.\n17 फेब्रुवारी 2017 पासून या रेल्वेगाडीच्या देशव्यापी प्रवासाला सुरुवात झाली. या रेल्वेगाडीतील प्रदर्शन हवामानातील बदल, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर आधारीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2108", "date_download": "2018-04-26T23:10:17Z", "digest": "sha1:MQI4RXG7MOAKEPYIS2TWEZ7G6K46VD26", "length": 4957, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nतंत्रज्ञानाचा दुरुपयोग हे सर्वात मोठे आव्हान असल्याची भावना खुला मंच चर्चेमध्ये व्यक्त\n48 व्या इफ्फि मध्ये “बदलत्या तंत्रज्ञानामुळे अभिनेत्याचे नियंत्रण गमावले जात आहे का” या विषयावर खुला मंच चर्चा झाली. त्यात फ्रेंच चित्रपट निर्माते पिअर आसोलीन, बंगळुरूचे चित्रपट निर्माते श्याम जी के, ओरिया चित्रपट निर्माते स्वस्तिक चौधरी, बंगाली चित्रपट निर्माते अमर्त्य भट्टाचार्य, एफ टी आय आय’चे फॅकल्टी देब कमल गांगुली सहभागी झाले.\nतंत्रज्ञान हे मानवी भावनांची जागा घेऊ शकत नाही. ‘बनारस-द अन एक्सप्लोअर्ड एटचमेंट्स’ हा चित्रपट डी एस एल आर कॅमेराने चित्रित केला आणि त्या चित्रपटाला राष्ट्रीय सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग हे मुख्य आव्हान आहे, उपयोग नव्हे असेही भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. चित्रपटाचा मुख्य घटक हा अभिनय हा असतो, तंत्रज्ञान हा त्याला पूरक घटक आहे असे देब कमल गांगुली म्हणाले.\nनवे तंत्रज्ञान म्हणजे व्यावसायीक चित्रपटावर नियंत्र ठेवण्याचे साधन आहे. अभिनेत्याला ठळकपणे दर्शवण्यासाठी सिनेमा नसून कथा सांगण्यासाठी आहे असे मत फ्रेंच चित्रपट निर्मात्यांनी व्यक्त केले. सोशल मीडियावरची गर्दी, खऱ्याखुऱ्या माहितीसाठी केवळ माहितीपट हाच एक स्रोत आहे का या विषयावर उद्या खुली मंचीय चर्चा रंगणार असून फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मनीष देसाई, गोमंतक टाईम्सचे शाश्वत गुप्ता रे, पत्र सूचना कार्यालयाच्या सोशल मीडिया विभागाचे दीप ध्रुव या चर्चेत सहभागी होणार आहेत.\nसप्रे -नि चि -दर्शना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/democratic-government-has-committed-murder-29957", "date_download": "2018-04-26T23:19:45Z", "digest": "sha1:2X5IGCQTBHQPSCSSXHAD4YRP7GZ4VP4L", "length": 16381, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Democratic government has committed murder सरकारने लोकशाहीचा खून केला - हर्षवर्धन पाटील | eSakal", "raw_content": "\nसरकारने लोकशाहीचा खून केला - हर्षवर्धन पाटील\nशुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017\nपिंपरी - निवडणूक प्रक्रियेत सरकारने अधिकाऱ्यांवर दबाव आणून हस्तक्षेप केला आहे. निवडणूक आयोगाने निःपक्षपातीपणे काम करण्याऐवजी भाजपच्या उमेदवारांना सोईस्कर होईल, असे काम करून लोकशाहीचा खून केला असल्याचा घणाघाती आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी चिंचवड येथे केला.\nपिंपरी - निवडणूक प्रक्रियेत सरकारने अधिकाऱ्यांवर दबाव आणून हस्तक्षेप केला आहे. निवडणूक आयोगाने निःपक्षपातीपणे काम करण्याऐवजी भाजपच्या उमेदवारांना सोईस्कर होईल, असे काम करून लोकशाहीचा खून केला असल्याचा घणाघाती आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी चिंचवड येथे केला.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहर काँग्रेस कमिटीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन त्यांच्या हस्ते आणि आमदार रामहरी रूपनवर यांच्या उपस्थितीत येथे करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष सचिन साठे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पृथ्वीराज साठे, माजी महापौर कविचंद भाट, महिला शहराध्यक्षा गिरिजा कुदळे, एआयसीसीच्या सदस्या निगार बारसकर, महिला प्रदेश कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रूपनर, गौतम आरकडे, शाम आगरवाल आदी उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात होण्याऐवजी नागरिकांना शासकीय यंत्रणा वेठीस धरत आहे. मागील अडीच वर्षांत शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असून, प्रशासन खिळखिळे झाले आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली जाहिरातबाजी करून आठ लाख कोटींची गुंतवणूक आणि पाच कोटी रोजगार निर्मिती करण्याची घोषणा झाली, त्याचे काय झाले. हा नुसता इव्हेंट मॅनेजमेंटचा सोहळा जनतेच्या लक्षात आला आहे. शिवसेनेचे आमदार सत्तेतून बाहेर पडू, असे सांगतात. हा ठरवून चाललेला कार्यक्रम असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. निवडणुकीपुरतेच हे लुटुपुटुचे भांडण असून, कल्याण- डोंबिवलीप्रमाणे निवडणुकीनंतर हे एकत्र येतील.’’\nअनधिकृत बांधकामाबाबत शंभर दिवसांत निर्णय घेऊ, अशा भूलथापा देऊन मते मिळविणारे आता कुंटे समितीच्या अहवालाबाबत गप्प का, असा प्रश्न पाटील यांनी विचारला. पिंपरी चिंचवडमधील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात आली आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते काही करू शकत नाहीत. त्यासाठीच पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय व्हावे, ही आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. आगामी काळात जनता भ्रष्टाचार व गुंडगिरीस प्रतिष्ठा देणाऱ्या या सरकार विरोधात मतदान करेल, असा विश्वास पाटील यांनी केला.\nवचननाम्यात ४४ मुद्यांवर भर\nशहरातील अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त शहर, चोवीस तास सुरळीत पाणीपुरवठा, शास्ती कर रद्द करणे आदी प्रमुख मुद्यांवर शहर काँग्रेसने गुरुवारी प्रकाशित केलेल्या वचननाम्यात प्राधान्य दिले आहे. चिंचवड येथील कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या वचननाम्याचे प्रकाशन झाले. वचननाम्यात विकासाच्या ४४ मुद्यांवर भर दिलेला आहे.\nशहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची उभारणी\nझोपडपट्टी सर्वांगीण विकास उपक्रम\nसुरळीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर\nप्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण व आवश्‍यक ठिकाणी सायकल ट्रॅक\nलघुउद्योजक व छोट्या व्यावसायिकांसाठी महापालिका स्तरावर पूरक योजना\nघनकचरा निर्मूलन व व्यवस्थापनावर विशेष भर\nमहापालिकेच्या अत्याधुनिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारणे\nज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व उद्यानांमध्ये विरंगुळा केंद्र\nसमाविष्ट गावांचा सक्षम विकास\nरेडझोन, ब्ल्यू लाइन आदींबाबत सकारात्मक निर्णय\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\nपिंपरी - राज्य सरकारने प्राथमिक शाळांचे सर्वच कामकाज ऑनलाइन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला संगणक दिले....\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\nनियम पाळा; ‘मनःपूर्वक आभार’ मिळवा\nमुंढवा - बंडगार्डन वाहतूक विभागाच्या शाखेतर्फे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ज्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चालकांनी वाहतुकीचे नियम...\nपुणे - शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्देशाने पिंपरी सांडस येथील १९.९ हेक्‍टर जागा महापालिकेला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2011/11/28/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AC-%E0%A4%8D%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:36:44Z", "digest": "sha1:EIMHVX7XIIQH6MVQODVEZXRTOWTRQ4OQ", "length": 12431, "nlines": 76, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "क्रॅब ऍपल जेली | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nनोव्हेंबर 28, 2011 Shilpa द्वारा\nमाझ्या घरासमोरच्या हिरवळीवर आठ-दहा सफरचंदासारखी दिसणारी झाडे आहेत. दर उन्हाळ्यात ती सुंदर फुलांनी नाहतात आणि शिशिरात फळांनी लहडतात. छोट्या बोराच्या आकाराची ही फळे हुबेहूब सफरचंदासारखीच दिसतात पण ही सफरचंदे नव्हेत. पहिल्याच वर्षी इथे राहायला आल्यावर ही फळे खाऊन पहाण्याचा मोह अनावर झाला पण विषारी तर नसतील ना अशी शंकाही आली. आजूबाजूच्या रहिवाश्यांनाही काही कल्पना नव्हती म्हणून शेवटी मी एक खाऊन पहिले. चवही साधारणतः सफरचंदासारखीच पण किंचित तुरट मला काही विशबाधा वगैरे झाली नाही याची खात्री झाल्यावर मग नवऱयानेही खाऊन पहिले. (त्यावरून एक विनोद आठवला, नवरा काहीतरी विजेवर चालणाऱ्या उपकरणाची दुरुस्ती करत असतो. मधूनच बायकोला बोलावतो आणि एक केबल हातात पकडायला सांगतो आणि लगेचच म्हणतो “झाले आता जा.” मग ती विचारते “अहो मला फक्त एवढ्यासाठी बोलावलत मला काही विशबाधा वगैरे झाली नाही याची खात्री झाल्यावर मग नवऱयानेही खाऊन पहिले. (त्यावरून एक विनोद आठवला, नवरा काहीतरी विजेवर चालणाऱ्या उपकरणाची दुरुस्ती करत असतो. मधूनच बायकोला बोलावतो आणि एक केबल हातात पकडायला सांगतो आणि लगेचच म्हणतो “झाले आता जा.” मग ती विचारते “अहो मला फक्त एवढ्यासाठी बोलावलत” त्यावर तो उत्तरतो “अगं, जवळ टेस्टर नव्हता आणि ही केबल लीक होतेय का ते पहायचे होते म्हणून तुला बोलावले.”…..असो, विषयांतर….” त्यावर तो उत्तरतो “अगं, जवळ टेस्टर नव्हता आणि ही केबल लीक होतेय का ते पहायचे होते म्हणून तुला बोलावले.”…..असो, विषयांतर….) नंतर मला कोणीतरी सांगितले की त्यांना ‘क्रॅब ऍपल्स’ म्हणतात आणि त्याची जेली चांगली होते. दरवर्षी झाडे भरगोस लगडतात, अगदी मण्यांनी सजवल्यासारखी दिसतात आणि तरी त्यांना कोणी हातही लावत नाही. शेवटी फळे सुकून गळून जातात. यावर्षी तर त्यांचा बहर अगदी ओसंडून वाहतोय म्हणून मी जेली करून पहायची ठरवली.\nमी आणि माझ्या पिल्लाने मिळून हाताला येतील अशी अगदी सहजपणे दहा पंधरा मिनिटात दोन किलो फळे तोडली. धुवून घेतल्यावर मग अर्धी चिरली आणि मग साधारणतः फळे जेमतेम बुडतील एवढ्या पाण्यात शिजवायला ठेवली. पंधरा वीस मिनिटातच फळे मऊ शिजली. मग रात्रभर ही शिजलेली फळे चक्का टांगावा तशी टांगली आणि त्याच्यातून गळून आलेला रस एका भांड्यात गोळा केला. सकाळी चोथा माझ्या कंपोस्टरमधे रिकामा केला आणि रस मोजून घेतला. साखर रसाच्या ७/१० प्रमाणात मोजून घेतली आणि रसाबरोबर मिसळून शिजवायला ठेवली. चवीला त्यात दोन बदामफुले (स्टार अनीस) टाकली आणि साखर रसामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत बारीक आचेवर आणि उकळी आल्यानंतर मोठ्या आचेवर जेली उकळत ठेवली. जेली जमत आल्यावर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरण्यांमध्ये गरमच भरली आणि लगेचच झाकून टाकली. कृती मी या ठिकाणाहून घेतली आहे पण जालावर इतरही अनेक प्रकारच्या कृती आहेत.\n(टीप: जेली जमते कि नाही याची खात्री करण्यासाठी फ्रीझरमध्ये गोठवलेली एक काचेची थाळी घ्यावी आणि त्यावर एक जेलीचा थेंब टाकून त्याला बोटाने किंचित सरकवून पहावा. जर त्याला सुरकुत्या पडल्या तर जेली जमली असे समजावे.)\nसाधारणतः एक-दोनवेळा जॅम किंवा जेली केल्यावर या सगळ्या गोष्टींचा चांगला अनुभव येतो आणि नुसत्या दाटपणावरूनही जेली जमेल का याची कल्पना येते. जालावर आणि विशेषतः यूट्यूबवर जॅम बनवण्यावर इतकी माहिती आहे कि थोडा अभ्यास केला तरी अगदी पहिल्या वेळेसही हमखास यश मिळते. जॅम किंवा जेली जमण्यासाठी पेक्टीनची गरज असते पण हे पेक्टीन काही फळांमधे मुबलक असल्याने त्याचे जॅम अगदी सहजच जमतात. माझ्या अनुभवावरून ज्या फळांची चव किंचित तुरट असते त्यामध्ये हे पेक्टीन मुबलक असते, उदाहरणार्थ आवळा. क्रॅब ऍपल तर जणू डिंकच; शिजत आला कि आपोआपच जमायला लागतो, गार होण्याआधीच\nया जेलीची चव मस्त आंबटगोड आली आहे पण सर्वात मस्त आहे तो त्याचा रंग सुंदर गुलाबी रंगाची ही जेली ब्रेडबरोबर तर खाता येतेच पण केक्सवर किंवा पेस्त्रीवर ग्लेझ बनवायलाही त्याचा उपयोग करता येईल. ‘रिव्हर कॉटेज’ नावाच्या माझ्या एका आवडीच्या कार्यक्रमात तर, एकदा क्रॅब ऍपल जेली वापरून एक ‘डिपिंग सॉस’ बनवला होता. कृतीसाठी इथे पहा.\nवेगवेगळ्या हवामानात, वेगवेगळ्या ऋतुंमध्ये असंख्य प्रकारच्या फळफळावळींनी निसर्ग दोहो हातांनी भरभरून देत असतो पण हा बहर थोडाच वेळ टिकतो म्हणून आपण त्या चवी हवाबंद करून दुसऱ्या ऋतुंमध्ये न्यायचा प्रयत्न करायचा…इतकेच.\nPosted in खाण्याचे पदार्थ, जॅम / जेली, फळे, सफरचंद | Tagged जॅम, जेली, सफरचंद, crab apple, jam, jelly | 2 प्रतिक्रिया\nज्योती, मला Dr. Bach Flower Medicine बद्दल काही माहिती नाही पण http://www.bachcentre.com/centre/38/crabappl.htm इथे दाखविलेलं छायाचित्र नक्कीच क्रॅब ऍपलच्या फुलांचे आहें.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/new-delhi-congress-leader-manish-tiwari-press-conference-471048", "date_download": "2018-04-26T22:54:43Z", "digest": "sha1:IIQKXZJRIDOQKVXQFANL67YINFYGJQVL", "length": 13952, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप नेत्यांना विकत घेतंय : मनिष तिवारी", "raw_content": "\nनवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप नेत्यांना विकत घेतंय : मनिष तिवारी\nभाजपने आपल्याला एका कोटींची लाच दिली आहे असा आरोप नरेंद्र पटेल यांनी केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. न खाऊंगा, न खाने दुंगाचं काय झालं, असा सवाल काँग्रेसने भाजपला विचारला आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nनवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप नेत्यांना विकत घेतंय : मनिष तिवारी\nनवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप नेत्यांना विकत घेतंय : मनिष तिवारी\nभाजपने आपल्याला एका कोटींची लाच दिली आहे असा आरोप नरेंद्र पटेल यांनी केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. न खाऊंगा, न खाने दुंगाचं काय झालं, असा सवाल काँग्रेसने भाजपला विचारला आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.prasadsjoshi.in/2015/11/blog-post_18.html", "date_download": "2018-04-26T22:36:36Z", "digest": "sha1:VGHASD27ACYNOVMT4462DUOQMPZMXM74", "length": 16785, "nlines": 78, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "आम्ही सारे नतद्रष्ट - दर्पण", "raw_content": "\nफिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश\nHome » Uncategories » आम्ही सारे नतद्रष्ट\nग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे ‘ नवरा मेला तरी हरकत नाही पण सवत विधवा झाली पाहिजे’. सवतीमत्सर हा सर्वज्ञात आहे. परंतू त्याचा अतिरेक झाला की ती स्त्री सवतीच्या द्वेशापायी आपल्या पतीचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. असाच काहीसा प्रकार देशातील कॉंग्रेस पक्षातील काही नेत्यांचा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप चा द्वेष करताना आपण वैचारिक नागडे होत आहोत याचेही भान या नेत्यांना राहिले नाही.\nआंतरराष्ट्रीय मंचावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बिरूद आपण मोठ्या दिमाखात मिरवतो. मात्र येथील नेते मंडळीनी लोकशाहीचे कंत्राट स्वत:कडे घेतल्याच्या आवेशात किती विकृत पध्दतीने वैचारिक नंगानाच चालवला करू शकतात याचा प्रयोग काही दिवसांपूर्वी समस्त जगाने दूरचित्रवाणीवर पाहिला आणि त्याबरोबरच समस्त भारतीयांची मान शरमेने खाली गेली. देशाचे माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानात जाऊन आपल्या स्वैर, लाचार मनोवृत्तीचे मुक्त हस्ताने उधळण करत होते.\nमणिशंकर अय्यर यांनी एका चर्चेदरम्यान सांगितले की, ‘जोपर्यंत भारतात कॉंग्रेस चे सरकार येत नाही तोपर्यंत भारत-पाकिस्तान संबंध सुधारले जाऊ शकत नाहीत.’ अय्यर यांनी केवळ इतक्यावर न थांबता त्यांना(भाजप) हटवा व आम्हाला (कॉंग्रेस) निवडून द्या अशी दया याचनाही केली.’ अलीकडच्या काळातील हा सर्वोच्च राष्ट्रीय निर्लज्जपणा म्हणावयास हरकत नसावी. राष्ट्रीय याच्यासाठी की हे महाशय माजी केंद्रीय मंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप च्या विरोधाचे रुपांतर थेट राष्ट्रहिताच्या मुळावर यावे आणि तरीही कॉंग्रेस पक्षाकडून याबाबतीत काहीच प्रतिक्रिया येऊ नये देशाचे यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते\nपाकिस्तानातील विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याने भारतात येऊन त्यांच्या देशातील लष्करशाहीविरुद्ध अशा पध्दतीने वक्तव्य करण्याची हिम्मत केल्याचे एखादेतरी उदाहरण शोधूनही सापडणार नाही. भारतात मात्र असे घडते. यापेक्षा मोठा सहिष्णुतेचा कोणता पुरावा असेल \nलोकशाही म्हणजे आपल्याच देशाच्या राष्ट्रीय धोरणाची, पंतप्रधानाची शत्रू राष्ट्रात जाऊन निंदानालस्ती करणे असे आहे का टोकाच्या शांततावाद्यांनी कितीही नाकारले तरी पाकिस्तान हा आपला शत्रूराष्ट्र आहे हे सर्वश्रुत आहे. जम्मू काश्मीर मध्ये भळभळत असलेल्या जखमेचा कर्ता-करविता पाकिस्तानच आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणाही तज्ञाची गरज नाही. कारगिल मधील घुसखोरांना पाकिस्तानी लष्कराने प्रशिक्षण दिले हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. याचा अर्थ असा नव्हे की पाकिस्तानला नेस्तनाबूत करावे, परंतु त्या देशात जाऊन वक्तव्य करताना आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे किती नुकसान होत आहे याचा माजी केंद्रीय मंत्री म्हणून काहीअंशी तरी सारासार विचार करावयास हवा होता. अन्यथा मणिशंकर अय्यर सारख्यांचे वक्तव्य म्हणजे काश्मीर मध्ये दररोज जीव अर्पण करणा-या सैनिकांच्या हौतात्म्याची थट्टा आहे. केवळ सत्ता मिळवण्यासाठी शत्रूराष्ट्राला मदतीचे आवाहन करणे म्हणजे राष्ट्रद्रोहा पेक्षा कमी गुन्हा नाही.\nदेशांतर्गत राजकीय मतभेद जरूर असावेत, त्याबद्दल कुणाचेच दुमत असणार नाही. परंतु हे मतभेद एका शत्रूराष्ट्रात जाऊन जाहीरपणे मांडण्याचे व त्याना हटवा व आम्हाला सत्तेवर आणा इथपर्यंत भाष्य करणे म्हणजे निर्ल्लजपणाच्या सा-या मर्यादा तोडन्यासारखे आहे. मणिशंकर अय्यर ही फक्त एकटी व्यक्ती नाही तर ही नतद्रष्ट प्रवृत्ती उत्तरोत्तर वाढत चालली आहे. देशातील हिंदू-मुस्लीम तेढ धगधगत ठेवण्याचा हा सनातन प्रयत्न आहे. देशातील मुस्लीम समुदायाची पाकिस्तान या देशाबद्दल सहानुभूती आहे असा पक्का समज कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा आहे म्हणूनच ते संधी मिळेल तेव्हा पाकधार्जिणे वक्तव्य करत असतात.\nअशाने क्षणभर प्रसिद्धी मिळत असली तरी राष्ट्राच्या प्रतिमेचे दीर्घकालीन नुकसान होते. दुर्दैव म्हणजे याची जाण नसणारे नेत्यांनी देशाचे अनेक वर्षे नेतृत्व केले आहे.देशाच्या प्रगतीचे घोडे नेमके कुठे अडले होते या प्रश्नाचे उत्तर अशा नतदृष्ट नेत्यांच्या मानसिकतेतून स्पष्टपणे उघडकीस येते. अशा वाचाळ नेत्यांवर खरेतर कायदेशीररीत्या पायबंद बसायला हवा. अन्यथा ही लोक ‘ आम्ही सारे नतदृष्ट’ या नाटकाचे अंक यापुढेही चालूच ठेवतील.\nया वेब साईटला अवश्य भेट द्या\nएखाद्या विषयाचे,घटनेचे विश्लेषण करत असताना तेथील परिस्थितीचे आपल्या पूर्वग्रहदूषित सिद्धांतानुसार चित्रण करायचे आणि शेवटी आपल्या सोयी...\nव्यक्तिगत जीवनात, समाजात,राष्ट्रात अथवा जगाच्या पाठीवर कोठेही एखादी बरीवाईट घटना घडली की त्याला जबाबदार कोण याविषयीची कारणमीमांसा ...\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे . प्रत्येक नागरिक स्वत:च्या इच्छेनुसार बोलू , लिहू शकतो. भारतीय राज्...\nनिश्चलनीकरण आणि व्यवस्था बदल\nभारतासारख्या १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शासन यंत्रणा , कायदे मंडळ , न्यायव्यवस्था व एकूणच लोकशाही सुरळीतपणे , सक्षमपणे चालावी यासाठ...\nदेशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चर्चा ऐकल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाणे आठवले. अभिनेता गोविंदा याच्यावर चित्रित केलेल्या या ग...\n\"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \"\n\" राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \" हा विषयच आता साहित्यातील प्रवाहातून नाहिसा होताना दिसतोय.कदाचित माझी दृष...\nबलात्काऱ्याना फाशीच हवी; पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे केव्हा बंद होणार \nअसिफा च्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कोणाही संवेदना जाग्या असलेल्या व्यक्तीचा थरकाप उडवणारी ही घटना आहे. म्हणून यात जे कोणी द...\nग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे ‘ नवरा मेला तरी हरकत नाही पण सवत विधवा झाली पाहिजे’. सवतीमत्सर हा सर्वज्ञात आहे. परंतू त्याचा अति...\nदाहक दुष्काळात संवेदनांचा ओलावा\nराज्यातील व विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळाची भीषण अवस्था दररोज वर्तमानपत्रातून वाचायला मिळत आहे. शेतकरी आत्महत्या , पिण्याच्या पाण्याच...\nमराठवाड्याला इसीस चा विळखा\nमराठवाडा ही संतांची भूमी. अजूनही येथील जनता प्रचंड सहनशील आहे. म्हणजे रस्ते , वीज व पाणी यासारख्या मुलभूत गरजाही मिळत नसताना येथी...\nकाळा पैसा भ्रष्टाचार शिक्षक स्वामी रामदेव बाबा अण्णा हजारे अवमूल्यन गोरगरीब जनतेचा पैसा दहशतवाद पक्षबदल महागाई राष्ट्र राष्ट्रनिर्माण राष्ट्रीयत्व लोकपाल लोकशाही शिवसेना शैक्षणिक धोरण सक्षम राष्ट्र सहित्य संमेलन स्वीस बँक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/unveiling-of-the-flag-of-narayan-rane-in-kolhapur-276437.html", "date_download": "2018-04-26T22:58:42Z", "digest": "sha1:EAXV56CKFLPOTUZ7TYRFWBFQNUDYNUGZ", "length": 10847, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापुरात नारायण राणेंच्या पक्षाच्या ध्वजाचं अनावरण", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nकोल्हापुरात नारायण राणेंच्या पक्षाच्या ध्वजाचं अनावरण\nकोल्हापूरमध्ये दसरा चौकात नारायण राणे यांची जंगभी सभा पार पडली.\n08 डिसेंबर : काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणेंनी स्वत: चा पक्ष स्थापन केला. आज कोल्हापुरात राणेंनी आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या ध्वजाचं अनावरण करण्यात केलंय.\nकोल्हापूरमध्ये दसरा चौकात नारायण राणे यांची जंगभी सभा पार पडली. 35 जिल्ह्यांपैकी कोल्हापूर आपल्याला आवडतं. माझ्या स्वभावाशी मिळतंजुळतं असल्यानंच कोल्हापूरची निवड केल्याचं यावेळी राणेंनी सांगितलं.\nआमदारकी सोडली, राजीनामा दिल्यावर राणे संपले, हे लिहिणारे राणेंना किती ओळखतात माहीत नाही असं राणे म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला.\nमुंबई भकास व्हायला उद्धव ठाकरे जबाबदार आहे. मुंबई पालिकेत पैसे घेतल्याशिवाय टेंडर काढले जात नाही असा घणाघाती आरोप राणेंनी केला.\nतसंच मी कधीही मातोश्रीवरील माहिती बाहेर काढली नाही. पण मातोश्रीवर बाळासाहेबांनी कुणी छळलं हे जाहीर करेल असा इशाराही राणेंनी दिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: naryan raneraneनारायण राणेमहाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/interculture-experiment-31412", "date_download": "2018-04-26T23:12:26Z", "digest": "sha1:4IDMRM5M6WX6ET3S25XMOLORVFWNDJXX", "length": 11934, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Interculture experiment उसात बहरलाय हरभरा! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 21 फेब्रुवारी 2017\nनळेगाव - परिस्थितीवर मात करीत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून उसाच्या पिकामध्ये हरभरा घेऊन चाकूर तालुक्‍यातील हुडगेवाडी येथील शेतकरी चंद्रकांत बापूराव पाटील यांनी आंतरपिकाचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यामधून त्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.\nनळेगाव - परिस्थितीवर मात करीत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून उसाच्या पिकामध्ये हरभरा घेऊन चाकूर तालुक्‍यातील हुडगेवाडी येथील शेतकरी चंद्रकांत बापूराव पाटील यांनी आंतरपिकाचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यामधून त्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.\nतंत्रज्ञानाच्या युगात शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहेत. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेतले जात आहे. असाच प्रयोग श्री. पाटील यांनी केला. हुडगेवाडी शिवारातील जमीन चांगल्या प्रतीची असली तरी कायम पाण्याची व्यवस्था नसल्याने व चार वर्षापासून या भागात पडलेला कमी पाऊस यामुळे शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. हे शिवार घरणी मध्यम प्रकल्पाच्या बाजूला येतो. यावर्षीच्या पावसाने प्रकल्पात भरपूर पाणी आले आहे. येथील शेतकरी श्री. पाटील यांच्याकडे २० एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी आठ एकरावर चार फुटाची सरी मारून उसाची लागवड केली आहे. चार फुटाच्या सरीतील अंतरात टोकन पद्धतीने जॅकी जातीच्या हरभरा पिकाची लागवड केली आहे. या संपूर्ण शेतीला तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. लागवडीच्या अगोदर बीज प्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना हरभरा आंतरपिकातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.\nयोग्य नियोजन केल्यास शेती फायद्याचीच ठरते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येते. पाणी व्यवस्थापनासाठी तुषार, ठिबकचा वापर करावा.\n- श्रीमंत भताने, कृषी सहायक\nयोग्य नियोजन केल्यास शेती फायद्याचीच ठरते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येते. पाणी व्यवस्थापनासाठी तुषार, ठिबकचा वापर करावा.\n- श्रीमंत भताने, कृषी सहायक\nकेसर आंबा यंदा खाणार भाव\nरोपळे बुद्रुक (जि. सोलापूर) - नुकतीच झालेली गारपीट व वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान...\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\n‘तनिष्कां’च्या पुढाकाराने टंचाईवर मात\nमलवडी - माण तालुक्‍यातील जलसंधारण चळवळीला सकाळ रिलीफ फंडाची मोलाची साथ मिळाली आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या तनिष्का महिला गटांची चळवळ माणमधील अनेक...\nसेलू तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या\nसेलू - रवळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी भगवान देविदास गाडेकर (वय 75) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/first-date-115061800017_5.html", "date_download": "2018-04-26T22:53:30Z", "digest": "sha1:DF3UBXHQLKCRGQ4T5NFD2JFVZDKC2JFA", "length": 6949, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स\nतुमच्या हातांना मऊ ठेवा : डेटवर जेव्हा पार्टनर तुमचा हात त्याच्या हातात घेईल तेव्हा त्याला अशी जाणीव झाली पाहिजे की तुमचे हात फारच मऊ आहेत. त्याला स्वत:चा हात तुमच्या हातासमोर मोठा आणि कठोर अनुभवायला पाहिजे, त्याने तुमचे प्रेम अधिक वाढेल. हातांना मऊ ठेवण्यासाठी मॅनीक्‍योर करा आणि नेहमी मॉश्‍चराइजर लावून ठेवा.\nयेथे झाडू ठेवू नये\nसोशल मीडियासाठी प्रियकराला केले शूट, जीव गमावला\nका रे अबोला, का हा दुरावा\nविद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका\nया राशीचा प्रियकर, असे करेल प्रेम\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T22:46:21Z", "digest": "sha1:PXV3KUJX6SLQYZRMN5KUOVUDMT2LIP4Q", "length": 4066, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वॉरेन बीटी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१४ रोजी २२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/shriram-pawar-write-political-article-saptarang-36950", "date_download": "2018-04-26T23:02:38Z", "digest": "sha1:7XKZGW2SI3WUG34RVEKALFHXHAIPEHYM", "length": 42740, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "shriram pawar write political article in saptarang योगी ‘राज’ (श्रीराम पवार) | eSakal", "raw_content": "\nयोगी ‘राज’ (श्रीराम पवार)\nरविवार, 26 मार्च 2017\n‘उग्र हिंदुत्ववादी’ अशी प्रतिमा असलेले योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री व्हावं की नाही हा मुद्दाच नाही. तो कुणाही भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, त्यातून कोणता संदेश दिला जातो आहे, याची चिकित्सा करायलाच हवी. भारतीय जनता पक्षानं आदित्यनाथ यांना राज्याच्या प्रमुखपदावर बसवून बहुसंख्याकवादाचा संदेश दिला आहे. ‘वादग्रस्त वक्तव्यं करणारा नेता’, अशीही आदित्यनाथ यांची प्रतिमा आहे. त्यांच्या निमित्तानं ‘आम्ही आणि ते’ अशी भाषा उघडपणे करणारं नेतृत्व मुख्य प्रवाहात प्रस्थापित झालं आहे. एका अर्थानं ‘नव्या हिंदुहृदयसम्राटा’चा हा उदय आहे. ‘उग्र हिंदुत्ववादी’ ही प्रतिमा आज आदित्यनाथ यांच्यासाठी आणि भाजपसाठीही लाभाची आहे. ती पुढच्या लोकसभेपर्यंत तशीच ठेवण्याची काळजी घेतली जाईल. त्यानंतर कदाचित आदित्यनाथ यांचंही ‘प्रतिमांतर’ करण्याची खेळी सुरू होईल.\nउत्तर प्रदेशातल्या दणदणीत विजयानंतर भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्रिपदासाठी निवडलेला चेहरा, पक्ष कोणत्या वाटेनं जाऊ पाहत आहे, याची साक्ष देणारा आहे. अत्यंत टोकाच्या हिंदुत्वाचा प्रचार-प्रसार करणारे योगी आदित्यनाथ यांची देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरची निवड ही भाजप आता मुखवट्यांचा खेळ टाकून चेहराच पणाला लावण्याच्या टप्प्यावर आल्याचं दाखवणारी आहे. ‘विकासाची भाषा तोंडी लावत निवडणुका जिंकणारी महाप्रचंड यंत्रणा’ असा हा भाजपचा सुधारित अवतार असेल. योगी आदित्यनाथांच्या निवडीमागचं एक कारण दिलं जातं ते २०१९ ची लोकसभा निवडणूक. पंतप्रधानांनी ‘सन २०२२ मध्ये काय करणार,’ हे सांगायला सुरवात केल्यानं २०१९ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काहीही करेल, याचे संकेत मिळत होतेच. मात्र, त्यात योगींच्या नशिबी राजयोग लिहिला जाण्याचाही समावेश असेल, असं वाटत नव्हतं. आता भाजप आणि परिवाराच्या शिरस्त्यानुसार हे योगी किती हुशार आहेत, कसे कुशल संघटक आहेत, तेच कसे विकास करू शकतात आणि वर पुन्हा त्यांना संसारच नसल्यानं ते कसे स्वच्छ राहण्याची हमी आहे वगैरे समर्थनं केली जातीलच. यावर कडी म्हणजे ‘असतील हिंदुत्ववादी, आतापर्यंत नव्हतं का त्यांचं (म्हणजे मुस्लिमांचं) लांगुलचालन करणारे सत्तेवर आले आता हिंदुत्वाचं जाहीरपणे बोलणारा आला तर काय बिघडलं आता हिंदुत्वाचं जाहीरपणे बोलणारा आला तर काय बिघडलं’ असा तर्क दिला जात आहे. मुळात आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री व्हावं की नाही, हा मुद्दाच नाही. तो कुणाही भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, त्यातून कोणात संदेश दिला जातो आहे, याची चिकित्सा करायलाच हवी.\nभाजपला काँग्रेसच्या सत्ताकाळात लोकशाही पंरपरांचा भलताच पुळका असायचा. काँग्रेसचं हायकमांड आणि त्याचे निर्णय हा नेहमीच थट्टेचा विषय बनवण्यातच भाजपवाल्यांना आनंद मिळायचा. आता उत्तर प्रदेशातली योगींची निवड काय सांगते या राज्यानं भाजपच्या झोळीत ३२५ आमदारांचं घसघशीत दान टाकलं. लोकशाहीचा संकेत असं सांगतो, की निवडून आलेल्यांमधून नेता निवडावा. त्याला राज्यपाल मुख्यमंत्रिपदाची शपथ देतील. नेता निवडायचा भाजपचा अधिकार मान्य करूनही निवडून आलेल्यांबाहेरचा नेता देण्याला पूर्वी भाजपवाले ‘लादणं’ असं म्हणायचे, हे कसं विसरायचं या राज्यानं भाजपच्या झोळीत ३२५ आमदारांचं घसघशीत दान टाकलं. लोकशाहीचा संकेत असं सांगतो, की निवडून आलेल्यांमधून नेता निवडावा. त्याला राज्यपाल मुख्यमंत्रिपदाची शपथ देतील. नेता निवडायचा भाजपचा अधिकार मान्य करूनही निवडून आलेल्यांबाहेरचा नेता देण्याला पूर्वी भाजपवाले ‘लादणं’ असं म्हणायचे, हे कसं विसरायचं गोव्यात याच धर्तीवर मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले, तर उत्तर प्रदेशात खासदार असलेल्या योगींची निवड झाली. गमतीचा भाग म्हणजे, मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांतल्या कुणालाही उत्तर प्रदेशाच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत निवडलेलं नाही. भाजपवाल्यांच्या मते, सत्तेची अशी सगळी महत्त्वाची पदं या रीतीनं देण्याला आता विकासासाठीची अनिवार्यता म्हणायचं असतं, हायकमांडचा निर्णय नव्हे गोव्यात याच धर्तीवर मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले, तर उत्तर प्रदेशात खासदार असलेल्या योगींची निवड झाली. गमतीचा भाग म्हणजे, मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांतल्या कुणालाही उत्तर प्रदेशाच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत निवडलेलं नाही. भाजपवाल्यांच्या मते, सत्तेची अशी सगळी महत्त्वाची पदं या रीतीनं देण्याला आता विकासासाठीची अनिवार्यता म्हणायचं असतं, हायकमांडचा निर्णय नव्हे खरंतर सत्ताकारणात भाजप हा काँग्रेसच्या वाटेनं निघाला आहे. तिथंही हायकमांड तयार झालं आहे. काँग्रेसमध्ये एका गांधी कुटुंबात सत्तेचं केंद्रीकरण झालं. त्याचे परिणाम पक्ष भोगतोच आहे. भाजपमध्ये दृश्‍यस्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी-पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडीच्या हाती, तर प्रत्यक्षात मोदींच्या एकहाती केंद्रीकरण झालेलं आहे. निवडून आलेल्या ३२५ सदस्यांमध्ये मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री व्हायला एकही लायक आमदार मिळू नये, ही बाब काय दर्शवते\nया निवडीचा उघड अर्थ असा आहे, की भाजपला ‘आता हिंदुत्वाचा स्पष्टपणे पुरस्कार करण्याची वेळ आली आहे,’ असं वाटू लागलं आहे. भारतीय राजकारणात टोकाचे घटक पक्षात ठेवणं नवं नाही. प्रसंगी ते उपयोगाचे ठरतात, हे व्यावहारिक शहाणपण त्यामागं असतं. मात्र, या परिघावरच राहणाऱ्या किंवा ठेवल्या जाणाऱ्या घटकांना मुख्य प्रवाहातल्या राजकारणाचं नायकत्व बहाल केलं जातं, तेव्हा चर्चा तर होणारच. आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याचा आनंद हिंदुत्ववाद्यांना होणं स्वाभाविक आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना मुखवटा आणि लालकृष्ण अडवानी यांना चेहरा ठरवणाऱ्या पंथाला कधीतरी ‘थेट साधू-संन्यासीच राजगादीवर बसावेत,’ असं वाटण्यात नवल नाही. या मंडळींची थेटपणे हिंदुत्वाचा कैवार घेण्याची अपेक्षा सतत वाढणारी आहे. वाजपेयीही संघपरिवाराच्या वैचारिक मुशीतलेच होते. मात्र, त्यांचं काहीसं उदारमतवादी वागणं, काश्‍मीरमध्ये ‘इन्सानियत-जम्हूरियत’ची भाषा करणं, गुजरातच्या दंगलीनंतर मोदींना ‘राजधर्मा’ची आठवण करून देणं हे न आवडणारा वर्ग अडवानींवर फिदा होता. अडवानी राममंदिराच्या आंदोलनात थेटपणे उतरलेले, बाबरी मशीद पाडल्याचा गुन्हा अंगावर असलेले नेते आहेत. ते अधिक उजवे म्हणून हिंदुत्ववाद्यांचे अधिक लाडके होते. त्यांनी जीनांच्या मजारीवर जाऊन जीनांच्या धर्मनिरपेक्षतेचं गुणगान केलं आणि द्वेष हाच मूलाधार असलेल्या मंडळींचा संयम सुटला. अडवानी हळूहळू अस्तंगत होण्याकडं वाटचाल करू लागले, त्यानंतरच या मंडळींना मोदी यांच्यात नवा आयकॉन मिळाला होता. स्वच्छपणे हिंदुहिताची भूमिका गुजरातमध्ये घेणारा, ‘एकदा ‘त्यांना’ धडा शिकवलाच पाहिजे,’ ही मानसिकता असणाऱ्यांना ‘धडा म्हणजे काय,’ याचं प्रात्यक्षिक गुजरातमध्ये दाखवून देणारा नेता ही प्रतिमा त्यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणण्यापर्यंत गेली. आता कुणी हे बिरूद त्यांना लावत नाही. शेवटी प्रतिमाही त्या त्या वेळच्या राजकीय लढायांमध्ये उपयोगाच्या असाव्या लागतात. हिंदूंचा हृदयसम्राट होण्यातून जे साधायचं ते साधल्यानंतर ‘विकासपुरुष’ होण्यातलं महत्त्व मोदींनी ओळखलं. मात्र, तमाम हिंदुत्ववाद्यांना मोदींमध्ये आशा दिसतेच. आता त्यांच्यासाठी आदित्यनाथांच्या रूपानं नवा आयकॉन सापडला आहे. जणू ‘नवा हिंदुहृदयसम्राट’च. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय नेत्यांमध्येही एक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. आदित्यनाथ मात्र उघडपणे बहुसंख्याकवादी आहेत. या निवडणुकीत मोदींनी ‘स्मशान विरुद्ध कब्रस्तान’ची फाळणी करणारी भाषा केली. अशा भाषेची ‘पेरणी’ २०१४ मध्ये आदित्यानाथांनी लोकसभेत करून ठेवली होती. तेव्हा त्यांनी कब्रस्तानच्या कुंपणासाठी उत्तर प्रदेश सरकारनं केलेल्या तरतुदीवर बोट ठेवलं होतं. यावर पूर्व उत्तर प्रदेशात त्यांनी आणि त्यांच्या युवक हिंदू वाहिनीनं वातावरण बरंच तापवलं होतं.\nआदित्यनाथ हे गोरखपूरच्या नाथसंप्रदायातल्या पीठाचे महंत आहेत. त्यांचे गुरू आणि आधीचे महंत अवैद्यनाथही खासदार होते. ते हिंदू महासभेचे अध्यक्षही होते. या मठाचा राजकारणाशी थेट संबंध स्वातंत्र्यापूर्वीपासूनच आहे. कडव्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा हा एक गड राहिला आहे. आदित्यनाथ यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या पार्श्‍वभूमीची चर्चा स्वाभाविक आहे. सातत्यानं दुफळी माजवणारी विधानं करणं आणि प्रसिद्धीत राहणं हे या योगी आदित्यनाथांच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य आहे. त्यांचं कर्तृत्व म्हणजे बाबरी मशीद पाडली गेल्यानंतरही ज्या गोरखपुरात वातावरण शांत होतं, तिथं हिंदू-मुस्लिम अशी उभी फूट पडली. योगी म्हणून सक्रिय झाल्यानंतर ‘नेपाळसीमेवरून मुस्लिम घुसखोरी करतात आणि त्यांचा वापर पाकिस्तानी गुप्तहेर संस्था करते,’ असा प्रचार त्यांनी सुरू केला. एका बाजूला आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करणारे आदित्यनाथ यांचा उदय होत होता, त्याच वेळी मुख्तार अब्बास अन्सारी या ‘डॉन’ अशीच प्रतिमा असलेल्या आणि गुंडगिरी हेच भांडवल असलेल्या नेत्याचा ‘मुस्लिमांचा मसीहा’ म्हणून उदय होत होता. महूमध्ये झालेल्या दंगलीत योगींच्या ‘हिंदू युवा वाहिनी’चा हात असल्याचा आरोप आहे. सन २००७ च्या गोरखपूर दंगलीतही असाच आरोप झाला. त्यांच्या समर्थकांनी शिया मुस्लिमांचं धार्मिक स्थळ पेटवून दिलं. ही दंगल भडकवल्याबद्दल आदित्यनाथ जेलयात्रा करून आले आहेत. त्यांना अटक केल्यानंतर समर्थकांनी रेल्वेचे दोन डबे पेटवून दिले होते. या कृतीनं योगी आणि त्यांच्या संघटनेला देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. ‘कडवा हिंदुत्ववादी नेता’ अशी त्यांची प्रतिमा दृढ करण्यात या दंगलींचा वाटा मोठा आहे. अर्थातच आपल्या विधानांनी विखार फुलत राहील, याची काळजी त्यांनी वेळोवेळी घेतलीच. खुनाचा प्रयत्न, दंगली घडवणं, धार्मिक भावना भडकवणं अशा किमान १५ गुन्ह्यांत आदित्यनाथ आरोपी आहेत. ‘कायदा आणि सुव्यवस्थेसाठी समस्या’ म्हणून ज्यांच्याकडं आतापर्यंत पाहिलं गेलं, ते आता ‘कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी’ घेणार आहेत. लव्ह जिहाद, घरवापसी यांसारख्या हिंदुत्ववाद्यांच्या लाडक्‍या कल्पनांसाठीही योगी परिचित आहेत. ‘ज्यांना सूर्यनमस्कार घालायचे नसतील, त्यांनी देश सोडून जावं,’ असं सांगणारे हेच योगी होते. ‘समाजवादी पक्षाच्या कारकीर्दीत प्रचंड प्रमाणात जातीय दंगली झाल्या, याचं कारण विशिष्ट समुदायाची वाढती लोकसंख्या,’ हेही योगींचं आणखी एक गाजलेलं निदान. ‘१० ते २० टक्के मुस्लिम लोकसंख्या असेल तिथं किरकोळ प्रकार घडतात, २० ते ३५ टक्के असेल तिथं दंगली होतात आणि ३५ टक्‍क्‍यांच्या वर मुस्लिम लोकसंख्या असेल, तर तिथं मुस्लिमेतरांना स्थानच नसतं,’ असं ‘संशोधन’ही त्यांच्या नावावर आहे. उत्तर प्रदेशात गाजलेल्या स्थलांतराच्या मुद्द्यांवर ते सांगत असत ः ‘भाजप पश्‍चिम उत्तर प्रदेशाचा ‘काश्‍मीर’ होऊ देणार नाही.’ शाहरुख खानची तुलना त्यांनी दहशतवादी हाफिज सईदशी केल्याचं प्रकरणही गाजलं होतं. ‘एका हिंदू मुलीचं धर्मांतर झालं, तर १०० मुस्लिम मुलींचं होईल,’ या इशाऱ्याचे प्रणेतेही योगीच. ‘बाबरी मशीद पाडण्यापासून कुणी रोखू शकलं नाही, तर राममंदिर उभारण्यापासून कोण रोखतंय ते पाहूच,’ असं सांगणारेही योगीच. अनुपम खेर हा खरं तर बहुसंख्याकवादी अजेंड्याच्या प्रचारासाठी बेधडकपणे बोलत सुटलेला अभिनेता. मात्र, त्यानं ‘आदित्यनाथ आणि साध्वी प्राची यांना जेलमध्येच ठेवलं पाहिजे,’ असं सांगितलं तेव्हा भडकलेल्या योगींनी ‘अनुपम खेर वास्तव आयुष्यातही व्हीलनच आहेत,’ असं सांगून टाकलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी बलरामपूरच्या सभेत ते म्हणाले होते ः ‘भाजप जिंकला तर राममंदिर बनेल, नाही जिंकला तर ‘करबला’ आणि ‘कब्रस्तान’ बनतील.’ विभागणीची भाषा हे त्यांच्या नेतृत्वशैलीचं ‘वैशिष्ट्य’ राहिलं आहे.\nकेवळ मुस्लिमांच्या विरोधात आगखाऊ बोलण्याबद्दल योगी प्रसिद्ध नाहीत, तर त्यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोनही असाच मध्ययुगीन आहे. ‘महिलांना जन्मापासून मृत्यूपर्यंत पुरुषांचं संरक्षण आवश्‍यकच आहे, त्यांची ऊर्जा नियंत्रित केली नाही तर ती विनाशक ठरेल,’ असं हे योगी सांगतात. महिलांसाठी राजकीय आरक्षणाला योगींचा कडाडून विरोध आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलेल्या आरक्षणाचा आधी फेरआढावा घ्या, या प्रक्रियेत (आरक्षणाच्या) महिला आपलं आई, मुलगी, बहीण म्हणून असलेलं महत्त्व गमावून बसतील,’ असंही योगींचं निदान आहे. ‘पुरुषांनी महिलांचे गुण आत्मसात केले, तर त्यांचं रूपांतर देवात होईल; पण महिलांनी पुरुषांचे गुण घेतले, तर राक्षस तयार होतील,’ असंही त्यांनी लिहून ठेवलं होतं. आता कदाचित ‘सब का साथ, सब का विकास’च्या नव्या अवतारात जुनं सगळं खोडून टाकायची मोहीम सुरू होईल.\nआदित्यनाथ यांची निवड झाल्यानंतर समाजात दुफळी माजवणाऱ्या त्यांच्या पार्श्‍वभूमीची आठवण करून देणं स्वाभाविक आहे. हा इतिहास माहीत असूनही निवड का केली, असा एक सूर असतो. मात्र, भाजप ज्या दिशेनं जाऊ पाहत आहे, त्यात हा इतिहास आहे म्हणूनच निवड केली, असं मानायला जागा आहे. विकासाची भाषा बोलणारे मोदी अशी निवड कशी करू शकतात, हा प्रश्‍नच भाबडेपणातून येतो, त्यांच्याच इतिहासाचं विस्मरण दाखवणारा असतो. आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्री बनण्याचा अधिकार नाकारायचं कारणच नाही. मुख्यमंत्री होताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना ‘वाद होईल असं काही बोलू नये,’ असा सल्ला दिला आहे. लगेच ते प्रशासक म्हणून बदलू लागल्याचा निष्कर्ष काढण्याचीही घाई दिसू लागली आहे. मोदींवरही गुजरातचे मुख्यमंत्री असताना कठोर टीका झाली. मात्र, त्यांनी आपली ‘विकासाभिमुख नेता’ ही प्रतिमा सिद्ध केली, याची आठवण अनेकांना होते. योगींबाबतही हेच घडेल, असा आशावादही दाखवला जातो. मुळात अडवानी, मोदी, योगी यांच्या नेतृत्वाचं सूत्र कायम आहे. मोदींचा उदय होताना ‘अडवानी बरे’ म्हणणं, योगींच्या उदयाच्या वेळी मोदींच्या विकासाभिमुखतेची साक्ष काढणं हे सगळं ‘वरलिया रंगा भुलणा’ऱ्या भोंगळपणातून येतं. ‘अडवानींच्या रथयात्रेनं देश कुठं हिंदुराष्ट्र झाला किंवा मोदी पंतप्रधान झाल्यानं तरी कुठं झाला किंवा मोदी पंतप्रधान झाल्यानं तरी कुठं झाला तर मग आता योगींच्या मुख्यमंत्रिपदानंही असं काय आभाळ कोसळणार आहे तर मग आता योगींच्या मुख्यमंत्रिपदानंही असं काय आभाळ कोसळणार आहे’ हा सवाल वरवर बिनतोड वाटत असेलही; पण या प्रवासाची दिशा क्रमाक्रमानं बहुसंख्याकवादाकडं जाणारी आहे. प्रत्येक वेळी तिचा आविष्कार उग्रच असला पाहिजे असं नाही. अल्पसंख्य समूहाला पूर्णतः वगळून देशातलं मोठं राज्य काबीज करता येतं आणि तिथं एका मठाच्या महंतांना मुख्यमंत्रिपदी बसवता येतं, यातून आवश्‍यक तो संदेश गेला आहेच. काँग्रेस, सप आदी धर्मनिरपेक्षता तोंडी लावणाऱ्या पक्षांनी मतांसाठी अल्पसंख्याकांचे लाड केल्याचा आरोप केला जातो. त्यात तथ्य असलंच तर लाड झालेतच; पण ते या समाजातल्या मूठभरांचे; त्यानं समाजात काहीच फरक पडला नाही इतकंच. सच्चर आयोगानं या स्थितीवर चांगलाच प्रकाश टाकला आहे. याची प्रतिक्रिया म्हणून बहुसंख्याकवादाला बळ मिळालं, हे नाकारण्यात अर्थ नाही. मात्र, याचा परिणाम स्पष्टपणे ‘मला उत्तर प्रदेशात आणि देशात हिंदुराष्ट्र साकारायचं आहे,’ असं सांगणारा नेता मुख्यमंत्री होतो आहे. योगी आदित्यनाथ सर्वंकष विकासाची भाषा सध्या बोलत आहेत. त्यावर ते काम करतीलही. त्यासाठीची संधी त्यांना जरूर द्यायला हवी. मात्र, विकासाची कामं करण्यासाठी देशाची बहुसंख्य-अल्पसंख्य अशी फाळणी करण्याचं समर्थन करता कामा नये. विकास हवाच; पण तो या देशातली समन्वयवादी परंपरा उद्‌ध्वस्त करून नव्हे.\nयोगी मुख्यमंत्री होण्यापूर्वी साध्वी उमा भारती यांनीही मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. योगींच्या निमित्तानं ‘आम्ही आणि ते’ अशी भाषा उघडपणे करणारं नेतृत्व मुख्य प्रवाहात प्रस्थापित झालं आहे. एका अर्थानं नव्या हिंदुहृदयसम्राटाचा हा उदय आहे. आज योगींसाठी आणि भाजपसाठीही त्यांची ‘उग्र हिंदुत्ववादी’ ही प्रतिमा लाभाची आहे. ती पुढच्या लोकसभेपर्यंत तशीच राहील, याची काळजी घेतली जाईल. त्यानंतर कदाचित योगींचंही ‘प्रतिमांतर’ करण्याची खेळी सुरू होईल. योगींच्या मुख्यमंत्रिपदानं लगेच काही आभाळ कोसळणार नसलं, तरी परिघावर चालणारं, चालवून घेतलं जाणारं उग्र मुद्रेचं बहुसंख्याकवादी राजकारण मुख्य प्रवाहाचा भाग बनतं आहे आणि हे केवळ मतांच्या राजकारणापुरतं उरत नाही, तर सगळ्या क्षेत्रांत पाझरत जातं, याची नोंद घ्यायलाच हवी. बहुमताचा अर्थ ‘बहुसंख्याकवादावर मोहोर’ असा लावला, तर त्याची हीच अटळ परिणती आहे.\nसाखर कारखान्यांचे डोळे केंद्राकडे\nभवानीनगर - देशभरात साखर कारखान्यांची ऊसदर देण्यासाठी थकलेली २० हजार कोटींची देणी व घसरतच चाललेले साखरेचे दर, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सुचविलेले...\nयेत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या...\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\nमुलांच्या सवयी आणि आरोग्य\nपालकांच्या मुलांविषयी भरपूर तक्रारी असतात. पण केवळ तक्रारी करीत राहता कामा नये. त्या तक्रारींमागे काही सवयी कार्यरत असतात. या सवयी बदलायला हव्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.iroy.in/mr/9-dropshipping-business-name-mistakes-to-avoid-at-all-cost/", "date_download": "2018-04-26T23:00:42Z", "digest": "sha1:LY3ZCYTZCAVL57TCBC7ZPTOY72XTI2V7", "length": 22698, "nlines": 147, "source_domain": "www.iroy.in", "title": "9 सर्व खर्च टाळा व्यवसाय नाव चुका Dropshipping करण्यासाठी", "raw_content": "\nविपणन समस्या & मार्ग\n9 सर्व खर्च टाळा व्यवसाय नाव चुका Dropshipping करण्यासाठी\nद्वारा पोस्ट केलेले: Fisayo मार्च 16, 2018\nगोष्टी पहिल्या, आपले Dropshipping व्यवसाय नाव\nतो अधिकार प्राप्त करण्यासाठी महत्वाचे आहे का\n5 तो चुकीचा मिळवत परिणाम\n5 Dropshipping व्यवसाय नाव कल्पना निर्माण करण्याची जलद मार्ग\n9 Dropshipping व्यवसाय टाळण्यासाठी चुका नामांकन\nआपल्या dropshipping स्टोअर व्यवसाय नाव निवडून व्यवसाय इतर प्रकारच्या व्यवसाय नाव निवडून पासून थोडे वेगळे आहे. मात्र, समान तत्त्वे लागू, आपण चुकीच्या नाव व्यवसाय तर इतर गोष्टी भरपूर अतिशय चुकीचे जाऊ शकता. हे foundational समस्या आहे.\nतेथे dropshipping व्यवसाय बरेच आहेत, 500,000 (आणि मोजणी) फक्त Shopify वर पसरलेल्या 175 देश. आपले स्टोअर नाव यश dropshipping आपण गर्दी आणि स्थान बाहेर आपण उभे किंवा आपण अदृश्य बुडून मृत्यू जेथे पार्श्वभूमी मध्ये आपण मिश्रित करू शकता.\nकृतज्ञतापूर्वक, या दलदलीचा प्रदेश टाळण्यासाठी आणि dropshipping स्टोअर किंवा व्यवसाय योग्य नाव जाणून स्मार्ट मार्ग आहेत.\nतो dropshipping सुरू करण्यासाठी खूप सोपे आहे कारण, dropshippers एक नॉन-परफॉर्मिंग स्टोअर त्याग केला आणि दुसर्या उघडण्यासाठी एक प्रवृत्ती आहे, पण मूलभूत समस्या आपला व्यवसाय नामांकन नमुना आहे तर, नंतर आपण आपल्या भावी dropshipping स्टोअर्स चांगला व्यवसाय नाव कल्पना कसे निर्माण करावे लागेल.\nया पोस्ट मध्ये आम्ही आपल्या dropshipping व्यवसायासाठी एक व्यवसाय नाव निवडून इन आणि केलेल्या अन्वेषण होईल, पण आधी\nDropshipping की आपण भौतिक स्टॉक खरेदी किंवा यादी ठेवणे शिवाय किरकोळ नका परवानगी देतो एक ईकॉमर्स पुरवठा साखळी व्यवसाय मॉडेल आहे.\nखाली मध्ये dropshipping थोडक्यात वर्णन आहे 5 सोपे पावले:\nआपण एक मार्कअप आपल्या किरकोळ वेबसाइटवर उत्पादक किंवा पुरवठादार उत्पादने प्रदर्शित,\nआपण या उद्योगाचा पसारा ब्राउझ करा आणि स्थान आदेश\nआपण आपल्या नफा घेऊन, आणि\nआपल्या पुरवठादार किंवा उत्पादक फॉरवर्ड ग्राहक आदेश, कोण\nपूर्ण किंवा आपल्या ग्राहकांना थेट उत्पादने वितरीत\nगोष्टी पहिल्या: आपले Dropshipping व्यवसाय नाव\nतेथे काही गोष्टी आपण जसे dropshipping सुरू करणे आवश्यक आहे:\nDropshipping प्लॅटफॉर्म, उदा. Shopify (डोमेन नाव येतो, इ), फुकट 14 दिवस चाचणी, येथे $ 29 / महिना सुरू, $9/Shopify लाइट साठी क्षण\nएक उत्पादन किंवा कोनाडा\nविश्वसनीय पुरवठादार किंवा उत्पादक\nएक ऑटोमेशन अनुप्रयोग जसे Oberlo, (मुक्त स्टार्टर पॅक), मूलभूत संकुल नंतर $ 29 / महिना, इ\nपण, आपल्याला आवश्यक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या dropshipping स्टोअर एक चांगला व्यवसाय नाव आहे.\nतो अधिकार प्राप्त करण्यासाठी महत्वाचे आहे का\nपूर्वी नमूद केल्याप्रमाणे, आपण शब्दशः शून्य डॉलर dropshipping सुरू करू शकता. या काही गोष्टी कारण गृहीत घेतले आहेत.\nआपण वाढतात आणि वेगाने आणि त्याचे नाव प्री-तारखा ट्रेडमार्क आणि तुमच्या सारखी मोठी खेळाडू लक्ष गृहीत धरून, आपण एक कायदेशीर झगडा असू शकते, आणि तो संपुष्टात व्यवसाय नाव संबंधित समस्यांमुळे आपल्या व्यवसायाच्या वाढत्या सोडून करणे अधिक कठीण होते.\nत्यामुळे आपण दिसायला लागायच्या योग्य ते प्राप्त करणे आवश्यक आहे. अधिक प्रकाश टाकू करण्यासाठी,\n5 तो चुकीचा मिळवत परिणाम\nआपला व्यवसाय नष्ट किंवा यासाठी की कायदेशीर लढाया आपण निकाली खूप खर्च\nसंबंधित सामाजिक मीडिया पृष्ठे आणि खाती कमी होणे\nनवीन स्थिती प्रतिबिंबित करण्यासाठी आपल्या सर्व डिजिटल मालमत्ता अद्यतनित करीत आहे\nदृष्टीकोन ठेवणे, अहवाल सूचित TDU नाव एक प्रस्तावित बदल UTA त्या (उल्लेखनिय टी-आधीचा गोंधळ बरा) $ 50 मीटर बद्दल युटा सुखात खर्च अंमलबजावणी करणे.\nतसेच, डोमेन cars.com यांनी होता एक प्रचंड $ 872m विकले.\n5 Dropshipping व्यवसाय नाव कल्पना निर्माण करण्याची जलद मार्ग\nआता आपण आपल्या dropshipping व्यवसाय नाव बरोबर महत्त्व मिळत माहीत आहे की,, येथे आहेत 5 सुंदर व्यवसाय किंवा कंपनी नाव कल्पना तयार करण्यासाठी जलद मार्ग:\nनावाप्रमाणे एक व्यवसाय नाव जनरेटर ऑनलाइन सॉफ्टवेअर आहे किंवा आपण व्यवसाय नाव कल्पना निर्माण मदत करते साधन आपल्या dropshipping स्टोअर, त्यामुळे आपण स्वतः करू करण्याची गरज नाही.\nएक Quora आहे लोकप्रिय प्रश्न&एक मंच जेथे सदस्य सदस्य प्रश्न विचारणे आणि कोणत्याही विषय वर उत्तरे मिळविण्यासाठी. सदस्य दिलेल्या इतर सदस्य अंगठा वर करा किंवा समर्थन उत्तरे परवानगी देतो एक मतदान वैशिष्ट्य आहे. ते आपल्या dropshipping स्टोअर कल्पना मदत करू शकता.\nआपण आई एन 'पॉप शैली dropshipping स्टोअर चालवायचे असल्यास, मित्र आणि कुटुंब पासून व्यवसाय नाव सूचना मिळत प्रारंभ करण्यासाठी एक मजेशीर मार्ग आहे.\nआपण प्रत्यक्षात थोडक्यात स्पष्ट आपल्या dropshipping व्यवसाय वर्णन करणारा एक मस्त नाव अप समाप्त करू शकता.\nदूर कुटुंब आणि मित्र पासून, फी हुशार freelancers एक जमाव पासून गर्दी पाटील आपण कंपनीचे नाव कल्पना स्रोत परवानगी देते.\nअनेक अशा साइट्स आहेत CrowdSpring, अॅडसेन्स म्हणजे नक्की, Upwork, इ.\nदुसरा पर्याय कुशल व्यवसाय Copywriters किंवा संस्था त्यानुसार आपला व्यवसाय ध्येये आणि उद्दिष्ट्ये आणि क्राफ्ट जुळणारा व्यवसाय नावे समजू शकतो कोण भाड्याने आहे.\nआता आम्ही व्यवसाय नावे निर्माण करण्यासाठी काही मार्ग पाहिले आहे की,\n9 Dropshipping व्यवसाय सर्व खर्च टाळण्यासाठी चुका नामांकन\nऍमेझॉन वाटणारा एक नाव निवडून\nहोय, आम्ही सर्व ऍमेझॉन मोठा करार आहे हे मला माहीत आहे, किरकोळ मुख्य व्यत्यय आणत आणि त्याच्या पथ जवळजवळ प्रत्येक गोष्ट गिळणे.\nपण मध्ये ऍमेझॉन वापरुन नावाचा दिशाभूल असू शकते आणि रिअल ऍमेझॉन सारख्या विविध कोन पासून अपेक्षित परिणाम न होणे शकते, ऑनलाइन खरेदीदार आणि नियम.\nआपले नाव शब्द Dropshipping समावेश\nउत्पादने सरासरी अधिक खर्च dropshipped की एक सामान्य समज आहे. हे मुख्यतः अवघड dropshippers एक मार्कअप न विक्री करते किरकोळ किंमत आणि प्रमाणात खरेदी झाल्यामुळे आहे.\nशब्द dropshipping जमा करणे (किंवा त्याच्या इतर चढ) आपल्या व्यवसाय नावाच्या आपल्या दर अब्राहम initio काय चूक सिग्नल पाठवू शकता.\nआपण फक्त काम ठसा तयार करा किंवा टेक्सास हाती देतील DropshipTexas सारखे नाव वापरणे. या किंवा सुमारे टेक्सास राहतात नाही कोण संभाव्य ग्राहकांना गाडी जाईल.\nDropshipping आपण जागतिक स्तरावर म्हणून विक्री एक भौगोलिक प्रतिबंधात्मक नाव आपले हात बांधून नाही परवानगी देते.\nएक कोनाडा केल्यानंतर आपले स्टोअर नाव\nकाही dropshipping नंबर हंगामी अल्ट्रा आहेत, येथे या क्षणी पुढील गेले आणि. अशा नंबर केल्यानंतर आपल्या dropshipping स्टोअर नाव फार मर्यादित आहे, आणि सर्व खर्च टाळण्यासाठी एक गंभीर चूक.\nचांगले नाव आपण अनेकदा स्टोअर नाव बदलण्यासाठी शिवाय dropshipped उत्पादने विविध नंबर प्रयत्न परवानगी देऊ नये,.\nलहान मानसिकता सुरू एक नाव निवडण्याच्या\nया कोनाडा-नामांकन वेगळे आहे. मुळे dropshipping च्या कमी प्रारंभ राजधानी, काही dropshippers एक काळजाला \"लहान\" व्यवसाय मानसिकता कंपनी नाव निवडा.\nयामुळे, वाढ येतो तेव्हा ते त्याच्या आव्हाने येतो एक नाव बदल आवश्यक असू शकते.\nआपले बोली चमत्कारिक नाव वापरणे\nआपली जमात चमत्कारिक नाव वापरणे, जीभ किंवा लोक आपल्या dropshipping व्यवसाय सर्वोत्तम होईल नाही.\nतू आणि प्रत्येक वेळी लोक बाहेर नाव मायाजाल असल्यास, नंतर तो कदाचित पुरेशी थंड नाही.\nअवघड आपले Dropshipping स्टोअर नाव शब्दलेखन\nआपण आपल्या बोली चमत्कारिक नावे निवडा, तर एक आव्हान आपल्या बोली न मुळ वक्ते साठी शुद्धलेखन किंवा उच्चारण सोपी होईल.\nया शोध परिणाम आणि आपण आपल्या स्टोअर वाढू लागेल करू, जे सेंद्रीय रहदारी मध्ये कमी देखावा याचा अर्थ असा नाही.\nआपण आंतरराष्ट्रीय ग्राहक दुर्लक्ष करत\ndropshipping परवानगी देते कारण आपण जागतिक स्तरावर विक्री आणि परकीय चलन मिळविण्याचे, इतर देशांच्या आणि संस्कृती आपल्या ग्राहकांना विचार करणे आवश्यक आहे.\nत्या फॅन्सी व्यवसाय नाव आपल्या बोली मध्ये \"सोने\" याचा अर्थ असा आणि दुसऱ्या भाषेत \"कचरा\" याचा अर्थ असा नाही, जे ते आपल्या स्टोअर तिरस्कार करू अर्थ. त्यामुळे आपल्या संशोधन करावे.\nपुरवठादार चलन किंवा इतर उत्पादन पॅकेजिंग वर आपले नाव चुकीचे स्पेंलिंग लिहिणे\nमायाजाल आपल्या dropshipping स्टोअरचे नाव कडक असेल तर, पुरवठादार चलन किंवा उत्पादन पॅकेजिंग मध्ये चुकीचे स्पेंलिंग लिहिणे शकते, दोन पुरवठादार दोन उत्पादने वेगळ्या आपले नाव मायाजाल करू शकतो, म्हणून ब्रँडिंग वाईट आहे.\nतो सातत्याने पुनरावृत्ती तर ग्राहक विश्वास गमावू शकता. याची खात्री करा आपल्या योग्य व्यवसाय नाव पुरवठादार सादर.\nआपल्या dropshipping व्यवसाय नाव मिळवत आपण अनावश्यक ताण जतन आणि काळजी. चांगले व्यवसाय नाव संकल्पना पुढच्या वेळी निर्माण करण्यासाठी टिपा अनुसरण करा.\nआमोस Onwukwe एक AWAI ईकॉमर्स दृष्टिकोन वैशिष्ट्यीकृत ईकॉमर्स बी 2 बी / B2C Copywriter प्रशिक्षित आहे, ईकॉमर्स राष्ट्र, समजून घेणे ईकॉमर्स, SmallBizCub, यशस्वी स्टार्टअप 101, मुका थोडे मनुष्य, हफिंग्टन पोस्ट, Floship, प्रथम निकाल, पुढील साखर, SABTrends, BusinessTips.Ph काही उल्लेख.\nतो आहे भाड्याने उपलब्ध\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा वर \"9 सर्व खर्च टाळा व्यवसाय नाव चुका Dropshipping करण्यासाठी\"\nएक टिप्पणी द्या प्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nआपण टिप्पणी देऊ JavaScript सक्षम करणे आवश्यक\nफेसबुक वर अनुसरण करा\n9 सर्व खर्च टाळा व्यवसाय नाव चुका Dropshipping करण्यासाठी\nबाह्यरेखा परिचय Dropshipping काय आहे कसे Dropshipping गोष्टी पहिल्या कार्य करते, आपले Dropshipping व्यवसाय नाव मिळवा करणे का महत्त्वाचे आहे…\nपल्स पाठवा: कसे आपल्या मेलिंग यादी सदस्य आपल्या वारंवार वृत्तपत्रे कारवाई करण्यासाठी मिळवा\n6 आपण आज सुरू करू शकता कमी गुंतवणूक व्यवसाय कल्पना\nजाणून घ्या व्हिडिओ आपण दूर रहा, आपले उद्योगात कशी मदत करू शकता\nआणि व्यवसायासाठी सर्वोत्तम Powerpoint टेम्पलेट काय एक शोधणे\nकॉपीराईट 2016 | बातम्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nokarimargadarshan.blogspot.com/2012/11/mahagenco.html", "date_download": "2018-04-26T23:06:46Z", "digest": "sha1:E2DWQ3AD5VCBSYGYSUAW2ZN3H7Q4ZRX6", "length": 9738, "nlines": 196, "source_domain": "nokarimargadarshan.blogspot.com", "title": "नोकरी मार्गदर्शन: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO)", "raw_content": "मराठी नोकरी मार्गदर्शन केंद्र = रोजगार / नोकरी मार्गदर्शन - मराठीत् नोकरी संदर्भ\nनोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO)\nमाटुंगा, मुंबई - ४०० ०५१\nतंत्रज्ञ (Technician) - ३६० पदे\nपात्रता : आय. टी. आय. उत्तीर्ण / NCTVT/MSCVT उत्तीर्ण\nट्रेड : वीजतंत्री (Electrician), तारतंत्री (Wireman), यांत्रिक/यांत्रिक उपकरण, यंत्र कारागीर, मेकॅनिकल कम ऑपरेटर, फिटर, अणुविद्युत (Electronics), Electronics Mechanic, Electronics Communication System, वेल्डर (सांधता), Instrument Mechanic\nवयोमर्यादा : दिनांक ३१/१०/२०१२ रोजी १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)\nफी : खुला प्रवर्ग : रु. ४००/-, मागासवर्गीय : रु. २००/-\nलेखी परीक्षा दिनांक : ०८/१२/२०१२\nलेखी परीक्षा केंद्र : नागपूर , कोल्हापूर, जळगाव, रत्नागिरी, मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे, औरंगाबाद, अमरावती.\nशुद्धीपत्रकानुसार सदर जाहिरातीची मुदत वाढविण्यात आली आहे.\nपूर्वीची दिनांक : २०/११/२०१२ नवीन वाढीव दिनांक : २६/१2/२०१२\nटीप : उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरावा, माहितीपत्रक आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.\nपोस्टात 1,349 जागा रिक्त; जानेवारीपर्यंत होणार भरती\nकेंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती\nजिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्येतलाठी, लिपिक, शिपाई पदांची भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013 जिल्हाधिकारी कार्यालय य...\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती प्रादेशिक निवड समिती मार्फत जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये सरळ ...\nसार्वजनिक बांधकाम विभागात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 10 जागा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ...\n19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळावा\nमध्य रेल्वेमध्ये ग्रुप डी मधील 905 जागांची भरती\nमध्य रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये माजी सैनिक कोट्याअंतर्गत ग्रुप डी मधील 905 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंत...\nजळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांच्या 227 जागा\nजळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक-टंकलेखक 89 जागा आणि तलाठी 138 जागा एकूण 227 पदे. ऑनलाईन अ...\nभारतीय हवाई दलात ( Indian Air Force ) ग्राऊंड ड्युटी विभागात नोकरीच्या संधी\nभारतीय हवाईदलामधील हवामान विभागात ग्राऊंड डयुटी विभागात पर्मनंट कमिशन तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारीपदासाठी भरती केली जाणार आहे....\nभारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुप मध्ये परिवीक्षा अधिकारी (Probationary Officers) पदाच्या एकूण 1837 जागा . Age Re...\nजिल्हा निवड समिती (1)\nतक्रार निवारण प्राधिकारी (1)\nरयत शिक्षण संस्था (1)\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO)\nइंडो तिबेटन बोर्डर पोलीस फोर्स (ITBP)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/712-potato-cultivation-473252", "date_download": "2018-04-26T23:34:29Z", "digest": "sha1:Z3WOD3WRLN324CIG475AATIX5A3LUPLT", "length": 13568, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "712 पीक सल्ला : बटाटा लागवडीसाठी सल्ला", "raw_content": "\n712 पीक सल्ला : बटाटा लागवडीसाठी सल्ला\nलहानग्यांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना आवडणारी फळभाजी म्हणजे बटाटा. काही जणांसाठी बटाटा म्हणजे जिव कि प्राण असतो. या फळभाजीच्या लागवडीसाठीची हंगाम आता सुरु झालाय. त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहूया...\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\n712 पीक सल्ला : बटाटा लागवडीसाठी सल्ला\n712 पीक सल्ला : बटाटा लागवडीसाठी सल्ला\nलहानग्यांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना आवडणारी फळभाजी म्हणजे बटाटा. काही जणांसाठी बटाटा म्हणजे जिव कि प्राण असतो. या फळभाजीच्या लागवडीसाठीची हंगाम आता सुरु झालाय. त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहूया...\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/aby-misha-dances-with-daddy-shahid-on-world-dance-day-259497.html", "date_download": "2018-04-26T23:07:04Z", "digest": "sha1:66DEL4SCWZQBWGQI5A3T4NGZQXMWGHRW", "length": 8707, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुलीबरोबर शाहीदची डान्समस्ती", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायला आवडेल'\nमुरबाडमध्ये पार पडला मुस्लीम सामूदायिक निकाह\nपिंपरीत भंगारमालाच्या गोडाऊनला आग\nकर्नाटकची रणधुमाळी: कानोसा मुस्लीम मोहल्ल्यांचा\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kids-stories/kids-story-115072100021_1.html", "date_download": "2018-04-26T22:36:42Z", "digest": "sha1:ZY2CPA7ATYFYJJTP3TF3AXVGMW42O3MJ", "length": 14972, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बालकथा : शापित राजपुत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबालकथा : शापित राजपुत्र\nविजय नगरीत एक राजा राज्य करीत होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याने पुष्कळ जप-तप केले, पण मूल काही झाले नाही. त्यामुळे राजा-राणी दोघे नेहमी उदास असत. एकदा एक जादूगार साधूचा वेष घेऊन आला आणि राजाला म्हणाला, 'जर तुम्ही मला वचन देत असाल, तर मी तुम्हाला दोन मुलगे देईन.' राजा म्हणाला, 'मूल होण्यासाठी मी काय हवे ते करीन.' मग साधू म्हणाला, 'तुम्हाला दोन मुलगे लवकरच होतील, पण ते दहा वर्षांचे झाल्यावर तुम्ही मला दिले पाहिजेत.' राजाने विचार केला की, दहा वर्षे म्हणजे पुष्कळ अवकाश आहे आणि त्याने साधूला दहा वर्षांनी मुलगे देण्याचे वचन दिले.> > साधूने सांगितल्याप्रमाणे राजाला जुळे मुलगे झाले. मुलगे देखणे आणि हुशार होते. दहा वर्षे केव्हा निघून गेली ते राजा-राणीला कळलेही नाही. आणि एक दिवस तो साधू राजवाड्यात आला आणि मुलगे मागू मागला. राजाने मुलगे देण्याचे नाकारले, पण साधूने मायेच्या बळाने त्यांना खेचून नेले. त्याने मुलांना रानात नेले. त्याने थोरल्या मुलाला राजाची शिकवण दिली आणि धाकट्याला जादूगाराची.\nइकडे राजा-राणी मुलांना शोधत हिंडू लागले. योगायोगाने त्यांना धाकटा मुलगा नदीच्या काठी आढळला. राजा-राणीने त्याला 'तू आमच्या बरोबर चल' असे म्हटले. मुलाच्या मनातसुध्दा त्यांच्याबरोबर जायचे होते, पण साधूने त्यांच्यावर कडक नजर ठेवली होती. त्याच्या नजरेतून राजा-राणी आणि मुलांची ही भेट सुटली नाही. तो अतिशय संतापला. त्याने त्यांना शिव्या देऊन हाकलून लावले. पण आता दुसर्‍या मुलाच्या मनात आपण नामांकित जादूगर होण्यापेक्षा मोठा राजा व्हावे ही आकांक्षा दृढ झाली. त्याला ती स्वस्थ बसू देईना. तेव्हा एका रात्री त्याने घोड्याचे रूप घेतले आणि तिथून पळ काढला. तो आपल्या राज्यात परत आला. तो राजा-राणीला म्हणाला, 'आई-बाबा, मी काय सांगतो ते नीट ऐका. माझा लगाम कधी कुणाला देऊ नका.'\nदुसर्‍या दिवशी राजा-राणी थोरल्या राजकुमाराला एका राजाकडे विकायला घेऊन गेले. राजाने पाचशे सुवर्णमुद्रा देऊन घोडा खरेदी केला, पण राजा-राणीने लगाम मात्र त्या राजाला द्यायचे नाकारले. रात्री राजकुमार आपल्या आई-वडिलांकडे परत आला. त्यांना पैसे मिळाले आणि घोडादेखील मिळाला.\nतो साधू मुलाच्या शोधातच होता. त्याला घोड्याबद्दल कळले. तो राजा-राणीकडे गेला आणि त्याला पाचशे सुवर्ण मोहरा देऊन तो लगाम मागितला. त्यांनी लगाम साधूला दिला. तो घेऊन साधू निघून गेला. घोड्याला सारे कळले. मग लगामाच्या मालकाच्या मागोमाग त्याला जाणेच प्राप्त होते. त्याला घेऊन साधू नदीवर गेला. त्याच्या मनात तिथे स्नान करायचे होते. नदीवर गेल्यावर घोड्याने माशाचे रूप घेतले आणि पाण्यात उडी घेतली. साधूने तो मासा पकडला. इतक्यात एका घारीने झडप घालून तो मासा उचलून नेला. त्याबरोबर साधू ससाणा होऊन घारीच्या मागे लागला. तेव्हा घारीने भयाने तो मासा खाली टाकून दिला.\nतो मासा सुदैवाने एका राजकन्येच्या बागेत पडला. राजकन्या खिडकीत बसली होती. त्या माशाचा राजपुत्र झाला. राजपुत्राने आपली सारी कथा तिला सांगितली. राजपुत्राचे रूप पाहून आणि त्याची कहाणी ऐकून राजकन्येचे त्याच्यावर प्रेम बसले. तिने त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर तो राजपुत्र मोत्यांची माळ झाला. राजकन्या सदैव ती माळ आपल्या गळय़ात घालून असायची.\nसाधू एक दिवस त्या राजवाड्यात आला आणि त्याने तर्‍हेतर्‍हेचे डोंबार्‍याचे आणि जादूचे प्रयोग करून दाखवतो असे राजाला सांगितले. राजाने मांडव घातला. खेळ बघायला लोकांची गर्दी जमली. खेळ खरोखरीच अप्रतिम झाले. ते पाहून राजा संतुष्ट झाला आणि त्याने साधूला 'तुला काय हवे' असे विचारले. साधू म्हणाला, 'राजा, तुझी मुलगी जी मोत्यांची माळ घालते ती मला दे.' राजकन्येने माळ देण्याचे नाकारले, पण मागाहून वडिलांनी सांगितले तेव्हा तिने ती माळ जमिनीवर टाकली. त्याबरोबर माळ तुटली आणि मोती विखुरले.\nमोती विखुरल्यावर साधूने कोंबड्याचे रूप घेतले आणि तो एक मोती गिळणार इतक्यात त्या मोत्यांनी मांजराचे रूप घेऊन कोंबड्यावर झडप घालून त्याला ठार केले. त्याबरोबर तो राजपुत्र आपल्या खर्‍या स्वरूपात प्रगट झाला. तेव्हा सर्व लोकांना फार आनंद झाला. त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले.\nशांत आणि निर्द्वेषी राहण्याचे गुपित\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/photos-of-aditya-and-amit-meeting-270039.html", "date_download": "2018-04-26T23:04:26Z", "digest": "sha1:3YKY5SLUHR26XDEG7AAD3NGO2K6U5NNN", "length": 9139, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फुटबॉल प्रेमी ठाकरे युवराज, आदित्य-अमित यांच्या भेटीचे फोटो", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nफुटबॉल प्रेमी ठाकरे युवराज, आदित्य-अमित यांच्या भेटीचे फोटो\nफुटबॉल प्रेमी ठाकरे युवराज, आदित्य-अमित यांच्या भेटीचे फोटो\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nस्पोर्टस 2 days ago\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र April 16, 2018\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.prasadsjoshi.in/p/blog-page_19.html", "date_download": "2018-04-26T22:35:23Z", "digest": "sha1:MVNTGA22HHO3GX6XQI4TUBNGOVBTN5EO", "length": 12081, "nlines": 73, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "माझ्याविषयी - दर्पण", "raw_content": "\nफिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश\nमी प्रसाद शिवाजीराव जोशी मानवत जि.परभणी येथे राहतो. पारंपारिक शिक्षण बीसीए पर्यंत घेतले. पत्रकारीतेची आवड असल्याने पत्रकारीतेतही पदवी संपादन केली. शालेय जीवनापासून वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण झाली.पुढे वाचकपत्र लिहायला लागलो,नंतर महाविद्यालयात प्रवेश झाल्यावर एका दैनिक सकाळ चा महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणून बातम्या पाठवत असे. पुढे दैनिक देवगिरी तरुण भारत मध्ये प्रतिनिधी म्हणून वृत्तपत्रीय लिखाणाला सुरुवात झाली.आमच्या पिढीला मानवत शहराने शारदोत्सव व्याख्यानमालेचा संपन्न वारसा दिला. त्यातून समाजातील वेगवेगळ्या समस्या, प्रश्न समजून घेता आले. आमच्या गणेशोत्सव मंडळात मोठ्या उत्साहाने कार्यक्रम आयोजित केले जायचे.\nमहाविद्यालयीन जीवनात सामाजिक संघटनेत सक्रीय झालो. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई येथे काही काळ नोकरी केली. येथील अनुभव फारच समृद्ध होता. खरेतर येथील कामाला नौकरी म्हणताच येत नाही.येथे मी शिकत होतो. मानवत शहरातील वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात सक्रीय सहभाग असल्यामुळे अनेक अनुभव आले.\nदै.पुण्यनगरी मध्ये दर्पण नावाने स्तंभलेखन करता आले. तसेच दिव्यमराठी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकमत,लोकप्रभा, तरुणभारत यांसारख्या अग्रगण्य प्रकाशनांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर लिहिता आले. राष्ट्रीय साप्ताहिक ओर्गनायझर चा प्रतिनिधी म्हणूनही काम केले. माझ्या लेखांचे वाईड एन्गलमधून हे ई-बुक ई साहित्य प्रतिष्ठान ठाणे यांनी प्रकाशित केले. सध्या मानवत येथील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून काम करत आहे.\nतरुणांनी राष्ट्राच्या, समाजाच्या विकासासाठी काही योगदान दिले पाहिजे. स्वत : च्या उपजीविकेसाठी मेहनत केल्यानंतर काही वेळ राष्ट्राच्या विकासासाठी दिला पाहिजे. या वेळात कुठल्याही प्रकारचे विधायक कार्य करता येऊ शकते. आपल्या कुवतीनुसार आपण ते निवडावे व त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. किमान आपण ज्या ठिकाणी काम करतो तेथील कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. समाजात सर्वत्र अंधार दिसत असला तरी निराश न होता विधायक, सकारात्मक विचारांचा प्रसार करण्यास मोठी संधी माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीने उपलब्ध केली आहे. या करिता हा ब्लोगप्रपंच.\nया वेब साईटला अवश्य भेट द्या\nएखाद्या विषयाचे,घटनेचे विश्लेषण करत असताना तेथील परिस्थितीचे आपल्या पूर्वग्रहदूषित सिद्धांतानुसार चित्रण करायचे आणि शेवटी आपल्या सोयी...\nव्यक्तिगत जीवनात, समाजात,राष्ट्रात अथवा जगाच्या पाठीवर कोठेही एखादी बरीवाईट घटना घडली की त्याला जबाबदार कोण याविषयीची कारणमीमांसा ...\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे . प्रत्येक नागरिक स्वत:च्या इच्छेनुसार बोलू , लिहू शकतो. भारतीय राज्...\nनिश्चलनीकरण आणि व्यवस्था बदल\nभारतासारख्या १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शासन यंत्रणा , कायदे मंडळ , न्यायव्यवस्था व एकूणच लोकशाही सुरळीतपणे , सक्षमपणे चालावी यासाठ...\nदेशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चर्चा ऐकल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाणे आठवले. अभिनेता गोविंदा याच्यावर चित्रित केलेल्या या ग...\n\"राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \"\n\" राष्ट्र आणि त्याच्या विकासासाठी आपले योगदान \" हा विषयच आता साहित्यातील प्रवाहातून नाहिसा होताना दिसतोय.कदाचित माझी दृष...\nबलात्काऱ्याना फाशीच हवी; पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे केव्हा बंद होणार \nअसिफा च्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कोणाही संवेदना जाग्या असलेल्या व्यक्तीचा थरकाप उडवणारी ही घटना आहे. म्हणून यात जे कोणी द...\nग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे ‘ नवरा मेला तरी हरकत नाही पण सवत विधवा झाली पाहिजे’. सवतीमत्सर हा सर्वज्ञात आहे. परंतू त्याचा अति...\nदाहक दुष्काळात संवेदनांचा ओलावा\nराज्यातील व विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळाची भीषण अवस्था दररोज वर्तमानपत्रातून वाचायला मिळत आहे. शेतकरी आत्महत्या , पिण्याच्या पाण्याच...\nमराठवाड्याला इसीस चा विळखा\nमराठवाडा ही संतांची भूमी. अजूनही येथील जनता प्रचंड सहनशील आहे. म्हणजे रस्ते , वीज व पाणी यासारख्या मुलभूत गरजाही मिळत नसताना येथी...\nकाळा पैसा भ्रष्टाचार शिक्षक स्वामी रामदेव बाबा अण्णा हजारे अवमूल्यन गोरगरीब जनतेचा पैसा दहशतवाद पक्षबदल महागाई राष्ट्र राष्ट्रनिर्माण राष्ट्रीयत्व लोकपाल लोकशाही शिवसेना शैक्षणिक धोरण सक्षम राष्ट्र सहित्य संमेलन स्वीस बँक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/09/blog-post_16.html", "date_download": "2018-04-26T23:02:47Z", "digest": "sha1:KSKOBCDVHXZP6UDWW6WHNILDKH4R7MOM", "length": 8553, "nlines": 67, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशवंदन केलेले आहे, हे आपल्याबरोबरच बहुतेक सर्व अभ्यासकांचे आणि सर्वसामान्य वाचकांचेही मत दिसते. मी मात्र जेंव्हा जेंव्हा ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय वाचतो किंवा कोणत्याही लेखकाचे या बद्दल मत वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला याविषयी प्रश्न पडतो.\nआता मी या विषयावरील माझे मत आपल्यासमोर विचारार्थ ठेवतो.\nभगवद्गीतेमध्ये अनन्यभक्तीचा आग्रह धरलेला आहे. ‘अनन्य भक्ती’ याचा अर्थ एका ईश्वराशिवाय किंवा श्रीकृष्णाशिवाय इतर कोणत्याही देवदेवतांची भक्ती करायची नाही. ज्ञानेश्वरांनाही याची कल्पना असणे स्वाभाविक आहे.\nअसे असताना ज्ञानेश्वर गणेशवंदन कसे करतील, हा माझ्यापुढील प्रश्न आहे.\nआपण प्रथम ज्ञानेश्वरीच्या पहिल्या काही ओव्या उद्धृत करूयात.-\n‘ओम नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या\nजय जय स्वसंवेद्या, आत्मरुपा’\nया मध्ये स्पष्ट दिसते की, ज्ञानेश्वरांनी प्रथम ओंकारस्वरूप व स्वसंवेद्य असणाऱ्या आद्य पुरुषाला वंदन केलेले आहे. गणेशाला नव्हे.\n‘देवा तूची गणेशु, सकलार्थमतिप्रकाशु’\nअसेही म्हटलेले आहे. यात गणेशाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. असे असले तरीही ज्ञानेश्वरांनी गणेशाला प्रथमत: वंदन केलेले आहे, हे मात्र दिसत नाही. प्रथम त्यांनी त्या एकमेवाद्वितीय परमेश्वरालाच वंदन करून पुढे त्या परमेश्वरालाच म्हटले आहे की, हे देवा परमेश्वरा, तुझ्याच ठायी सर्व एकवटले आहे. लोक ज्याला गणेश म्हणतात, तोही तूच आहेस. थोडक्यात, सामान्यांच्या गणेशालाही त्यांनी त्या एकमेव ईश्वरातच पाहिले आहे. त्यांना वेगळा गणेश मानण्याची आवश्यकता पडलेली नाही.\nज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे गणेशवंदन केले नसावे याला पुरावा खुद ज्ञानेश्वरीचाच देता येईल.\nज्ञानेश्वरीचा अध्याय १३, ओवी क्र. ८१५ ते ८२३ पहा. विविध देवदेवता यांचे पूजन करणाऱ्यांना त्यांनी ‘जाण अज्ञानाचा मूर्तु अवतार तो’ (अज्ञानाचा मूर्त अवतार) असेच म्हटले आहे. या ओव्यांमध्ये त्यांनी गणेशाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, तो पुढील प्रमाने.\nत्यांच्या अज्ञानाच्या अवताराला उद्देशून त्यांनी म्हटले आहे—“ चौथ मोटकी पाहे, आणि गणेशाचाची होये.”\nअसे आहे तर, ज्ञानेश्वरांनी दुरान्वयाने तरी गणेशाचा प्रथम उल्लेख का केलेला आहे, हा प्रश्न आहेच. गणेशाला वंदनच कारायाचे नाही, तर त्याचा उल्लेखच का केला\nयाचेही उत्तर पुढीप्रमाणे देता येईल.—\nज्ञानेश्वरांच्याकाळी प्रथम गणेशवंदन करणे पूर्णपणे रूढ झालेले होते. त्या काळच्या बहुतेक सर्व ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथारंभी गणेशवंदन केलेले आहे.\nथोडक्यात, परंपरा व लोकमत तर गणेशवंदनाच्या बाजूने. ज्ञानेश्वर तर लिहितात भगवद्गीतेवरील भाष्य. भगवद्गीता तर अनन्य भक्तीचा आग्रह धरते.\nज्ञानेश्वरांनी वरील परिस्थितीतून मार्ग काढला. प्रथम वंदन केले आद्यपुरुष परमेश्वराला आणि त्या परमेश्वराच्या ठायीच गणेशाला कल्पून गणेशवंदनाचाही आभास निर्माण केला.\nअशाप्रकारे ज्ञानेश्वरांनी लोकभावना व परंपरा या विषयी आदर दाखवून भगवद्गीतेच्या तत्त्वांशीही सुसंगती प्रस्थापित केली.\nज्ञानेश्वर मुळात बंडखोर नव्हतेच. ते एक समन्वयवादी संत होते. त्यांना परंपरा सांभाळत, सांभाळत समाजाचेही प्रबोधन करायचे होते. त्यांच्या ज्ञानेश्वरीत याचा सातत्याने प्रत्यय येतो.\n“ज्ञानेश्वरीतील गणेशवंदन” हा देखील ज्ञानेश्वरांच्या समन्वयवादाचा पुरावाच मानता येईल.\nज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्याप्रारंभी गणेशवंदन के...\nआज चक्रधर जयंती. आजही महाराष्ट्राला चक्रधरस्वामीबद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/abu-salem-need-parol-for-his-marriage-265334.html", "date_download": "2018-04-26T23:08:44Z", "digest": "sha1:Q2GBE3OFOWXUEBWEGKWUHAMEFUJMBF6N", "length": 10801, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्न करण्यासाठी अबू सालेमला हवी पॅरोलवर सुटका", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nलग्न करण्यासाठी अबू सालेमला हवी पॅरोलवर सुटका\nस्वत:च्या लग्नासाठी पॅरोल किंवा तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य दोषींपैकी एक असणाऱ्या अबू सालेम याने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.\n18 जुलै : स्वत:च्या लग्नासाठी पॅरोल किंवा तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य दोषींपैकी एक असणाऱ्या अबू सालेम याने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.\nअबू सालेमने आपल्या याचिकेत उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या दोन निकालांचा दाखला दिला आहे. हे निकाल सुनावताना न्यायालयाने तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या दोषींना लग्न करण्यासाठी तात्पुरत्या कालावधीची सुट्टी दिली होती. त्याचाच आधार घेत आता अबू सालेमने आपली याचिका न्यायालयापुढे मांडली आहे.\nअबू सालेमच्या या होणाऱ्या बायकोचं नाव आहे कौसर. ती 27 वर्षांची आहे. अबू सालेमचं हे तिसरं लग्न आहे. पहिलं लग्न समीराशी होऊन तलाकही झाला. त्यानं दुसरं लग्न मोनिका बेदीशी केलं असल्याची चर्चा होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/pakistan-win-6-wickets-26208", "date_download": "2018-04-26T23:15:53Z", "digest": "sha1:PLUKSASBG6SIF226K7MIM6UQTU4KSFPS", "length": 10894, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan win by 6 wickets पाकची ऑस्ट्रेलियावर मात | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nमेलबर्न - पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा विकेट राखून हरविले. याबरोबरच पाकने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. हंगामी कर्णधार व सलामीवीर महंमद हफीज याची खेळी निर्णायक ठरली. पाकने सर्व प्रकारांत मिळून जानेवारी 2005 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला हरविले. तेव्हा पर्थमध्ये पाकने वन-डे जिंकली होती.\nऑस्ट्रेलिया - 48.2 षटकांत सर्वबाद 220 (स्टीव स्मिथ 60, महंमद आमीर 3-47) पराभूत विरुद्ध पाकिस्तान - 47.4 षटकांत 4 बाद 221 (महंमद हफीज 72, शोएब मलिक नाबाद 42, मिचेल स्टार्क 2-45)\nमेलबर्न - पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा विकेट राखून हरविले. याबरोबरच पाकने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. हंगामी कर्णधार व सलामीवीर महंमद हफीज याची खेळी निर्णायक ठरली. पाकने सर्व प्रकारांत मिळून जानेवारी 2005 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला हरविले. तेव्हा पर्थमध्ये पाकने वन-डे जिंकली होती.\nऑस्ट्रेलिया - 48.2 षटकांत सर्वबाद 220 (स्टीव स्मिथ 60, महंमद आमीर 3-47) पराभूत विरुद्ध पाकिस्तान - 47.4 षटकांत 4 बाद 221 (महंमद हफीज 72, शोएब मलिक नाबाद 42, मिचेल स्टार्क 2-45)\nमाध्यम स्वातंत्र्यात भारत पिछाडीवर..\nजगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या भारतामध्ये माध्यमांचीच सर्वाधिक गळचेपी होताना दिसून येते, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये...\nपाकचे परराष्ट्रमंत्रीही अपात्र ; उच्च न्यायालयाचा निर्णय\nइस्लामाबाद : निवडणुकीदरम्यान \"यूएई'चे वर्क परमिट असल्याची बाब लपविल्याप्रकरणी आज इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा...\nएकटी TCS अख्ख्या पाकिस्तान शेअर बाजाराला भारी \nनवी दिल्ली : भारताची टीसीएस ही आयटी कंपनी सोमवारी 100 बिलियन डॉलर बाजार मूल्य असणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. टाटांचा कोहिनूर...\nआठ सुवर्णपदकांच्या पडद्याआडचा बादशहा...\nकोल्हापूर - ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पदकांचा पाऊसच पाडला. त्यातही बॉक्‍सिंगमध्ये तब्बल आठ सुवर्णपदकांची कमाई केली....\nइम्रान खानची तिसरी पत्नी पळाली...\nइस्लामाबाद - पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा मनेका ही घरामध्ये कुत्र्यांवरून झालेल्या भांडणामुळे घर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-26T23:06:02Z", "digest": "sha1:GDOXXM77YUXWXHUQK7HO76QKWX5HFSX7", "length": 27145, "nlines": 138, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "पुणेकर – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nकोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या रक्तातच आहे. मग समोर कोणताही पोलीस उभा असो. त्यालाही चांगलंच माहिती आहे की हे पुणे आहे ‘मुंबई’ नाही. इथे रांगेत उभा राहणे आणि सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पहाणे. हे पुणेकरांच्या संस्कृतीत बसत नाही. Continue reading →\n5 प्रतिक्रिया जुलै 13, 2010 जुलै 13, 2010 हेमंत आठल्ये\nकिती वाद घालणार आता बघा, आपल्या मायबाप सरकारने आपल्या भल्यासाठी किती मेहनत घेतली आहे. आणि तरी काय नाव ठेवता रे बघा, आपल्या मायबाप सरकारने आपल्या भल्यासाठी किती मेहनत घेतली आहे. आणि तरी काय नाव ठेवता रे वर्षातला एक दिवस ‘एप्रिल फुल’ असते. पण आपण सर्वच मागील किती तरी वर्षापासून ‘फुल’ नाही तर ग्रेटफुल झालो आहोत. देश कुणाचा वर्षातला एक दिवस ‘एप्रिल फुल’ असते. पण आपण सर्वच मागील किती तरी वर्षापासून ‘फुल’ नाही तर ग्रेटफुल झालो आहोत. देश कुणाचा याचे उत्त्तर खरंच धर्मनिरपेक्ष आहे. मुंबई भले मराठी माणसाची असेल, पण देश ‘राजीव गांधीचा’ आहे. काय एप्रिल फुल करतो अस वाटतं का याचे उत्त्तर खरंच धर्मनिरपेक्ष आहे. मुंबई भले मराठी माणसाची असेल, पण देश ‘राजीव गांधीचा’ आहे. काय एप्रिल फुल करतो अस वाटतं का . बर, दोन दिवसांपूर्वी दारिद्र्याच्या खालील लोकांसाठीची ‘लाभार्थी’ योजना आता ‘राजीव गांधी लाभार्थी योजना’ झाल्याची बातमी ऐकली का . बर, दोन दिवसांपूर्वी दारिद्र्याच्या खालील लोकांसाठीची ‘लाभार्थी’ योजना आता ‘राजीव गांधी लाभार्थी योजना’ झाल्याची बातमी ऐकली का आमच्या पुण्याचे आयटी पार्कचे नाव ‘राजीव गांधी आयटी पार्क’ आहे. हे तर सोडा मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, चंदीगढ, बेंगलोरु, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, मंगलोर, मोहाली, नोएडा, शिमला, तिरुअनंतपुरम्‌ आणि विशाखापट्टणम या सगळ्याचं आयटी पार्कची नावे ‘राजीव गांधी आयटी’ पार्क आहेत. गोवा राज्यातही होणार आहे म्हणे ‘राजीव गांधी आयटी पार्क’. बर ठीक आहे. संगणकाला यायला राजीव गांधी यांनी परवांगी दिली होती, म्हणून कदाचित आठवण म्हणून या सर्व आयटी पार्कची नावे ठेवली अस मानूया. Continue reading →\n2 प्रतिक्रिया एप्रिल 1, 2010 एप्रिल 1, 2010 हेमंत आठल्ये\nचार दिवसांपूर्वी हीच वेळ पिंपरी-चिंचवडवर आली होती. दोन दिवस पाणीच आल नव्हत. आणि आजकाल दिवसातून चार तास वीज देखील नसते. काल म्हणे ‘जागतिक जल दिन’ होता. माझ्या गावी तीन दिवसाआड ‘जल तास’ असतो. पंधरा वर्षांपासूनचा हा चाललेला ‘जल’ तास. आता पुण्यातही ‘जल’ तास होईल की काय भीती वाटते आहे. नेहमीचंच आहे म्हणा. या विषयात नाविन्य अस काही नाही. आता वर्तमानपत्र, मिडिया वाले. आपल्या जुने रेकोर्ड पुन्हा लावतील. आणि आमचे ‘दादा’ त्याच त्याच रटाळ सूचना करतील. पण शेवटी व्हायचं तेच होईल. त्यामुळे आत्ताच आपली काही तरी सोय बघितलेली बरी. उद्या पाणी नाही आल तर निदान अंघोळ बुडायला नको. अशी काही तरी सोय लावली म्हणजे झालं. Continue reading →\n4 प्रतिक्रिया मार्च 23, 2010 हेमंत आठल्ये\nकाय बोलाव कळत नाही आहे. पुणेकर सगळे अगदी सारखेच कसे काय माझा काका. माझ्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर राहतो. पण मागील एका वर्षात मोजून तीनदा घरी आला. बर, फोन नावाचा काही प्रकारच नाही. कधीच स्वत:हून फोन करत नाही. आणि मी मुर्खासारखा दर शनिवार – रविवार पायपीट करत जातो. अधून मधून फोन मीच करायचा. माझी एक बहिण तिथेच रहाते. एका वर्षात दोनदा माझ्या घरी आली आहे. काय बोलाव. तीच ही तेच कधीच फोन करत नाही. कधीही बघा. मोबाईलमध्ये पैसेच नाही. अजून माझ्या दोन बहिणी, आमच्या बहिणाबाई चिंचवडमध्ये राहतात. त्या चाफेकर चौकापासून माझ घर दोन किमी अंतरावर आहे. बर त्या दोघींकडे गाड्या आहेत. दोघींकडे महिन्यातून एक माझीच चक्कर होते. त्या कधीच माझ्या घरी येत नाही. Continue reading →\n3 प्रतिक्रिया मार्च 20, 2010 मार्च 20, 2010 हेमंत आठल्ये\nआजीआजोबाएकएटी केटीकाउंटरकामकार्यक्रमकिडेघोषणाचहाचान्सचित्रपटचूकजर्मनझुरळडान्सडासनामीनाहीपगारपरदेशीपालपालीपुणेपुणेकरपूणेबडी बेगमबॉम्बस्फोटभाषणमराठीमहिनामाय नेम इज घाणमुंगीमुंग्यामुंबईमुख्यरॉयलालवाघवाणीवारुळशपथसंरक्षणसत्यसिंहसुनामीसेवासोय\nएक महिना झाला. म्हणून कार्यक्रम सुरु झाला. सगळ्या मुंग्या आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या पालीही तिथे हजर होत्या. सगळ्यांनी मिळून वारुळाच्या संरक्षणाची शपथ वगैरे झाल्या. एका मागे एकाची भाषणे झाली. मग मुख्य आणि सिंहासारखी पाल भाषणाला पुढे आली. आणि आपली सत्य वाणी सुरु केली. मी इथ आल्यापासून पहाते आहे. सगळ्या मुंग्या आपल्या आपल्या कामात दंग. कोणाच आपल्या वारुळाकडे लक्षच नाही. मी नेहमीच सत्य बोलते. रागावू नका. म्हणून तर माझ्या नावात ‘सत्य’ आहे. वारुळात झुरळांनी केलेला बॉम्बस्फोट आणि त्यात मारल्या गेलेल्या मुंग्या, यात मी आणि माझ्या पाली जबाबदार नाही. तुम्ही पुणेकर मुंग्या याला जबाबदार आहे. कारण मी देखील ‘शिवाजीराजे..’ पहिला आहे. Continue reading →\n2 प्रतिक्रिया मार्च 16, 2010 हेमंत आठल्ये\nचर्चेखेरीज अन्य पर्याय नाही\nआजोबांनी कालच आम्ही भांडू शकत नाहीत. आणि गप्पा मारणे याखेरीच काही पर्याय नाही अस स्पष्ट केल. आता सौदी अरेबियात आहेत. काही नाही थोडी हवा पालट. अस कस तीन दिवस सुट्टी नाही का आजोबा २७ तारखेपासून एक मार्च पर्यंत आहेत तिथे. तिथल वातावरण चांगल आहे म्हणे. पण यावेळी आजोबा खूप वेळ भारतात होते. याआधी हवामानाच काही तरी चर्चा होती म्हणे त्या कोपनहेगनमध्ये. आता आपल्या इथलं उष्ण तापमानामुळे अस जाव लागत. दोन दिवस होते. सतरा आणि अठरा डिसेंबरला. पण तिथला हवामान बिघडलं म्हणून मग ते लवकर इथ आले. त्या आधी आपल्या जवळच्या रशियात गेले होते. सहा डिसेंबर ते आठ डिसेंबर. पण खुपच थंडी होती म्हणे तिथे. बर आजोबांचे वय काय आणि असा धावता प्रवास म्हटल्यावर दगदग होते. रोज काय केल हे आजोबा आजींना सांगतात हो. मग आजी म्हणाल तसचं बोलतात. आणि ह्या वयात काय आणि कसल्या गोष्टींची अपेक्षा करतात तुम्ही नातवंड आजोबा २७ तारखेपासून एक मार्च पर्यंत आहेत तिथे. तिथल वातावरण चांगल आहे म्हणे. पण यावेळी आजोबा खूप वेळ भारतात होते. याआधी हवामानाच काही तरी चर्चा होती म्हणे त्या कोपनहेगनमध्ये. आता आपल्या इथलं उष्ण तापमानामुळे अस जाव लागत. दोन दिवस होते. सतरा आणि अठरा डिसेंबरला. पण तिथला हवामान बिघडलं म्हणून मग ते लवकर इथ आले. त्या आधी आपल्या जवळच्या रशियात गेले होते. सहा डिसेंबर ते आठ डिसेंबर. पण खुपच थंडी होती म्हणे तिथे. बर आजोबांचे वय काय आणि असा धावता प्रवास म्हटल्यावर दगदग होते. रोज काय केल हे आजोबा आजींना सांगतात हो. मग आजी म्हणाल तसचं बोलतात. आणि ह्या वयात काय आणि कसल्या गोष्टींची अपेक्षा करतात तुम्ही नातवंड ते काही नाही, आजोबा शेजारच्यांनी भांडणार वगैरे काही नाही. Continue reading →\n4 प्रतिक्रिया मार्च 1, 2010 हेमंत आठल्ये\nकाल ममताजीन रेल्वे बजेट सादर करायला सकाळी घरातून निघाल्या असतील. आणि इकडे आमच्या चिंचवडमध्ये सकाळची सात वीसच्या लोकलच्या कृपेने ती ओव्हरहेड वायर तुटली. मग काय पुढच्या लोकल रद्द आणि मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस तासभर उशिरा सुटल्या. डेक्कन क़्विनने पिंपरीत तासाभराची विश्रांती घेतली. तीच्या विश्रांतीनंतर प्रगती, सह्याद्री देखील तासभर उशिराने निघाल्या. सगळ्या लोकल प्रवाश्यांचे हाल झाले. तस हा योगायोग जरी घडला असला तर ममताजींनी जे बजेट सादर केल ते खरच खूप चांगल होत. मुंबईत एकशे एक नवीन लोकल, मुंबई शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस सारख्या अनेक गाड्या सुरु केल्या आहेत. ममताजींनी जे केल त्यामुळे खर तर त्याचं अभिनंदन करायला हव. आज मी त्यांना ‘धन्यवाद’ चा एक इमेल टाकणार आहे. जमल्यास तुम्हीही टाका. Continue reading →\n2 प्रतिक्रिया फेब्रुवारी 25, 2010 फेब्रुवारी 25, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/", "date_download": "2018-04-26T22:28:45Z", "digest": "sha1:WZIPJHPEWS6YXIUIFLPXBHDBRAAEZGEC", "length": 73986, "nlines": 189, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "खिरापत | माझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nज्युली, ज्युलिया आणि मी\nडिसेंबर 5, 2012 Shilpa द्वारा\nअखेर काल संध्याकाळी टीव्हीवर ‘ऑन डिमांड’ चाळत असताना ‘ज्युली अँड ज्युलीया’ हा सिनेमा त्या यादीत दिसला. खाण्यावरती प्रेम असणारया प्रत्येकाने जणू हा सिनेमा पहायलाच हवा अशी काही हवा तो प्रदर्शित झाल्यापासून तयार झाली होती आणि सहाजिकच माझी उत्सुकता चाळवली गेली होती. चित्रपट पहायचा मुहूर्त मात्र अनेक दिवस लागत नव्हता पण काल मनापासून बनविलेल्या रोगन जोशचे ओकनागन व्हॅलीच्या सुरेख पोर्टबरोबर स्वादिष्ट जेवण झाल्यावर मस्त मूड लागला होता. शिवाय भरल्या पोटी पाहिल्याने, असला खाण्यावरचा सिनेमा पाहून फार चिडचिड होण्याची शक्यता नव्हती. नवऱ्याने सिनेमाच्या निवडीवर थोडा मंद विरोध करून पाहिला पण नुकत्याच हादडलेल्या माझ्या रोगन जोशची पुण्याई तो सुदैवाने विसरला नव्हता आणि बेत कायम राहिला. (सिनेमा सुरू झाल्यावर नियमाप्रमाणे विसाव्या मिनिटाला माझ्या खांद्यावर डोके ठेऊन स्वारीचे डोळेही लागले आणि नियमाप्रमाणे वैतागून मी त्याला कोपराने ढोचून उठवलेही.)\nप्रख्यात अमेरिकन पाककलानिपुण लेखिका ज्युलिया चाईल्ड आणि तिच्यानंतर साठ वर्षांनी जन्मलेल्या ज्युली पॉवेल या ब्लॉगलेखिकेच्या समांतर आयुष्यावर भाष्य करणारा हा सिनेमा माझ्यासारख्या लोकांसाठीच बनवला गेला असावा. सिनेमा पाहताना मी त्यात पुरती गुंतून गेले हे खरंच पण हे त्या सिनेमाच्या दर्जाबद्दलचं भाष्य नव्हे; गुंतून गेले ते बऱ्याच स्वयंकेंद्री भूमिकेने. आयुष्याच्या मध्यावर, पाककलेवरच्या प्रेमाने आणि फ्रान्समधल्या वास्तव्याने भारून जाऊन त्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देणारी ज्युलिया, अमेरिकन म्हणून आणि स्त्री म्हणून थोडीफार अवहेलना झालेली ज्युलिया, फ्रान्सच्या आणि पॅरिसच्या प्रेमात पडलेली आणि तरीही नाईलाजाने नवऱ्याबरोबर मायदेशी परतलेली ज्युलिया, स्वत:च्या अपयशांवर आणि निराशेवर फुंकर घालायला स्वयंपाकघरात घुसलेली ज्युली, पुस्तकाच्या रूपाने आपल्या आधीच्या पिढीच्या सुगरणीकडून शिकताना मनातल्या मनात तिच्याशी संवाद साधणारी ज्युली….या सगळ्यांशी मी माझी साम्यस्थळे शोधत असताना सिनेमा पुढे सरकत राहिला.\nसिनेमा संपल्यावरही डोक्यातली चक्रे चालूच राहिली, अजूनही चालूच आहेत. मी एवढी झपाटल्यासारखी खाण्याबद्दलच का बोलते, का वाचते, स्वयंपाकघरात स्वत:ला का डांबून घेते, सुटीच्या दिवशी आराम करण्याऐवजी भाजीबाजाराला जाऊन मग नंतर मोठया स्वयंपाकाचा घाट का घालते, निराश झाले की बाजारात जाऊन स्वयंपाकघरासाठी एक नवीन उपकरण का विकत आणते, फसलेला पदार्थ मला जमेपर्यंत घरादाराला ऊत का आणते या सगळ्याचा आता जरा विचार करायला झाला आहे.\nमाझं खाण्यावर प्रेम आहे, स्वयंपाक करणे हा माझा छंद आहे, माझ्या पदार्थाला कोणी अभिप्राय दिला की मला मनापासून आनंद होतो वगैरेच्या पुढे जाऊन या क्षेत्रातली नवनवीन कौशल्ये मला शिकाविशी वाटतात, नवनवीन कसोट्यांवर स्वतःला आजमावून पहाणे मला आवडते आणि माझ्या छंदाला एकेदिवशी माझा व्यवसाय बनवायचे दिवास्वप्न गेली काही वर्षे मी रोज पहाते इथपर्यंत येऊन मी थबकते. या पुढचा मार्ग ज्युली आणि ज्युलीयासारखाच अपेक्षितच हवा का यशाच्या व्याख्या समाजानेच दिलेल्याच असाव्यात का यशाच्या व्याख्या समाजानेच दिलेल्याच असाव्यात का पुरेसे व्यावसायिक यश न मिळाल्याने किंवा प्रसिद्धी न मिळाल्याने आपल्या छंदावरचे प्रेम कमी होते का असे काही प्रश्न मला अंतर्मुख करतात आणि या प्रश्नांपाशीच मला ज्युली आणि ज्युलीयातले अंतर सापडते. ज्युलीयाने ज्युलीला दूरच का ठेवले याचे उत्तरही सापडते. अनेक वर्षे अनेक प्रकाशकांनी नाकारल्यानंतरही आपल्या पुस्तकावर काम करत रहाणारी ज्युलीया, पुन्हा-पुन्हा सुरवात करायला न घाबरणारी ज्युलिया, खाण्यावर मनापासून प्रेम असणारी ज्युलिया मला मनोमन आवडते. त्याच्या तुलनेत, यशस्वी व्हायचे म्हणून दुसरी ज्युलिया व्हायचा प्रयत्न करणारी ज्युली, ज्युलीयासारखी मोत्याची माळ पोरकटपणे मिरवणारी ज्युली, थोड्याश्या अपयशाने कोलमडून पडणारी आणि त्यापायी स्वयंपाकावरचे प्रेम उडणारी ज्युली सरळसरळ उथळ दिसायला लागते.\nखरंतर पॅरिसमध्ये राहून महाग कुकरी स्कूलमध्ये शिकणे परवडू शिकणारी उच्चवर्गीय, सुखवस्तू ज्युलिया सुरवातीला मला किती दूर भासली होती; तिच्याबद्दल किंचित असूयाही वाटली होती. त्यापेक्षा दिवसभर न आवडणारी नोकरी करून घरी येऊन, आपल्या छोट्या आणि साध्या स्वयंपाकघरात आनंद शोधणाऱ्या ज्यूलीबद्दल मला जास्त जवळीक आणि सहानुभूती वाटली होती. एमी एड्म्सनेही तिच्या गोडगोड व्यक्तिमत्वाने ज्युलीला खरी नायिका बनवायचा प्रयत्नही केला होता पण तीदेखील ज्युलीच्या उथळपणाला, यशस्वी व्हायच्या तिच्या स्पर्धात्मक इच्छेला लपवू शकली नाही. आयुष्य म्हणजे एक स्पर्धा आहे आणि त्यात यशस्वी व्हायचे असेल तर येनकेन प्रकारेण प्रसिद्धी मिळविणे आणि त्याचा वापर करून पुस्तके विकणे हेच तिचे ध्येय असावे आणि त्यातुलनेत तिची तिच्या छंदावरची श्रद्धा पोकळ असावी अशी शंका आल्यावाचून रहात नाही.\nइथे मी थबकते, स्वतःलाच काही प्रश्न विचारते, माझी प्रामाणिकता पडताळून पहाते आणि मनोमन जाणते की खरंच माझे उद्देश प्रामाणिक आहेत, माझे अनुभव, माझे छंद इतरांबरोबर वाटण्यामागे केवळ संवाद साधण्यापलीकडे माझे इतर काही हेतू नाहीत. शिकताना, चुकताना, बनविताना, सादर करताना आणि त्याबद्दल बोलताना, लिहिताना मला मिळणारा निखळ आनंद, फक्त हा आनंदच माझा उद्देश आहे. दिवास्वप्ने मी देखिल पहाते पण ती स्वप्ने अपूर्ण राहिली तरी त्यामुळे माझे त्यांच्यावरचे प्रेम थोडेच कमी होईल अन ती पहाण्याचा आनंद आणि ती खरी होतीलही या शक्यतेने मिळणारा हुरूप कमी थोडाच होईल\nहे सगळे साक्षात्कार हा सिनेमा पहाताना झाले, सिनेमा पाहिल्यावर ज्युलिया चाईल्डचे पुस्तक आणून पदार्थ करून पहाण्याची सुरसुरी आली, माझ्याही नकळत किती सारे फ्रेंच पदार्थ मी वेळोवेळी बनविते हे लक्षात आले आणि सिनेमा पहाताना घातलेला माझा वेळ सत्कारणी लागला. आज सकाळी एग्ज बेनी साठी हॉलंडेज सॉस बनवायची कसरत करत असताना ज्युलीयाची आठवण आली आणि मी पुन्हा दिवास्वप्न पहायला लागले…माझ्या गोष्टीची सुरवात अशी होईल का….\n“त्यादिवशी सगळ्या शंका, विवंचना विसरून ती स्वयंपाकघरात घुसली, शांतपणे सुरयांना व्यवस्थित धार लावली आणि निर्धाराने कामाला लागली…”\nऑक्टोबर 3, 2012 Shilpa द्वारा\nपुन्हा स्थलांतर. नवा खंड, नवे हवामान, नवे लोक, नव्या पद्धती आणि नव्या खाद्यसंस्कृती. जुन्यातून पाय निघत नाहीय आणि नव्यात अजून पूर्ण सामावून जाता येत नाही अशी काहीशी दोलनामय, अस्वस्थ मनोवस्था. खरंतर वयाच्या वेगळ्या वळणावर हे सारे मोठे बदल किती रोमांचक वाटायचे, उत्साहाने स्वीकारले जायचे नवीन वातावरणात सामावून जायची, जे हातून सुटले त्याबद्दल हुरहूरण्याऐवजी जे हाती लागले त्याच्या नवलाईने हरखून जायची मानसिकता वयानुसार बदलत असावी बहुतेक नवीन वातावरणात सामावून जायची, जे हातून सुटले त्याबद्दल हुरहूरण्याऐवजी जे हाती लागले त्याच्या नवलाईने हरखून जायची मानसिकता वयानुसार बदलत असावी बहुतेक पण आता या वळणावर, या स्थलांतरात, हातातले काहीच सुटू नये असे वाटतेय (जे अशक्यच आहे), म्हणूनच ही थोडीशी उदासीनता.\nपाणी जड आहे, दूध-दह्याला फारशी चव नाही, ओळखीचे जिन्नस दुकानाच्या फडताळांवर सापडत नाहीत, बाहेर खायला गेले तर भल्यामोठ्या आकारमानाचे अतिसुमार किंवा अतिबेचव पदार्थ, घरी स्वयंपाक करायला लागणारी सगळी उपकरणे अजून जहाजाने आली नाहीत, एक ना अनेक तक्रारी. खरंतर सर्वात तापदायक होतो तो म्हणजे स्वत:चा हा तक्रारखोरपणा पण ‘नाराजी लपवायची आणि हसतमुखाने नवीन आव्हाने झेलायची’ वगैरेसाठी जो जन्मजात समजूतदारपणा लागतो तो आमच्याकडे अंमळ कमीच म्हणून मग, ‘आपल्याकडे’ ‘हे’ जास्त चांगलं मिळायचं आणि इथल्या ‘ह्या’ला चवच नाही वगैरे निष्कर्ष काढत चिडचिड करायची. गंमत अशी की इतक्या स्थलांतरांनंतर ‘आपल्याकडे’ या शब्दाची व्याख्या दर मिनिटाला बदलते याची जाणीवही दर मिनिटाला होत असते.\nमग एके दिवशी सुपरमार्केटमध्ये भाजीच्या रांगेत ‘टोमॅटिलो’ दिसतात. इतके दिवस केवळ पुस्तकात आणि जालावरच्या चित्रात पाहिलेले हे टपोरे, आंबटसर फळ हातात येते आणि अंगात उत्साह संचारतो, करून पहायच्या असलेल्या कितीतरी कृती आठवतात, नाराजी कुठल्याकुठे पळून जाते आणि ‘नवीन ठिकाणी नवीन जिन्नस, नवी खाद्यसंस्कृती’ ही साधीसोपी गोष्ट हळूहळू पचनी पडते. थोड्याच दिवसांत फार्मर्स मार्केटचाही शोध लागतो आणि तिथे गेल्यावर तर मग स्थानिक भाजीपाला, फळफळावळ यांची विविधता पाहून तर डोळ्यांत अक्षरशः पाणी येतं. ही अतिशयोक्ती नव्हे, पण सुपीक जमिनीतून आलेली रसरशीत समृद्धी पहाणे आणि त्याचा उपभोग घेण्याची ऐपत असण्याइतके भाग्यवान आपण आहोत ही भावना मला भावविवश करायला पुरेशी आहे. मग विक्रेत्यांशी थोड्या गप्पा, भरलेल्या पिशव्या आणि पोटात थोडे चविष्ट पदार्थ गेल्यावर मी माणसात येते आणि झपाटल्यासारखी स्वयंपाकघरात घुसते. दरम्यानच्या काळात जहाजाने सामानही येतं आणि घर, घर वाटायला लागतं. आपल्याला आनंदी रहायला इतक्या गोष्टी लागतात याची किंचित अपराधी टोचणीही लागते पण आवडत्या कपातून चहा पिताना ती विसरूनही जाते.\nअनेक नवीन पदार्थ बनवून पाहिले पण इथे आल्याआल्या विमानतळावरच ज्या मेपल क्रीम कुकीज मला बेहद्द आवडल्या होत्या त्या बनवायला जी मजा आली ती वेगळीच मेपल सिरपच्या गोडीत जो खमंगपणा आणि स्वाद आहे त्याचा दुहेरी उपयोग या बिस्किटांत केला जातो. कुकीज बनविताना त्यात ब्राऊन साखरेच्या जोडीने वापरलेले मेपल सिरप आणि आतल्या क्रीमच्या सारणात वापरलेले मेपल सिरप या दोन्हीमुळे जिभेवर रेंगाळत रहाणारी चव म्हणजे या नवीन देशाने मला दिलेली ‘प्रतिकात्मक’ गोड भेटच आहे.\n२०० ग्रॅम ब्राऊन साखर\n१२५ मिली मेपल सिरप\n२ चमचे मेपल एक्स्ट्रॅक्ट\n२ चमचे बेकिंग पावडर\n४ मोठे चमचे लोणी\n१ कप (१२५ ग्रॅम) आयसिंग/दळलेली साखर\n२ मोठे चमचे मेपल सिरप\nप्रथम लोणी फ्रीजमध्ये असल्यास बाहेर काढून मऊ होईपर्यंत ठेवावे.\nमैदा, मीठ, बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे आणि त्यात किसलेले जायफळ मिसळावे.\nलोणी आणि साखर एकत्र करून हलके होईपर्यंत फेटावे.\nत्यात मेपल सिरप घालून पुन्हा फेटावे.\nमैद्याचे मिश्रण त्यात मिसळावे व तयार झालेल्या पिठाचे दोन गोळे करून फ्रीजमध्ये दोन तास ठेवावेत.\nओव्हन १८० डीग्रीजला तापवून घ्यावा.\nमिश्रण लाटण्याने लाटून हव्या त्या आकारात कापावे, मेपल पानाचा आकार मिळाला तर उत्तमच.\nकुकीज ओव्हनमध्ये ८-१० मिनिटे किंवा किंचीत सोनेरी होईपर्यंत भाजून काढाव्यात.\nबाहेर काढल्यावर कुकीज थोड्यावेळ (३-४ मिनिटे) बेकिंग ट्रेवरच गार होऊ द्याव्यात आणि नंतर कूलिंग रॅकवर काढून गार होऊ द्याव्यात.\nक्रीमच्या मिश्रणासाठी लोणी फेटून घ्यावे व त्यात मेपल सिरप आणि आयसिंग साखर घालून मिश्रण एकत्र येईपर्यंत फेटावे.\nगार झालेल्या कुकीजवर थोडे क्रीमचे मिश्रण लावून त्यावर दुसरी कुकी ठेवावी व हलकेच दाबावे.\nक्रीमचे मिश्रण न घालतादेखिल या कुकीज पुरेश्या गोड, खुसखुशीत आणि चविष्ट लागतात.\nकृतीसाठी या आणि या दोन्ही ब्लॉगवरील माहिती वाचली आणि त्या आधारे किंचित फरक करून प्रमाण वापरले.\nकाही पदार्थांची ओळखच जर चुकीच्या पद्धतीने झाली तर पुढे त्यांचे नावही नको वाटते. होस्टेलच्या मेसनी बदनाम केलेल्या कोबी, टिंडा वगैरे भाज्या किंवा पानात पडताना वाजणारे अर्धेकच्चे शिजलेले टणटणाटण वाटाणे वगैरेंच्या कथा घराघरांतून चघळल्या जातात. मॅंगोमूस या प्रकाराची ओळखही माझ्यासाठी चुकीच्या प्रकाराने झाली होती; प्लॅस्टिकच्या डब्यांतून मिळणारे, वेगवेगळ्या प्रीझर्वेटिव्ह्जनी, कृत्रिम रंग आणि कृत्रिम स्वादांनी भरलेले, आंब्याच्या मूळ स्वादाशी चुकूनही साधर्म्य नसणारे ते मॅंगोमूस ओळखीच्या कोणाच्यातरी मुलांना आवडायचे म्हणून त्यांच्याकडे खाऊन पाहिले तर त्यानंतर मॅंगोमूसचे नाव काढले तरी नको वाटायचे. नंतर आमच्या घराजवळच्या एका बेकरीत मिळणारा मॅंगोमूस-केक खाण्याची हिम्मत केली कारण या बेकरीतले सारे पदार्थ ताजे बनविलेले असायचे आणि माझा तिथला अनुभव बराच चांगला होता, शिवाय त्या केकवर लावलेल्या ताज्या आंब्याच्या फोडी खूपच मोहक दिसत होत्या. केकदेखिल बेकरीच्या लौकिकाला साजेसाच होता, खासकरून त्यातला मॅंगोमूसचा थर खूपच स्वादिष्ट होता. तेंव्हापासून माझ्या मनातली या पदार्थाविषयीची आढी दूर झाली. बऱ्याच वेगवेगळ्या प्रयत्नांनंतर अलिकडे मला या मॅंगोमूसच्या कृतीचे गणित पक्के जमले आणि मग आंब्याच्या दिवसांत हे अनेकदा बनविले गेले.\nआंब्याच्या पदार्थांमध्ये लिंबू (लाईम) वापरले तर त्याचा स्वाद वाढतो असा माझा अनुभव आहे, त्यामुळे त्याची एकसुरी गोडी थोडी कमी होते आणि त्यात लिंबाची (लाईमची) सालही किसून वापरली तर उन्हाळ्याच्या दिवसांत त्याच्या स्वादाने तजेला येतो म्हणून मी या दोन्हींचा वापर या मूज मध्ये करते. मूज सेट होण्यासाठी जिलेटीन वापरले जाते; मी सामान्यत: लिफ जिलेटीन वापरते आणि तेदेखील अगदी बेताने, कारण जास्त जिलेटीन वापरले तर मूज हलके न होता फारच गच्च व चिवट होते. लिफ जिलेटीन न मिळाल्यास पावडर जिलेटीनचे सात ग्रॅमचे पाकीट (चार जिलेटीन लीव्ह्जसाठी) वापरता येते. मी या कृतीत अंड्याचा पांढरा भाग फेटून वापरला आहे पण अनेकांना कच्चे अंडे वापरण्याबद्दल जरा शंका असते. माझ्या अनुभवाप्रमाणे, अंड्याला येणारा वास हा मुख्यत: त्याच्या पिवळ्या भागातून येतो, त्यामुळे पांढरा भाग फेटून वापरल्याने पदार्थाला अंड्याचा वास असा काही येत नाही पण वापरल्यामुळे पदार्थ हलका व्हायला खूप मदत होते. तरीही नको असल्यास अंडे वगळूनही मूस बनविता येते आणि तेही चांगले होते. माझ्या कृतीत मी सावर (sour) क्रीम वापरले आहे पण ते उपलब्ध नसल्यास, क्रीमचे प्रमाण दुप्पट करावे. ताज्या आंब्याच्या दिवसात आंब्याचा रस मिक्सरवर एकसारखा करून वापरता येईल आणि इतरवेळेस मॅंगोपल्प वापरता येईल पण तो चांगल्या प्रतीचा आहे याची खात्री करून घ्यावी. शिवाय मॅंगोपल्पमध्ये साखर घातलेली असल्यास त्याप्रमाणे साखरेचे प्रमाणही आवडेल त्या प्रमाणात कमी करावे लागेल.\nमॅंगोपल्प किंवा ताज्या आं ब्याचा रस ४०० ग्रॅम (दीड मोठे कप)\nलिफ जिलेटीनची चार पाने\nचार टेबलस्पून सावर (sour) क्रीम\nडबल क्रीम १२५ मिली\n१ हिरवे लिंबू (लाईम) रस आणि साल किसून\n२ अंड्यांचा पांढरा भाग\nप्रथम जिलेटीनची पाने गार पाण्यात भिजवून ठेवावीत. एका भांड्यात आंब्याच्या रसापैकी अर्ध्या रसात लिंबाचा रस, लिंबाची किसलेली साल आणि साखर मिसळून तो आचेवर ठेवावा व साधारण उकळीला आल्यावर बाजूला काढून ठेवावा.\nमऊ झालेली जिलेटीनची पाने पिळून घेऊन गरम रसातच मिसळावीत व हे मिश्रण गार होऊ द्यावे. उरलेल्या रसात सावर क्रीम मिसळून फेटावे, गार झालेले आंब्याचे मिश्रण त्यात घालावे व मिसळावे, डबल क्रीम फेटून घ्यावे व तेही त्यात हलक्या हातावे मिसळावे.\nअंड्याचा पांढरा भाग त्याचे तुरे उभारेपर्यंत फेटावा. थोडेथोडे करत अंड्याचा फेस आंब्याच्या मिश्रणात हलक्या हाताने मिसळावे. सारे पदार्थ चांगले मिसळले तर जायला हवेत पण ते करताना त्यात शक्य तेवढी हवा राहू द्यावी म्हणजे मूस चांगले हलके होईल.\nहे मिश्रण हव्या त्या आकाराच्या ग्लासेसमध्ये ओतून सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये (फ्रीजरमध्ये नव्हे\nसाधारणत: चार तासात मूस सेट होईल. खायला देताना वर ताज्या आंब्याच्या फोडी घालाव्यात हे वेगळे सांगायला नकोच\nPosted in आंबा, आंबा, खाण्याचे पदार्थ, गोड पदार्थ | Tagged आंबा, आंब्याचे पदार्थ, मॅंगो-मूस, Mango Mousse | 2 Comments »\nमार्च 9, 2012 Shilpa द्वारा\nपरिपूर्णता ही एका स्वप्नासारखी असते, हातास कधीच लागत नाही पण तिचं एक चित्र डोक्यात पक्कं बसलेलं असतं. पुरणा-वरणाचा स्वयंपाक म्हटला की माझ्या डोळ्यांसमोर असंच चित्र उभं रहातं. केळीच्या पानावर, नाजूकपणे, जागच्या-जागी मांडलेल्या चटण्या-लोणची, कोशिंबिरी, भाज्या, भाताच्या मुदी, भजी, पापड, थेंबभर खीर, कटाची आमटी, कढी, पंचामृत आणि या साऱ्या बेताचा केंद्रबिंदू असलेली पुरणाची पोळी लहानपणी मात्र आईने असं छान मांडलेलं पान वाढलं की माझी तक्रार असायची, “एवढे सगळे पदार्थ केलेयस की त्यानेच पोट भरून जातं, पुरणपोळी खायला जागाच रहात नाही लहानपणी मात्र आईने असं छान मांडलेलं पान वाढलं की माझी तक्रार असायची, “एवढे सगळे पदार्थ केलेयस की त्यानेच पोट भरून जातं, पुरणपोळी खायला जागाच रहात नाही” आता मी दिवसभर खपून तोच घाट घातला की हे आठवतं आणि हसू येतं, कशासाठी हा आटापिटा असं मात्र वाटत नाही, पान पूर्ण भरल्याशिवाय समाधानच होत नाही; कारण काय, तर ही परिपूर्णतेची कल्पना, पिढीजात चालत आलेली\nयावेळी होळीच्या दिवशी अनायसे घरी होते, वेळही होता आणि उत्साहही होता म्हणून सगळं साग्रसंगीत करायचं ठरवलं. कसलीही घाई नाही, कोणताही आणि कोणाचाही व्यत्यय नाही अशा वातावरणात, मनापासून स्वयंपाक करायला लागले आणि घरभर भरून राहिलेल्या प्रत्येक गंधातून अनेक आठवणी जाग्या झाल्या. कोणाची तरी नात म्हणून, कोणाची भाची म्हणून, कोणाची लेक म्हणून, कोणाची नातसून, कोणाची सून म्हणून करून घेतलेल्या कोडकौतुकांची, भरल्या पंक्तींची, सुगरणींच्या हातच्या चविष्ट पदार्थांची आठवण झाली. तसा गतकाळच्या आठवणींत रमणारा माझा स्वभाव नव्हे पण गंध आणि चवी थेट भूतकाळात घेऊन जातात. आजचं माझं आधुनिक आयुष्य माझ्या आधीच्या पिढ्यांतील स्त्रियांच्या आयुष्याहून इतकं वेगळं असतानाही माझ्याही मनातला एक लखलखीत कोपरा तसाच, हुबेहूब त्यांच्यासारखाच आहे याचा पुनःप्रत्यय आला. एकटीच होते मी, तरी मनातल्या मनात या सगळ्या बायकांशी अखंड संवाद चाललेला होता, हे असं करावं, हे तसं करू नये वगैरे संभाषणे कानाशी चालूच होती आणि त्याला माझी प्रत्युत्तरेही. पानं मांडल्यावर मनात आलं की ही पंगत अपुरी आहे, ह्या पहिल्या पंगतीला बसण्याचा मान या सगळ्या बायकांचा आहे. कोणतेही काम नेटकेपणाने, सुबकतेने, कौशल्यांने, मेहेनत घेऊन आणि मनापासून करायचे हा धडा मला दिलेल्या या बायका काय बरं म्हटल्या असत्या माझ्या पंगतीला बसून मनापासून कौतुक केलं असतं की अजून चार धडे दिले असते मनापासून कौतुक केलं असतं की अजून चार धडे दिले असते मला तर वाटतं की “सुगरण आहे हो पोर” असं म्हणता-म्हणताच “ह्यात हिंग नसतो घालायचा किंवा हे थोडं कोरडं झालंय” असंही म्हणाल्या असत्या\nइतके पदार्थ करण्याने जेवताना मोठी मजा येते, कशाबरोबर काय खाऊन चव कशी वाढते किंवा कमी होते हे करून पहायचा एक खेळच होऊन जातो. तिखट, गोड, आंबट, तुरट, खारट, स्निग्ध, मऊ, कुरकुरीत, खुसखुशीत, गार, गरम, कोमट सगळं काही एकाच पानावर आधी गंधाने स्वाद घ्यायचा, मग डोळ्यांनी आणि शेवटी जिभेने. मी लहान असताना जे पदार्थ म्हणजे मला पुरणपोळीच्या मार्गात अडथळा वाटायचे, त्या सगळ्यां पदार्थांचा आस्वाद माझ्या बछड्याला मात्र पुरेपूर घेता येतो. अगदी चटणी-लोणच्यापासून कटाच्या आमटीतल्या शेवग्यापर्यंत सगळ्या पदार्थांचं रसग्रहण करून झाल्यावर बाईसाहेब इतक्या खूष झाल्या की लगबगीने आपल्या खोलीत जाऊन आपला बटवा घेऊन आल्या आणि त्यातली दोन नाणी माझ्या हातावर टेकवून म्हणाल्या “ इतका मस्तं स्वयंपाक केलास म्हणून तुला हे बक्षीस आधी गंधाने स्वाद घ्यायचा, मग डोळ्यांनी आणि शेवटी जिभेने. मी लहान असताना जे पदार्थ म्हणजे मला पुरणपोळीच्या मार्गात अडथळा वाटायचे, त्या सगळ्यां पदार्थांचा आस्वाद माझ्या बछड्याला मात्र पुरेपूर घेता येतो. अगदी चटणी-लोणच्यापासून कटाच्या आमटीतल्या शेवग्यापर्यंत सगळ्या पदार्थांचं रसग्रहण करून झाल्यावर बाईसाहेब इतक्या खूष झाल्या की लगबगीने आपल्या खोलीत जाऊन आपला बटवा घेऊन आल्या आणि त्यातली दोन नाणी माझ्या हातावर टेकवून म्हणाल्या “ इतका मस्तं स्वयंपाक केलास म्हणून तुला हे बक्षीस” आता इतकं गोड बक्षीस मिळाल्यावर पुढच्या वेळेस पुन्हा असा घाट घालणं अपरिहार्यच आहे\nअशाच परंपरा चालू रहातात, सक्तीने न लादलेल्या तर स्वेच्छेने स्वीकारलेल्या; जातीपातीच्या, कर्मकांडाच्या, भेदभावाच्या बंधनात न जखडता सौंदर्याच्या, परिपूर्णतेच्या शोधात समृद्ध झालेल्या\nफेब्रुवारी 21, 2012 Shilpa द्वारा\nज्यात लोणी नाही, मैदा नाही, इतर इन-मीन-तीन जिन्नस आहेत अशी बदामाची सर्वगुणसंपन्न बिस्किटे बनवायचा अलिकडे मला जणू छंदच जडला आहे. मी ही बिस्कीटे बनवायला लागले ती थोड्या योगायोगाने. असं झालं की, डिसेंबरच्या आसपास माझी एक मैत्रीण शुगर-फ्री आणि ग्लूटन-फ्री डायट करायला लागली. का ते मला विचारू नका कारण लोक असल्या आत्मक्लेशी गोष्टी स्वेच्छेने का करतात हे मला काही समजलेलं नाहीय. म्हणजे एखाद्याला मधुमेह असेल किंवा गव्हाच्या पदार्थांचं सेवन प्रकृतीसाठी वर्ज असेल तर ते वेगळं पण फक्त वजन वगैरे घटविण्यासाठी कोणी स्वेच्छेने असल्या फंदात पडायला लागला तर मला त्याचं नवल वाटतं. तर या मैत्रिणीला हे ‘डायट’ फारच महाग पडायला लागलं आणि त्यात ख्रिसमसच्या मोसमात, जेंव्हा इतर जनता तमाम गोड पदार्थांवर तुटून पडत होती तेंव्हा तर तिचा निग्रह अजूनच डळमळीत व्हायला लागला. ती दररोज कुरकुरायची की काहीतरी गोड खावसं वाटतयं, मग आम्ही हेल्थ शॉपच्या खेपा घालायचो आणि मग ही लेबले वगैरे वाचून काहीतरी विकत घ्यायची. तेंव्हा माझ्या नजरेला ‘झायलोटॉल’ नावाचा साखरेला पर्याय म्हणून वापरला जात असलेला पदार्थ दिसला. साखरेच्या इतर पर्यायांपेक्षा हा वेगळा वाटला कारण यात काही कृत्रीम रासायनिक पदार्थ नसून ओट, बर्च वगैरे जिन्नसांच्या तंतूंपासून हे बनविले जाते अशी माहिती मिळाली. आमच्या घरात गेल्या दोन पिढ्यांपासून मधुमेह आहे म्हणून मी थोडी जास्त माहिती घेतली. शिवाय मी दरवर्षी या मोसमांत मित्रमंडळींना घरी बनविलेल्या बिस्किटांची वगैरे भेट देते पण आता या मैत्रीणीला, ती खाऊ शकेल अशी भेट देणं भाग पडलं. ‘झायलोटॉल’ विकत घेतल्याने शुगर-फ्रीची तर सोय झाली पण आता ग्लूटन-फ्री साठी काय करावे या विचारात असताना माझ्याकडे असलेल्या एका इटालियन खाद्यपदार्थांच्या पुस्तकात आमरेट्टी बिस्किटांची कृती सापडली. मग अशा प्रकारे झाली ही ‘शुगर-फ्री’ आणि ‘ग्लूटन-फ्री’ बिस्कीटे तयार आणि मैत्रीणही मनापासून खूश\nखरतरं बारा वर्षांपूर्वी पुस्तक विकत घेतलं तेंव्हापासून मला ही बिस्कीटे बनवून पहायची होती पण त्याला मुहूर्त असा लागला. आमरेट्टी बिस्किटांत बदाम, साखर आणि अंडे असे तीनच मूळ पदार्थ असतात आणि मग स्वाद वाढवायला व्हनिला किंवा बदामाचा एक्स्ट्रॅक्ट वगैरे घालतात पण तरी ही बिस्कीटे अशी मस्त हलकी, कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात की बस्स आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमरेट्टीचा उच्चार आमच्या बाईसाहेब ‘आमराटी’ असा करतात आणि त्यांच्या जिभेचं एकूण अमराठी वळण ऐकून आम्ही तर या बिस्किटांचं बारसं ‘अमराठी बिस्कीटे’ असंच केलंय.\nबदामाचे कूट २०० ग्रॅम\nकॅस्टर साखर (किंवा साखरेला पर्यायी पदार्थ) २२५ ग्रॅम\nदोन अंड्यांचा पांढरा भाग\n१ चमचा व्हनीला एक्स्ट्रॅक्ट\n२ चमचे आमरेट्टो लीक्युर (हवी असल्यास)\nबेकिंग शीटला लावायला किंचितसे लोणी\nकॅस्टर साखर न मिळाल्यास साधी साखर किंचित दळून घ्यावी पण अगदी पिठीसाखरेसारखी बारीक नव्हे तर थोडी रवाळ.\nप्रथम ओव्हन १६० डीग्रीला तापवून घ्यावा. बदामाच्या कुटात अर्धी साखर (शंभर ग्रॅम) मिसळून ठेवावी. अंड्याचा पांढरा भाग वेगळा करून ‘सॉफ्ट पीक’ पर्यंत फेटून घ्यावा. नेहेमी बेकिंग करणाऱ्यांना ‘सॉफ्ट पीक’ वगैरे तांत्रिक शब्दांची कल्पना असेल पण इतरांसाठी, ‘सॉफ्ट पीक’ म्हणजे अंडे फेटताना जेंव्हा ते हलके होते आणि उचलले तर त्याचे तुरे उभे रहातात. मिश्रण हलके झाले असले तरी या स्टेजला अजून ओलसरच असते.\nअंड्याला ‘सॉफ्ट पीक’ आल्यानंतर, उरलेली निम्मी (शंभर ग्रॅम) साखर त्यात थोडीथोडी घालून फेटत रहावे आणि मिश्रण ‘स्टीफ पीक’ पर्यंत आणावे. ‘स्टीफ पीक’ म्हणजे फेटताना तयार झालेले तुरे स्टीफ उभे रहातात आणि अगदी भांडे उलटे केले तरी तसेच चिकटून रहातात. या स्टेजला मिश्रण थोडे कोरडे दिसते.\nआता मिश्रणात साखरेत मिसळून ठेवलेले बदामाचे कूट अगदी हलक्या हाताने घालून मिसळावे. याला तांत्रिक शब्द ‘फोल्ड’ करावे असा आहे. त्यात व्हनीला एक्स्ट्रॅक्ट, आमरेट्टो लीक्युर (वापरत असल्यास) वगैरे मिसळून घ्यावी आणि तयार झालेले मिश्रण एका पायपिंग बॅगमध्ये भरावे. एका बेकिंग ट्रेवर ग्रीसप्रूफ कागद घालून त्याला थोडेसे लोण्याचा हात लावावा आणि त्यावर पायपिंग करून (चकली घालतो) तसे रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे गोळे घालावेत. बिस्कीटे फार मोठी केली तर आतून चिवट होतात म्हणून छोटीच ठेवावीत. दोन गोळ्यांत पुरेसे अंतर ठेवावे कारण बिस्कीटे भाजताना बरीच फुगतात. हवे असल्यास सजावटीसाठी त्यावर बदामाचे काप लावावेत.\nआता बिस्किटे १५-१८ मिनिटे किंवा हलकी बदामी होईपर्यंत भाजून घ्यावीत. बाहेर काढल्यावर पाच मिनिटे ट्रेतच गार होऊ द्यावीत आणि मग हलक्या हाताने कागदापासून सोडवून घ्यावीत. ही बिस्कीटे गार होण्याआधी थोडी चिकट असल्याने कागदावरून काढताना हलक्या हाताने किंवा उलतन्याने, मोडू न देता सोडवावीत नंतर एका कूलिंग रॅकवर ठेऊन पूर्ण गार होऊन द्यावीत. गार झाल्यावर हवाबंद बरणीत भरून ठेवावीत.\nPosted in खाण्याचे पदार्थ, ख्रिसमस, गोड पदार्थ, बदाम, बेकिंग, सामग्री | Tagged Amaretti cookies, अमराठी, आमरेट्टी बिस्किटे, इटालियन कुकीज, कुकीज, Biscuits | 4 Comments »\nनवाबी खाना, गोळी बिर्याणी\nफेब्रुवारी 15, 2012 Shilpa द्वारा\nमध्यंतरी इथे एका खाद्यपदार्थांच्या संमेलनात, एक भारतीय शेफ काही प्रात्यक्षिके दाखवत होता. नेहमीच्या त्याच त्या ‘चिकन टिक्का मसाला’ पेक्षा हैद्राबादी हलीमची माहिती देत होता त्यामुळे मला आधीच त्याचं कौतुक वाटलं. तो म्हणाला की हे अगदी मंद आचेवर शिजवायला आठ तास लागतात. त्याने प्रात्यक्षिक तर दाखविले पण लोकांना चव पहाण्यासाठी आणलेला पदार्थ त्याने आधी शिजवून आणला होता. सहाजिकच त्याची मुलाखत घेणाऱ्या माणसाने त्याला विचारले की “आठ तास हा खूपच जास्त वेळ आहे; कमी वेळात बनवायला काय करावं लागेल हा खूपच जास्त वेळ आहे; कमी वेळात बनवायला काय करावं लागेल” त्यावर आमच्या शेफने उत्तर दिले “ते मला नाही माहीत पण हा पदार्थ अशा योग्यतेचा बनवायचा असेल तर तो बनवायला आठ तास लागतात हे मला माहीत आहे.” त्याचं हे अव्यावहारिक उत्तर भारतीय खाद्यसंस्कृतीची केवळ तोंडओळख असलेल्या प्रेक्षकांना अर्थातच आवडलं नसावं पण मला या शेफच्या सडेतोड उत्तराचं अजूनच कौतुक वाटलं. हैद्राबादी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्यच मुळात सावकाश, वेळ घेऊन, घिसाडघाई न करता मंद आचेवर शिजवणे आहे तर मग त्याची ओळख करून घेतानाच वेळ वाचविण्याच्या गोष्टी का करा” त्यावर आमच्या शेफने उत्तर दिले “ते मला नाही माहीत पण हा पदार्थ अशा योग्यतेचा बनवायचा असेल तर तो बनवायला आठ तास लागतात हे मला माहीत आहे.” त्याचं हे अव्यावहारिक उत्तर भारतीय खाद्यसंस्कृतीची केवळ तोंडओळख असलेल्या प्रेक्षकांना अर्थातच आवडलं नसावं पण मला या शेफच्या सडेतोड उत्तराचं अजूनच कौतुक वाटलं. हैद्राबादी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्यच मुळात सावकाश, वेळ घेऊन, घिसाडघाई न करता मंद आचेवर शिजवणे आहे तर मग त्याची ओळख करून घेतानाच वेळ वाचविण्याच्या गोष्टी का करा आता हलीम शिजवायला कुठल्या हैद्राबादी गृहिणीकडे तरी आठ तास आहेत हा वेगळा मुद्दा झाला पण मुख्य मुद्दा असा की खाद्यापदार्थच नव्हे तर काहीही उत्तम बनवायचं असेल, तर त्याला लागणारा पुरेसा वेळ द्यावाच लागतो. त्यामुळेच मी देखील उगीच जाता-येता, चला आज ‘दम बिर्याणी’ बनवू म्हणायला जात नाही, जर ‘दम’ खाण्याइतका वेळ असेल तरच या भानगडीत पडते.\nमागच्या आठवड्यात फ्रीजमध्ये जो मॅरीनेट करून ठेवलेला खिमा होता त्याची काही मी बिर्याणी वगैरे बनविणार नव्हते पण तो खराब होण्याआधी शिजवायला हवा होता. मी खूप कंटाळले होते तरीही त्याचे थोडे बोराच्या आकाराचे गोळे बनवून ते कढईत थोड्या तेलावर तळले आणि मग गार झाल्यावर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवले. असा विचार होता की उद्या थोडी ग्रेव्ही बनवू आणि त्यात हे गोळे सोडू. पण दुसऱ्या दिवशी ‘गोळी बिर्याणी’ बनवायची ठरवली आणि ही आमच्या घरात एवढी पसंत पडली की ‘आमच्या इकडून’ (:-) कसलं मजेशीर वाटतंय हे लिहायला) विनंती आली, की कशी बनवली याची कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे मीही कधीतरी बनवेन. (ह्याचा मतितार्थ असा घ्यायचा की कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे पुढच्या वेळेस बनवलीस की इतकीच चांगली होईल) विनंती आली, की कशी बनवली याची कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे मीही कधीतरी बनवेन. (ह्याचा मतितार्थ असा घ्यायचा की कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे पुढच्या वेळेस बनवलीस की इतकीच चांगली होईल) तर असो पण याच आठवड्यात एका चॅरीटीसाठी काम करायला एक स्थानिक मुलगी हैद्राबादला जाणार होती आणि तिने ऑफिसमधे ‘इंडियन नाईट’ ठेवली होती. सगळ्यांनी काहीतरी भारतीय पदार्थ बनवून आणायचा आणि पैसे गोळा करायचे. मी हैद्राबादच्या चॅरीटीसाठी हैद्राबादी पदार्थ म्हणून ही ‘गोळी बिर्याणी’ बनविली आणि यावेळेस सगळी मोजमापे नीट लिहून ठेवली. खाली सामग्री आणि कृती देते आहे पण ती इतकी लांबलचक आहे की त्याची मी तीन टप्प्यांत विभागणी केली आहे. तयारीचा टप्पा, प्रत्यक्ष शिजवून घेण्याचा टप्पा आणि मग शेवटचा थर बनवून वाफेवर (‘दम’वर) शिजवायचा टप्पा. ही कृती जर शेवटपर्यंत वाचलीत तर ही बनवायला लागणारा पेशन्स तुमच्याकडे आहे हे नक्की सिद्ध होईल\nपहिल्या (तयारीच्या) टप्प्यात लागणारे साहित्य:\nमटणाचा खिमा अर्धा किलो\n२५ ग्रॅम लसूण (एक मोठा गड्डा)\n२५ ग्रॅम आले (तीन चार इंच तुकडा)\nअर्धा चमचा तिखट (किंवा चवीनुसार)\nचिरलेली कोथिंबीर दोन मोठे चमचे\nचिरलेला पुदिना एक मोठा चमचा\nजुने बासमती तांदूळ २ कप (२२५ ग्रॅम)\nआले, लसूण व मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. यातील निम्मे वाटण मॅरीनेट करण्यासाठी, तर इतर निम्मे ग्रेव्हीत घालायला बाजूला ठेवावे. मटणाच्या खिम्यात आले-लसूण-मिरचीचे वाटण (२ छोटे चमचे किंवा एकूण वाटणाच्या निम्मे), हळद, तिखट, मीठ, अंडे, कोथिंबीर व पुदिना घालून चांगले एकत्र करावे व झाकून फ्रीजमध्ये किमान अर्धा तास ठेवावे.दोन मोठे कांदे उभे चिरून कुरकुरीत होईपर्यंत तपकिरी रंगावर तळून घ्यावेत, हे तळताना करपणार नाहीत याची काळजी घ्यावी. अर्धा कप गरम दुधात केशर मिसळून ठेवावे. तांदूळ धुवून घेऊन पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवावेत आणि त्यानंतर गाळून पाणी काढून टाकावे.\nदुसऱ्या (शिजवण्याच्या) टप्प्यात लागणारे साहित्य:\nखडा मसाला (२ जायपत्री, ४ वेलदोडे, २ इंच दालचीनी, ३ लवंगा)\n४ मोठे चमचे तेल\nएक चमचा तिखट (किंवा चवीनुसार)\n२ चमचे गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला (कृती दुसऱ्या ठिकाणी दिली आहे)\n१/२ कप फेटलेले दही\nकांदा वाटून किंवा अगदी बारीक चिरून घ्या, टोमॅटो चिरून घ्या.मॅरीनेट करून ठेवलेल्या खिम्याचे बोराएवढ्या आकाराचे गोळे करून २ मोठे चमचे तेलावर परतून घ्यावे. हे परतले नाही तरी चालते पण मी या गोळ्यांचा आकार व्यवस्थित गोल रहावा म्हणून हे करते. खिमा परत रस्स्यात शिजला जातो त्यामुळे फार शिजवायची गरज नाही, फक्त परतून घ्यावे. त्याच तेलात अजून २ मोठे चमचे तेल घालून गरम करून घ्या व त्यात कांदा घालून परतून घ्या. आता त्यात आले-लसूण-मिरचीचे वाटण, हळद, तिखट, धणेपूड आणि जिरेपूड घालून अजून थोडे परता. आता गरम मसाला आणि चिरलेले टोमॅटो घालून मसाल्याला थोडे तेल सुटेपर्यंत परता. फेटलेले दही आणि अर्धा कप पाणी घालून एक उकळी येऊ द्या आणि मग त्यात आधी करून ठेवलेले खिम्याचे गोळे घाला. भांड्यावर झाकण घालून मंद आचेवर ७-८ मिनिटे शिजवा.ग्रेव्हीत फार पाणी उरले असेल तर झाकण काढून अजून थोडे उकळा. दुसऱ्या एका भांड्यात तांदूळ, चार कप पाण्यात खडा मसाला घालून शिजवायला ठेवावे. पूर्ण न शिजवता थोडे अर्धेकच्चे झाल्यावर बाजूला काढून गाळून घ्यावे व एका परातीत उपसून ठेवावे.\nतिसऱ्या टप्प्यात लागणारे साहित्य:\n२-३ मोठे चमचे तूप\n१ मोठा टोमॅटो (चकत्या कापून)\nअर्धा कप चिरलेली कोथिंबीर\nअर्धा कप चिरलेला पुदिना\n२ चमचे गरम अथवा बिर्याणी मसाला\n२-३ चमचे केवडा एसेन्स\n१ कप मळलेली कणिक\nआता बिर्याणीचे थर लावायचे. एका जाड बुडाच्या भांड्यात थोडे तूप घालावे आणि त्यावर टोमॅटोच्या चकत्या पसराव्यात. त्यावर अर्धे खिम्याचे गोळे घालावे, त्यावर भाताचा थर घालावा, वर कोथिंबीर आणि पुदिना पसरावा, चिमटीने थोडा गरम मसाला भुरभुरावा, तळलेल्या कांदा पसरावा आणि थोडे तूप घालावे. गुलाबजल आणि केवड्याच्या एसेन्सचे थोडे थेंब घालावेत. याच पद्धतीने उरलेल्या पदार्थांचे थर घालावेत. आता भांड्यावर झाकण घालून ते कणकेने सगळ्या बाजूंनी चिकटवून बंद करून टाकावे. मंद आचेवर एक जाड तवा ठेवून त्यावर हे बिर्याणीचे भांडे ठेऊन द्यावे. साधारण १०-१२ मिनिटांनी आच बंद करावी व खायला घेईपर्यंत भांडे तसेच त्यावर ठेऊन द्यावे. वाढण्यापूर्वी तळलेले काजू आणि उकडलेले अंडे सजावटीसाठी घालता येईल. एखाद्या फळाच्या रायत्याबरोबर बिर्याणी खायला घ्यावी.\nPosted in भात/बिर्याणी/पुलाव वगैरे, मटण | Tagged खिमा बिर्याणी, गोळी बिर्याणी, मटण बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, Lamb Goli Biryani, Mince Biryani, Mutton Biryani | 6 Comments »\nफेब्रुवारी 15, 2012 Shilpa द्वारा\nबिर्याणी मसाला हा खरंतर एक प्रकारचा गरम मसालाच आहे पण माझ्या माहितीप्रमाणे, बिर्याणी मसाल्यात लवंग, मिरी, काळे वेलदोडे या मसाल्यांपेक्षा जायफळ, जावित्री, बदामफूल, वेलदोडे वगैरे मसाल्याच्या पदार्थांचे प्रमाण थोडे जास्त असते. अर्थात जिथे गरम मसाल्याचे प्रमाणदेखील घराघराप्रमाणे बदलते तिथे बिर्याणी मसाल्याचे अगदी जगत्मान्य असे प्रमाण कसे मिळायचे पण मी जे वापरते ते प्रमाण खालीलप्रमाणे:\n३ इंच दालचीनीचा तुकडा\nजायफळ सोडून वरील सर्व मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे भाजून घ्यावेत. मंद आचेवर, त्यांतील नैसर्गिक तेले बाहेर येईपर्यंतच हलकेसे भाजावेत. सगळे एकत्र करून, गार झाल्यावर बारीक दळावेत व पूड हवाबंद डब्यात भरून ठेवावी.\nPosted in मसाले | Tagged बिर्याणी मसाला, मसाला पावडर | 2 Comments »\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1369", "date_download": "2018-04-26T22:43:16Z", "digest": "sha1:5PUXGDPCUW6JH2KDRD75OFIX56UJCXXI", "length": 18188, "nlines": 95, "source_domain": "mr.upakram.org", "title": "देवानाम पिय, पियदसी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजेम्स प्रिन्सेप १८१९ साली कलकत्याच्या टांकसाळीत असिस्टंट ऍसेमास्टर म्हणून आला तेंव्हा त्याचे वय होते २० वर्षे. पब्लिक स्कूलमध्द्येही न गेलेल्या जेम्सची जमे़ची बाजू म्हणजे बारकाव्याकडे लक्ष देणे व जास्तीतजास्त अचूकपणा मिळवण्याचा प्रयत्न करणे.वास्तुशास्त्राचा अभ्यास,भौतिक व रसायन शास्त्राची तोंडओळख होती.जेम्सला नाणी गोळा करण्याचा नाद लागला. आता त्याला संस्कृत येत नसल्याची न्युनता लक्षात येऊं लागली. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी दिल्लीला आढळलेल्या एका दगडी स्तंभावर एक\nप्राचीन लिपी कोरलेली होती. तशाच प्रकारचा एक खांब अलाहाबादला व एक दगड ओरिसात आढळला.अलाहाबादच्या खांबावरील लेख हे ग्रीक लिपीतील असावेत असा एक नित्कर्ष काढण्यात आला व लगेचच फ़ेटाळण्यातही मग तत्सम लेख नेपाळातही सापडले.थोडक्यात, संपूर्ण उत्तर हिन्दुस्थानात अशा प्रकारचे लेख कोरवणारा कोणीतरी सम्राट होऊन गेला होता. पण कोण आणि केंव्हा \nप्रिसेपला आता या लिपीने पार गुंगवून टाकले.यावर प्रकाश पडावा म्हणून त्याने हिन्दुस्थानभरच्या आपल्या मित्रांना माहिती गोळा करायाच्या कामावर लावले. त्यांत लष्करी अधिकारी, सर्व्हेअर्स, डॉक्टर्स,पाद्री, सर्वजण होते. एकाने प्रिन्सेपच्या विनंतीवरून सांचीच्या स्तुपाबाहेरील दगडी कठड्यावरील लेखाची प्रतिकृती कलकत्याला पाठवली. त्यातील एक शब्द \" दानम \" असावा असा प्रिन्सेपला संशय आला.म्हणजे द,न, म ही तीन अक्षरे मिळाली.कलकत्याच्या जून महिन्याच्या तीव्र उकाड्यात अक्षरश; रांत्रदिवस काम करून प्रिन्सेप या लिपीचा - अशोक ब्राह्मी - उलगडा करू शकला.लेखाची सुरवात होती \" देवानाम पिय, पियदसी म्हणतो की .....\"\nआता हा देवानाम पिय पियदसी कोण लंकेहून एका मित्राने कळविले की लंकेच्या राजघराण्यात पियदसी नावाचा राजा होता. पण लंकेच्या राजाने उत्तर हिन्दुस्थानात स्तंभ उभे करणे दुरापास्त वाटत होते. मग पुराणात शोध केल्यावर नाव पुढे आले \" सम्राट अशोक \" मौर्य वंशातील एक महान सम्राट [सनपूर्व ३०४ - २३७ ] याचे साम्राज्य उत्तरेस हिमालय पायथ्यापासून आजच्या चेन्नाईपर्यंत,पूर्वेस ब्रह्मदेशापासून पश्चिमेस बलुचिस्थान-अफ़गाणिस्थानपर्यंत पसरले होते. त्याचा कारभार लोकहीताकरिता होता. त्याने बळाचा वापर न करता बुध्द धर्माचा प्रसार भारतात व भारताबाहेरच्या देशांत केला. थोड्याच दिवसात अशोकाबद्दल इतकी माहिती गोळा झाली की ११ व्या शतकापूर्वींच्या राजांपैकी सर्वात जास्त माहिती अशोकाबद्दलच आहे.केवळ एका माणसाच्या अपार श्रमामुळेच हिन्दुस्थानच्या इतिहासातील हे सुवर्णपर्ण प्रकाशात आले.\nप्रिन्सेपने मग गुजराथपासून ओरिसापर्यंतच्या सर्व लेखां चा अभ्यास केला. अशोकाचा ग्रीक-रोमन साम्राज्यासी संबंध होता असे त्याने सिध्द केले.गिरिनारच्या लेखात टोलेमी[Ptolemy] व ऍंटिओकस [Antiochus] यांचा उल्लेख मिळाला व सर्व लेखांच्या ऐतेहासिक विश्वसनियतेचा पुरावा मिळाला.\n१८३९ साली या महान संशोधकाचा दुर्दैवी परिस्थितीत अंत झाला.आजारपणाने त्याच्या मेंदूवर परिणाम झाला व इंग्लंडमध्ये तो बरा न होताच मृत्यु पावला.\nकॉप्टिक भाषेच्या मदतीने इजिप्शियन हायरोग्लीफ्सचा अर्थ काढणार्‍या जीन फ्रॅन्क्वा चँपोलीयनची आठवण आली.\nदेवनाम् पिय पियदसी हे अशोकासाठीच. अशोकाच्या शिलालेखांवर त्याचा उल्लेख पियदसी (प्रियदर्शी) असाच केलेला आढळतो. अशोकाचे बरेचसे शिलालेख प्रजाजनांनी अहिंसेचे पालन करावे या आदेशाचे आहेत. गिरनार येथील शिलालेखही तसाच काहीसा आहे.\nअशोकाच्या शिलालेखात येणारे टोलेमी आणि अँटिओकस कोण* यावर अधिक शोध घेतला असता अलेक्झांडरचा सेनापती टोलेमी जो पुढे इजिप्तचा राज्याधिकारी बनला त्याचा पुत्र टोलेमी दुसरा याचे अशोकाशी राजकीय संबंध होते. त्याने आपले मुत्सद्दी अशोकाच्या दरबारी पाठवल्याचे उल्लेख या शिलालेखांत येतात.\nअँटिओकस दुसरा हा सेल्युकस निकेटरचा नातू. याच सेल्युकसने चंद्रगुप्ताशी झालेल्या लढाईत पराभव झाल्या नंतर आपली मुलगी (का बहिण) चंद्रगुप्ताला लग्नात देऊन संधी केली होती अशी आख्यायिका ऐकू येते. एकंदरीत सेल्यूकसच्या साम्राज्याचे मौर्य साम्राज्याशी नंतर सलोख्याचे संबंध असावेत. या संदर्भात, बौद्ध धर्माला अँटिओकस दुसरा याने राज्याश्रय दिल्याबाबत शिलालेख दिसतात.\nएक शब्द \" दानम \" असावा असा प्रिन्सेपला संशय आला.म्हणजे द,न, म ही तीन अक्षरे मिळाली.\n यनांच्या गूढलेखन कोड्याची आठवण झाली. :-)\n सकाळी उठून हा लेख वाचला. सकाळ सार्थकी लागली. जेम्स प्रिन्सेपबद्दल मी पूर्वी वाचले नव्हते. लेखाबद्दल धन्यवाद असे लेख अधिक लिहा. विस्तृत लिहिलेत तर अधिक मजा येईल.\n* ग्रीकांत आपल्या अपत्यांना आपले नाव देण्याची प्रथा असल्याने तीच तीच नावे पुन्हा दिसतात. त्यापैकी नेमके कोण हे काळानुसार ठरवावे लागते.\n असे लेख अधिक लिहा. विस्तृत लिहिलेत तर अधिक मजा येईल.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [02 Aug 2008 रोजी 13:51 वा.]\nजेम्स प्रिन्सेपचा लेख मस्तच \nसामान्य माणसाला सदाचार शिकवण्यासाठी स्तंभ लेख, गुहालेख आणि गिरिलेख कोरुन धर्माज्ञांच्या द्वारे लोकांना अलौकिक शिकवण देणारा सम्राट अशोक ग्रेट आणि अपार श्रमामुळेच आमच्या पर्यंत सम्राट अशोकाला पोहचवणारा जेम्स प्रिन्सेपही तितकाच ग्रेट .\nलेख आवडला.. नवी माहिती मिळाली\nलेख छान आहे. जेम्स प्रिन्सेपबद्दल काहीच माहित नव्हते. परंतू जुन्या लिपी कशा काय उलगडत असावेत याबद्दल नेहमीच कुतुहल राहिले आहे. यावर आणखी काही लिहिता आले, तर जरूर लिहा.\nआणि 'सुवर्णपर्ण' हा शब्द मी प्रथमच वाचला, जाम म्हणजे जामच आवडला.\nनवी माहिती मिळाली. सकाळ सार्थकी लागली.\nनवीन माहीती कळाली. मधे अशीच माहीती एका ब्रिटीश अधिकार्‍याबद्दल ऐकली होती ज्याने विजयनगरचे साम्राज्य शोधून काढले. तर सातारला असलेल्या एका ब्रिटीश् अधिकार्‍याने (कलेक्टर का न्यायाधीश) येथे नक्की काय काय घडले हे शोधायला लागून भाषा शिकतानाच संपूर्ण मराठ्यांचा इतिहास एकत्र केला असेपण ऐकले होते.\nहैयो हैयैयो [06 Aug 2008 रोजी 05:44 वा.]\nदेवानां पिय, पियदसिन राज्ञा लिखा\nआणिक थोडी माहिती. ब्राह्मी लिपी वाचता येणारी 'सुशिक्षित' मंडळी तेंव्हा पुष्कळ होती, परंतु प्रिन्सेपच्या 'लिपी शिकवा' ह्या विनंतीला त्यांनी हेतुपुरस्सरतः धुडकावून लावले.\nमाझेकडे लिपीशास्त्रावर काही अत्यंत दुर्मिळ पुस्तके आहेत, ज्यात ही माहिती आली आहे. त्यात 'देवानां पिय, पियदसिन राज्ञा लिखा' चे फोटोदेखील आहेत. वेळ झाला की स्क्यान् करून पाठवेन.\nब्राह्मी लिपी वाचता येणारी 'सुशिक्षित' मंडळी तेंव्हा पुष्कळ होती, परंतु प्रिन्सेपच्या 'लिपी शिकवा' ह्या विनंतीला त्यांनी हेतुपुरस्सरतः धुडकावून लावले.\nमलाही हीच शंका होती कारण ब्राह्मीही काही अगदी काळाच्या उदरात गडप झालेली इजिप्शियन चित्रलिपी नव्हे. ती लिपी मोहेंजेदारो हडप्पाची. तेव्हा प्रिन्सेपला इतके कष्ट का घ्यावे लागले त्याचे उत्तर हेच असावे.\nमाझेकडे लिपीशास्त्रावर काही अत्यंत दुर्मिळ पुस्तके आहेत, ज्यात ही माहिती आली आहे. त्यात 'देवानां पिय, पियदसिन राज्ञा लिखा' चे फोटोदेखील आहेत. वेळ झाला की स्क्यान् करून पाठवेन.\nह्या प्रिन्सेपबद्दल मी ऐकलेसुद्धा नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद\nलेख आवडला.. अजून सविस्तर वाचायला सुद्धा आवडेल.\nछान लेख. आणि माहितीचा छोटासा तुकडा.\nअजून लिहा, वाचायला आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewforum.php?f=43&sid=173fb70c5000b8d6d7e71dd283ef1936", "date_download": "2018-04-26T22:40:51Z", "digest": "sha1:3XLF54CIN7PF4WRT36POSMSHB7HGBNC6", "length": 5071, "nlines": 129, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "कंप्युटर help desk - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान टेक्नॉलॉजी/तंत्रज्ञान विभाग कंप्युटर help desk\nयेथे तुम्हाला येणार्‍या तुमच्या कोणत्याही कंप्युटर विषयीच्या तक्रारी, त्यावर उपाय, काही आवश्यक क्लुप्त्या, इत्यादी येथे आपेक्षित आहे.\nमराठी लिपीतून टायपिंग कसे करावे\nकोणत्याही सॉफ्टवेअरशिवाय मराठीतून टाईप कसे करावे\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/04/blog-post_2482.html", "date_download": "2018-04-26T23:07:57Z", "digest": "sha1:DBHE6YOEYUBDQOKS66U7UXTCWYYO442I", "length": 2409, "nlines": 51, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nसर्वसामान्य लोकांना आपले हित कशात आहे किंवा आपले ध्येय काय असायला हवे हे कळत नाही . जी व्यक्ती सर्वसामान्य लोकांना त्यांचे हित समजावून सांगते आणि त्याकडे प्रवृत्त करते तीच व्यक्ती खरा नेता असते . लोकमताच्या लाटावर स्वार होणारी व्यक्ती खरा नेता असू शकत नाही .\nआपल्या देशाची खरी समस्या नेतृत्वाची आहे ,हे आपण समजून घेतले पाहिजे .\nसमान उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आपापसांमध्ये समन...\nउदार अर्थव्यवस्था ही आर्थिक विकास करण्यासाठी प्रत्...\nआपल्या सुखाला सुरक्षित ठेवायचे असेल तर ...\nईश्वर सत्य आहे की कल्पना आहे ,या वादात पडण्यात अर्...\nसर्वसामान्य लोकांना आपले हित कशात आहे किंवा आपले...\nचांगले वागने ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे . ती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/deshyatra-2/article-253479.html", "date_download": "2018-04-26T23:07:50Z", "digest": "sha1:O5BGXSI7MWIAHUFFWEDUTW5QWXPICEBG", "length": 8883, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘देशयात्रा’मध्ये भाई वैद्य ( भाग 2)", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n‘देशयात्रा’मध्ये भाई वैद्य ( भाग 2)\n‘देशयात्रा’मध्ये भाई वैद्य ( भाग 2)\n'देशयात्रा'मध्ये भाई वैद्य ( भाग 1)\n'देशयात्रा'मध्ये बाबासाहेब पुरंदरे,शाहीर शिवरायांचे\n'देशयात्रा'मध्ये डाॅ.भारत पाटणकर आणि डाॅ.गेल ऑम्व्हेट\n'देशयात्रा'मध्ये डाॅ.शशिकांत अहंकारी,डाॅ.शुभांगी अहंकारी\n'देशयात्रा'मध्ये आ.ह.साळुंखे भाग 2\n'देशयात्रा'मध्ये ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर\n'देशयात्रा'मध्ये बाबा आढाव (भाग 2)\n'देशयात्रा'मध्ये बाबा आढाव (भाग 1)\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/apatyajnmache-samajbhan-news/dr-kishore-atnurkar-article-on-pregnancy-1663000/", "date_download": "2018-04-26T22:49:44Z", "digest": "sha1:FVIRRO3FUBVHAVHJSPJGZZRM3KS5TQWB", "length": 27877, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dr Kishore Atnurkar article on pregnancy | सासर-माहेरचा ‘गुंता’ | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nपहिलं बाळंतपण हे माहेरीच झालं पाहिजे, अशी विचित्र प्रथा आपल्या समाजात रूढ झालेली आहे आणि अजूनही ती कटाक्षाने पाळली जाते.\nपहिलं बाळंतपण हे माहेरी झालं पाहिजे, अशी विचित्र प्रथा आपल्या समाजात रूढ झालेली आहे आणि अजूनही ती कटाक्षाने पाळली जाते. बाळंतपण सासरी झालं काय किंवा माहेरी झालं काय, जोपर्यंत गर्भवती स्त्री आणि होणारं बाळ सुखरूप आहे तोपर्यंत कुणी काही आक्षेप घ्यायचं कारण नाही; पण जेव्हा या नियमाचं पालन करताना गर्भावस्थेत आणि बाळंतपणानंतर होणारा आर्थिक भार सासरच्या लोकांनी उचलायचा की माहेरच्या लोकांनी सोसायचा असे निकष लावले जातात तेव्हा मात्र आक्षेप घेतला पाहिजे असं वाटतं.\nविवाहित स्त्रीचं जीवन माहेर आणि सासर या दोन कुटुंबांत विभागलं जातं. गर्भधारणा आणि अपत्यजन्म हा दोन्ही कुटुंबांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अपत्यजन्माशी संबंधित, सासर-माहेरच्या नात्यात या आनंदाच्या क्षणी काही वेळेस काही तणावपूर्ण प्रसंग घडताना दिसून येतात. यामुळे या जिव्हाळ्याच्या नात्यात कटुता निर्माण होते आणि संवेदना बोथट होतात. ‘माहेरच्या माणसांना कायम दुय्यम स्थान आणि सासरच्या लोकांचा सन्मान’ ही मानसिकता ग्रामीण भागात राहणाऱ्या अशिक्षित लोकांमध्ये आजही आहे, याचं दु:ख मानावं की शहरात राहणाऱ्या, सुशिक्षित लोकांच्या मनातून ही भावना अजूनही बऱ्याच प्रमाणात अस्तित्वात आहे, याबद्दल संताप व्यक्त करावा हे कळत नाही. शहरातून, काही सुशिक्षित कुटुंबांतून हा विचार बदलताना दिसतो; पण त्या बदलाचा वेग कमी आहे.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nपहिलं बाळंतपण हे माहेरीच झालं पाहिजे, अशी विचित्र प्रथा आपल्या समाजात रूढ झालेली आहे आणि अजूनही ती कटाक्षाने पाळली जाते. फार कमी कुटुंबांत या प्रथेचं पालन होत नसावं. बाळंतपण सासरी झालं काय किंवा माहेरी झालं काय, जोपर्यंत गर्भवती स्त्री आणि होणारं बाळ सुखरूप आहे तोपर्यंत कुणी काही आक्षेप घ्यायचं कारण नाही, असं आपण थोडय़ा वेळासाठी मान्य करू; पण जेव्हा या नियमाचं पालन करताना गर्भावस्थेत आणि बाळंतपणानंतर होणारा आर्थिक भार सासरच्या लोकांनी उचलायचा की माहेरच्या लोकांनी सोसायचा असे निकष लावले जातात तेव्हा मात्र आक्षेप घेतला पाहिजे, असं वाटतं. या सर्व घडामोडीत बऱ्याचदा सासरची मंडळी माहेरच्या लोकांची परीक्षा बघताना दिसून येतं, ते वाईट आहे.\nएकदा काय झालं, एक गर्भवती प्रसूतिवेदना सहन करत असताना अमुक एका कारणासाठी या रुग्णाचं सिझेरियन करणे जास्त योग्य राहील असा सल्ला एका डॉक्टरने दिला. त्या प्रसंगी सासर आणि माहेर दोन्ही बाजूंचे लोक उपस्थित होते. सासरच्या लोकांनी लगेच होकार दिला- डॉक्टर, तुम्हाला जर वाटत असेल की सिझेरियन करणं योग्य आहे तर अवश्य करा, आमची हरकत नाही. तेवढय़ात माहेरची मंडळी त्या डॉक्टरला जरा बाजूला घेऊन म्हणाले, ‘‘लगेच सिझेरियन करणं आवश्यक आहे का अजून थोडीशी वाट पाहता येणार नाही का अजून थोडीशी वाट पाहता येणार नाही का’’ त्यावर ते डॉक्टर म्हणाले, ‘‘सासरच्या लोकांनी तर परवानगी दिली आहे ना’’ त्यावर ते डॉक्टर म्हणाले, ‘‘सासरच्या लोकांनी तर परवानगी दिली आहे ना’’ त्यावर त्या गर्भवतीचे आई-बाबा म्हणाले, ‘‘ते हो म्हणतील, त्यांना थोडंच बिल द्यायचं आहे’’ त्यावर त्या गर्भवतीचे आई-बाबा म्हणाले, ‘‘ते हो म्हणतील, त्यांना थोडंच बिल द्यायचं आहे पैसे तर आम्ही खर्च करणार आहोत.’’\nमाहेरच्या माणसांना वाटत असतं की, झाला तर झाला खर्च, पण आपल्या लेकीचं बाळंतपण चांगल्या खासगी रुग्णालयात करावं म्हणजे सासरी आपल्या मुलीला त्रास होणार नाही; नाहीतर ते लोक आपल्याला ‘नावं’ ठेवतील.\nदुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी हीच सासरची मंडळी आपल्या सुनेला, सरकारी रुग्णालयात नेताना आम्ही पाहिलं आहे, कारण तिथे पैसे लागत नाहीत. ‘तुम्ही या वेळी असं का केलं’ हा प्रश्न माहेरच्या लोकांना उघडपणे विचारण्याची सोय नसते पण मनात कुठेतरी हा दुजाभाव घर करून राहतो, जो सासर-माहेरातील अंतर कळत-नकळत वाढवत असतो. माहेरच्या लोकांनी पहिल्या बाळंतपणावर खर्च केला पाहिजे, इथे हा प्रश्न संपला तरी चाललं असतं. त्यापुढे ‘बोळवण’ नावाचा एक प्रकार असतो. बाळंतपणानंतर दोन-तीन महिन्यांनंतर जेव्हा लेक सासरी जाते, तेव्हा माहेरच्या लोकांनी जावयाला, जावयाच्या आई-वडिलांना, आजी असेल तर आजी वगैरे नातेवाईकांना नवीन कपडे, चांगल्यापैकी साडी, भेटवस्तू देऊन पाठविण्याच्या प्रथेला ‘बोळवण’ म्हणतात. मी एका बाळंत झालेल्या स्त्रीला आणि तिच्या आईला म्हटलं, ‘‘हा सगळा प्रकार बंद करा, तू तुझ्या नवऱ्याला सांगू शकत नाही का की माझ्या आई-बाबांना ‘बोळवण’ प्रकार परवडत नाही म्हणून’ हा प्रश्न माहेरच्या लोकांना उघडपणे विचारण्याची सोय नसते पण मनात कुठेतरी हा दुजाभाव घर करून राहतो, जो सासर-माहेरातील अंतर कळत-नकळत वाढवत असतो. माहेरच्या लोकांनी पहिल्या बाळंतपणावर खर्च केला पाहिजे, इथे हा प्रश्न संपला तरी चाललं असतं. त्यापुढे ‘बोळवण’ नावाचा एक प्रकार असतो. बाळंतपणानंतर दोन-तीन महिन्यांनंतर जेव्हा लेक सासरी जाते, तेव्हा माहेरच्या लोकांनी जावयाला, जावयाच्या आई-वडिलांना, आजी असेल तर आजी वगैरे नातेवाईकांना नवीन कपडे, चांगल्यापैकी साडी, भेटवस्तू देऊन पाठविण्याच्या प्रथेला ‘बोळवण’ म्हणतात. मी एका बाळंत झालेल्या स्त्रीला आणि तिच्या आईला म्हटलं, ‘‘हा सगळा प्रकार बंद करा, तू तुझ्या नवऱ्याला सांगू शकत नाही का की माझ्या आई-बाबांना ‘बोळवण’ प्रकार परवडत नाही म्हणून’’ त्यावर तिने दिलेलं उत्तर मला अनपेक्षित होतं. ती म्हणाली, ‘‘माझा नवरा म्हणाला, बोळवण तर करायलाच पाहिजे, आम्ही आमच्या बहिणींचं केलं नाही का’’ त्यावर तिने दिलेलं उत्तर मला अनपेक्षित होतं. ती म्हणाली, ‘‘माझा नवरा म्हणाला, बोळवण तर करायलाच पाहिजे, आम्ही आमच्या बहिणींचं केलं नाही का’’ ग्रामीण भागात अजूनही फक्त पहिलंच नाही तर प्रत्येक बाळंतपण माहेरीच झालं पाहिजे, असं मानणारी आणि प्रत्यक्षात आणणारी कुटुंबंदेखील आहेत. हा झाला बाळंतपणावर होणाऱ्या खर्चाचा मुद्दा. याशिवाय केवळ पहिलं बाळंतपण माहेरी व्हायला पाहिजे या नियमामुळे बाळंतपणाच्या चांगल्या सुविधा असलेल्या गावातून केवळ माहेरी गेलं पाहिजे म्हणून खेडय़ात गैरसोयीच्या ठिकाणी काही ग्रामीण लोक जातात आणि प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर, त्या अवस्थेत रात्री-बेरात्री भाडय़ाचं वाहन करून शहरात घेऊन येतात. या सासर-माहेरच्या गुंत्यामुळे त्या गर्भवतीच्या किंवा होणाऱ्या बाळाच्या जिवावर बेतू शकतं हे, हा नियम पाळणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे.\nशहरी भागातदेखील काही नमूद करण्याजोग्या घटना घडतात. एक सुशिक्षित-कायद्याचा पदवीधर, न्यायाधीश होण्याची परीक्षा उत्तीर्ण झालेली, उच्चवर्णीय, आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या कुटुंबातील गर्भवती माझ्याकडे नियमित तपासणीसाठी येत होती. सातव्या महिन्यात तपासणीसाठी आलेली असताना, तिनं मला सहज विचारलं, ‘‘डॉक्टर, मी प्रवास करू शकते का’’ मी ‘हो’ म्हणालो. विचारलं, ‘‘कुठे जाताय’’ मी ‘हो’ म्हणालो. विचारलं, ‘‘कुठे जाताय’’ ती म्हणाली, ‘‘तुळजापूरला. माझं माहेर आहे तिथे आणि माहेरी जरा आरामाला जावं म्हणते.’’ तिच्या सोबत तिचे पती आलेले होते. ते गावातील प्रथितयश वकील. मी त्यांना जरा तक्रारीच्या सुरातच म्हणालो, ‘‘वकीलसाहेब, हे बरोबर नाही. आपल्यासारख्या सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या घरातल्या स्त्रीलादेखील गर्भावस्थेत आरामासाठी माहेरी जावं लागतं हे काही मला पटलं नाही. तिला सासरी आराम का मिळू नये’’ ती म्हणाली, ‘‘तुळजापूरला. माझं माहेर आहे तिथे आणि माहेरी जरा आरामाला जावं म्हणते.’’ तिच्या सोबत तिचे पती आलेले होते. ते गावातील प्रथितयश वकील. मी त्यांना जरा तक्रारीच्या सुरातच म्हणालो, ‘‘वकीलसाहेब, हे बरोबर नाही. आपल्यासारख्या सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या घरातल्या स्त्रीलादेखील गर्भावस्थेत आरामासाठी माहेरी जावं लागतं हे काही मला पटलं नाही. तिला सासरी आराम का मिळू नये तिला सासरी आराम कसा मिळेल हे बघण्याची जबाबदारी तुमची.’’ ‘‘तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, मी करतो प्रयत्न,’’ असं म्हणून ते गेले. पंधरा दिवसांनंतर ते जोडपं परत तपासणीसाठी आलेलं असताना मी त्यांना सहज विचारलं, ‘‘काय मग जाऊन आलात ना तुळजापूरला, झाला आराम माहेरी तिला सासरी आराम कसा मिळेल हे बघण्याची जबाबदारी तुमची.’’ ‘‘तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, मी करतो प्रयत्न,’’ असं म्हणून ते गेले. पंधरा दिवसांनंतर ते जोडपं परत तपासणीसाठी आलेलं असताना मी त्यांना सहज विचारलं, ‘‘काय मग जाऊन आलात ना तुळजापूरला, झाला आराम माहेरी’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मागच्या खेपेला तुम्ही समजावून सांगितल्यानंतर आम्हाला पटलं. मी माहेरी गेलेच नाही, माझ्या आईलाच बोलावून घेतलं इथे नांदेडला’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मागच्या खेपेला तुम्ही समजावून सांगितल्यानंतर आम्हाला पटलं. मी माहेरी गेलेच नाही, माझ्या आईलाच बोलावून घेतलं इथे नांदेडला’’ काय बोलावं अशा वेळी\nसमजा एखाद्या गर्भवतीला, अमुक तिचा रक्तदाब वाढलेलं आहे म्हणून किंवा अन्य काही कारणांमुळे जर डॉक्टरने बजावून सांगितलं की, तिला ‘बेडरेस्ट’ची गरज आहे, तर लगेच नवरा म्हणतो, ‘‘असं आहे का ठीक आहे. मग मी तिला माहेरी पाठवून देतो.’’ त्याच्या बोलण्यातली ही सहजताच बरंच काही सांगून जाते.\nबाळंतपणानंतर सर्वसाधारणपणे दीड महिन्यानंतर काहीही त्रास नसला तरी गर्भवतीने डॉक्टरकडे तपासणीसाठी यावं असं अपेक्षित असतं. एकदा एक आई म्हणाली, ‘‘हिच्या सासरच्या मंडळींचा सारखा तगादा आहे, हिला सासरी पाठवा म्हणून, पण मी चार-सहा महिने तरी पाठवणार नाही. कारण हिची सासू लई खराब आहे, तिला बिलकूल आराम मिळणार नाही. तुमी तिच्या सासरच्या लोकांना सांगा, हिची तब्येत अजून बराबर न्हाही, हिला आरामाची गरज हाय म्हणून. तुमी डॉक्टरांनी सांगितलं तर त्यांना पटल, नुसत्या आमच्या सांगण्यावर ते लोक ऐकत नाहीत.’’ असंही घडतं काही वेळा.\nगर्भावस्थेत आणि बाळंतपणानंतर, स्त्रीला सासरीदेखील आवश्यक तो आराम मिळालाच पाहिजे. हे केवळ कर्तव्यापोटी न होता, मनातून झालं पाहिजे. खर्च सिझेरियनचा असो वा नॉर्मलचा, आर्थिक परिस्थिती समाधानकारक असो अथवा नसो, प्रत्येक कुटुंबात, अर्धा खर्च सासरच्या आणि अर्धा खर्च माहेरच्या लोकांनी करायला काय हरकत आहे वास्तविक पाहता, पहिलं बाळंतपण माहेरी ही प्रथा बंद होऊन, लग्न खर्चापासून ते गर्भावस्था, बाळंतपणापर्यंतचे सर्व खर्च ‘फिफ्टी-फिफ्टी’ अशी प्रथा रूढ झाल्यास, सासर-माहेरचा झालेला हा अनावश्यक गुंता सोडवता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-26T22:55:52Z", "digest": "sha1:FO3LGWAJKPHNC6NZFAADVT4HXIFB57ZA", "length": 10604, "nlines": 112, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "जीन्स – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nचित्रपटाला सुरवात होते. संध्याकाळचा सीन. मुलाच्या घरी त्याच्या आई वडिलांची घाई गडबड चालू असते. मुलगा मात्र स्थिर. मग वडिलांना मुलगा मी टी-शर्ट आणि जीन्स घातली तर चालेल का अस विचारतो. वडील आनंदात ‘हो’ म्हणतात. तेवढ्यात मुलाच्या वडिलांचा फोन वाजतो. वडील फोन उचलतात. मुलगा पडका चेहरा करून कपडे घालणार, तेवढ्यात आई ‘तो लाल रंगाचा शर्ट आणि ती पांढर्या रंगाची पॅंट घाल’. मग काय, मुलगा काहीही न बोलता आपला निर्णय बदलतो. आणि आईने सांगितलेले कपडे निमुटपणे घालतो. तयारी चालूच असते, तर मुलीच्या वडिलांचे आगमन होते. Continue reading →\n9 प्रतिक्रिया ऑगस्ट 5, 2010 ऑगस्ट 5, 2010 हेमंत आठल्ये\nकाल घरी ‘अर्थ आवर’ पाळला. आई विचारात होती. वीज असतांना का दिवे का घालवायचे. असो, तिला त्याच महत्व सांगितल्यावर तिला पटल. रात्रीच जेवण ‘कॅन्डेल लाईट’ झालं. त्यात ती शेजारची चिल्लर पार्टी. गोंधळी आहेत पक्की. जेवण झाल्यावर चक्कर मारावी म्हणून बाहेर निघालो तर, मोजून दोन घर सोडून बाकी सगळीकडेच लखलखाट. बिजलीनगरच्या हनुमान मंदिरात जायला निघालो. जात असतांना एक असली छान मुलगी दिसली. वा असो, मंदिरात गेलो. मंदिरच नुतनीकरण केल आहे. त्यानिमित्ताने ‘कीर्तनाचा’ कार्यक्रम ठेवला होता. म्हणल कोण कीर्तन करत आहे ते पहाव. बघून थोडा धक्का बसला. माझ्याच वयाचा एक मुलगा. काय बोलतो आहे. एकाव म्हणून थांबलो. Continue reading →\nटिप्पणी मार्च 28, 2010 मार्च 28, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/shirapur-water-go-north-solapur-36964", "date_download": "2018-04-26T23:18:51Z", "digest": "sha1:TI7QXR3IXKXQ3LJ6MGLP3KLTRYRNAIMY", "length": 12554, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "shirapur water go to north solapur उत्तर सोलापूर तालुक्‍यात आले शिरापूरचे पाणी | eSakal", "raw_content": "\nउत्तर सोलापूर तालुक्‍यात आले शिरापूरचे पाणी\nरविवार, 26 मार्च 2017\nअधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज; अडथळ्यांची शर्यत केली पार, उरलेली कामे पूर्ण होण्याची आवश्‍यकता\nसोलापूर - अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत शुक्रवारी शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी उत्तर सोलापूर तालुक्‍यात आले आहे. मागील आठवड्यापासून सीना नदीत पाणी असतानाही यांत्रिक विभागाच्या हलगर्जीपणामुळे ते वाया गेले होते. शुक्रवारी बीबी दारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याजवळ पाणी पोचले.\nअधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज; अडथळ्यांची शर्यत केली पार, उरलेली कामे पूर्ण होण्याची आवश्‍यकता\nसोलापूर - अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत शुक्रवारी शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी उत्तर सोलापूर तालुक्‍यात आले आहे. मागील आठवड्यापासून सीना नदीत पाणी असतानाही यांत्रिक विभागाच्या हलगर्जीपणामुळे ते वाया गेले होते. शुक्रवारी बीबी दारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याजवळ पाणी पोचले.\nउजनी धरणाच्या पाण्यावर शिरापूर उपसा सिंचन योजना सुरू झाली आहे. डिसेंबर महिन्यात सोडलेल्या पाण्याद्वारे या योजनेची चाचणी केली होती. त्यानंतर कालपासून पुन्हा पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. सीना नदीत पाणी आल्यापासून ही योजना सुरू करावी, यासाठी काही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेतल्या होत्या. मात्र, ठेकेदाराचे कारण सांगत पाणी सोडण्यास उशीर लावला जात होता. ‘देर आये दुरुस्त आये’ या उक्तीप्रमाणे उशीर का होईना पाणी आल्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. लोकमंगल कारखान्यापासून कालव्याच्या माध्यमातून हे पाणी मोहितेवाडी येथील टप्पा क्रमांक दोनमध्ये येणार आहे. त्यानंतर तेथील पंपाच्या सहायाने हे पाणी कालव्यातून वडाळा, नान्नज, गावडी दारफळ येथील पाझर तलाव भरण्यासाठी वापरण्यात येणार आहे. पाझर तलाव भरून घेतल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.\nपुढील कामासाठी घालावे लक्ष\nशिरापूर उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लक्ष घालण्याची मागणी तालुक्‍यातून होत आहे. या योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन पुढील कामे करता येणार आहेत.\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\n‘तनिष्कां’च्या पुढाकाराने टंचाईवर मात\nमलवडी - माण तालुक्‍यातील जलसंधारण चळवळीला सकाळ रिलीफ फंडाची मोलाची साथ मिळाली आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या तनिष्का महिला गटांची चळवळ माणमधील अनेक...\nदिनेश जैन मुख्य सचिवपदी निश्‍चित\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना राज्यातील नोकरशाहीत व्यापक बदल होणार आहेत. मलिक...\nकथुआ प्रकरण ; आरोपींची याचिकेवर सुनावणी होणार\nनवी दिल्ली : कथुआ बलात्कार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे द्यावा, अशी या प्रकरणातील दोन आरोपींनी केलेली विनंती याचिका सुनावणीस घेण्यास...\nबुद्धिबळाच्या पटावरील घरांमधून प्यादी, हत्ती, घोडे, उंट चालवण्याच्या नादाने ते सारे घरच बुद्धिबळाचे नादी बनले आहे. माझे वडील मोहन फडके ऊर्फ अण्णा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathisumane.blogspot.in/", "date_download": "2018-04-26T23:04:56Z", "digest": "sha1:UQSKYG46O67XOTHEM4EPTEAFSUL3WJFM", "length": 38796, "nlines": 163, "source_domain": "marathisumane.blogspot.in", "title": "मराठी सुमने..", "raw_content": "\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन \nसुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची अतिरिक्त चिकित्सा केल्याशिवाय आमचा आत्मा थंड होत नाही. मग त्याला वाहतूक हा विषय कसा वर्ज्य राहील मी तर पुण्यातील गाड्यांच्या नंबरप्लेट्सवर पी. एच. डी. केलेली असल्याच्या थाटात निदान करत असते. म्हणजे गाडीची नंबरप्लेट आणि मेक पाहूनच फक्त गाडीच नविन आहे की ड्रायव्हरही, आणि नवीन ड्रायव्हर कश्या प्रकारच्या चुका करेल याचे आडाखे मी सहज बांधू शकते आणि बहुतेक वेळा ते बरोबरही असतात. माझी मॅनेजर यालाच बहुधा कौतुकाने ATD (Attention to Details) म्हणते तर माझे डॉक्टर यालाच ATDD (Attention to Detail Disorder) म्हणतात. असो.\nतर, आजच्या रम्य सकाळी सुमारे दहाच्या दरम्यान ऑफिसला निघायचा अतिशहाणपणा केल्यामुळे युनिव्हर्सिटी चौकात अशक्य गर्दी असणार हे निश्चितच होते. पण सकाळपासूनच कधी नव्हे तो बरा मूड जमून आल्यामुळे रोजच्यासारखी स्वतःशीच चिडचिड नं करता (माझी ट्रॅफिक मधील चिडचिड पण unique असते बरं का म्हणजे MH27, WB05, etc. असे नंबर्स पाहून, \"छे, असे काय नंबर्स असतात म्हणजे MH27, WB05, etc. असे नंबर्स पाहून, \"छे, असे काय नंबर्स असतात बहुतेक मंगळावरून आलेली गाडी दिसतेय वगैरे वगैरे), गाडीच्या बंद काचांआडून सभोवतालच्या घटनांचे निरीक्षण करायला लागले. आणि काय सांगू लोकहो, माझ्या साहित्यिक ज्ञानात आमूलाग्र भर पडली.\nमाझ्या समोरील एक \"क्षत्रिय कुलवतंस\" i20 आपल्या खानदानी सिगरेटचा धूर इतरांवर फेकत त्या सर्वांची कुळे धन्य करण्याचे कर्तव्य चोख बजावत होती. इकडेतिकडे इंचभरही जागा शिल्लक नसताना माझ्या मागच्या हुंदाईने मला कर्णकर्कश्य हॉर्नच्या माध्यमातूनच \"थोडं पटकन पुढे होता का प्लिज\" असे विचारले. मग मी पण आरशातूनच हातवारे करून \"आता समोरच्या गाडीवरून उडून जाऊ का पुढे \" असा प्रेमळ सवाल केल्यावर आमचा संवाद तिथेच थांबला. इतक्याच माझ्या शेजारूनच एक \"CNG, Smart Solutions\" वायुवेगाने आली आणि तिने \"Wrong side ने पटकन पुढे घुसणे\" हे कसे smart solution आहे याचे प्रात्यक्षिकच दाखवून दिले. माझ्या थोडेसे पुढे एक \"जीवाचे पाखरू\" वाला टेम्पो जवळपास रांगतच आणि ते ही उजव्या लेनमधून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होता. \"बहुदा ह्या पाखराला पंख फुटले नसावेत अजून\".. इति माझे मन.. थोडे पुढे गेले गर्दीतून तर एक \"नाद केला बाद केला \" इंडिका स्वतःच रन आऊट होऊन बंद पडली होती रस्त्याच्या कडेला.\nथोडे पुढे एका अरुंद वळणावर गाड्यांची रांगच लागली असताना तेवढ्यात एक नवीकोरी नंबर प्लेटही नं पडलेली ऑडी उडत आली आणि डाव्या बाजूने मार्ग काढायचा प्रयत्न करू लागली. माझ्या मनात विचार सुरु झाले .. \"ऑडीच्या नव्या airbags टेस्ट व्हायची हीच ती वेळ अरे बाबा, पण नंबर प्लेट नसताना इन्शुरन्स क्लेम करता येत नाही. आणि ड्राइव्हरबाबा, तुझा पण आहे ना mediclaim अरे बाबा, पण नंबर प्लेट नसताना इन्शुरन्स क्लेम करता येत नाही. आणि ड्राइव्हरबाबा, तुझा पण आहे ना mediclaim\" थोडे पुढे सिग्नलला थांबले असताना एका \"चांगभलं\" fortuner ने एक लालजर्द पिचकारी शेजारच्या दुचाकीस्वारावर उडवून त्याच्या शुभ्र शर्टाचं चांगलंच भलं केलं. मग त्या दुचाकीस्वार बाजीरावानेही fortunerच्या मागील सात पिढ्यांची प्रेमळ चौकशी केली.\nअरेच्चा, असे साहित्यिक विवेचन करता करता ऑफिस आलेच की. म्हणजे कोणत्याही परिस्थितीवर विनोद हा जालीम उपाय आहे तर.. हुश्य \nतळटीप - वरील विवेचनाचा हेतू केवळ निखळ मनोरंजनाचा आहे. त्यातून कोणी मनाला लावून घेतल्यास मंडळ जबाबदार नाही. कारण जबाबदारी घेणे आणि योग्य वेळी ती टाळणे हे ही आमचे वैशिष्टय आहे बरं का \nपूर्णा - है पूरी कायनात तुझमे कहीं, सवालों कां जवाब खुद है तू हीं ....\nया आठवड्यात चिरंजीवांची अत्यंत महत्वाची इयत्ता दुसरीची वार्षिक परीक्षा सुरु आहे. त्याच्या तयारीत कमतरता राहू नये म्हणून आम्ही उभयता खूप कष्ट घेत आहोत. त्या तयारीचा एक भाग म्हणजे त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देणे बंद केले आहे व दुसरा महत्वाचा भाग म्हणून गेल्या शनिवार-रविवारी आम्ही तिघांनी दोन चित्रपट बघितले - नाम शबाना आणि दुसरा अर्थातच पूर्णा - ज्यावर आजचा लेख आहे.\nएक तेरा वर्षाची मुलगी. तिचे आडनाव लक्षातही राहणार नाही कदाचित चित्रपट संपल्यावर. दिसायला सामान्य, अभ्यासात साधारण, अतिशय गरिबीत वाढलेली, तिचे लवकर लग्न करावे, संसारात अडकवावे आणि तिने मुले जन्माला घालून त्यांचा जमेल तसा सांभाळ करावा हीच आई-बापाची (कदाचित रास्त) इच्छा. तिच्या चुलत बहिणीचे तसेच झाले की. मग ती मुलगी खेळामध्ये कितीही प्रवीण का असेना, तिच्या मोकळ्या जगण्याच्या इच्छेचे कसले एवढे कौतुक इतक्या गरीब आदिवासी पाड्यावरील मुलींची स्वप्ने पायदळी तुडवली जाण्यासाठीच जन्माला आलेली असतात नं इतक्या गरीब आदिवासी पाड्यावरील मुलींची स्वप्ने पायदळी तुडवली जाण्यासाठीच जन्माला आलेली असतात नं. ... आणि इथेच कथा वळण घेते.. उंचीवर जाते .. अगदी थेट माउंट एव्हरेस्ट गाठते... सगरमाथा गाठणारी जगातील सर्वात लहान मुलगी - पूर्णा मालवथ . ... आणि इथेच कथा वळण घेते.. उंचीवर जाते .. अगदी थेट माउंट एव्हरेस्ट गाठते... सगरमाथा गाठणारी जगातील सर्वात लहान मुलगी - पूर्णा मालवथ तिची कथा खरंच सुफळ संपूर्ण होते जगातील सर्वात उंच जागी. नगाधिराजामधील सर्वोच्च शिखर गाठल्यावरचा तिचा आनंद वाटला जातो आपल्या सर्वांबरोबर , तिचे मार्गदर्शक गुरु श्री प्रवीण कुमार यांच्याबरोबर आणि तिच्या दिवंगत बहिणीबरोबर ..... अशी बहीण जी तिची सख्खी मैत्रीण आहे. स्वप्न वाटून घेणारी साथीदार आहे आणि पूर्णाच्या अडचणी आपल्या अंगावर झेलणारी आधाराची भिंतही..\nएका विलक्षण जिद्दीची सरळ साधी कथा. राहुल बोसने या सिनेमाचे चित्रीकरण अवघ्या ११ दिवसात पूर्ण केले आहे. आणि हो, अदिती इनामदारने पूर्णाच्या व्यक्तिरेखेला १०० टक्के न्याय दिला आहे. हा चित्रपट खास करून आपल्या मुलांना नक्की दाखवा एकदातरी... आपल्या सुरक्षित दुनियेपलीकडची दुनिया दाखवण्यासाठी.\nचित्रपटातील निवडक तीन गाण्यांमध्येही अर्जित सिंगने व अमिताभ भट्टाचार्यने त्यांची जादू दाखवली आहे. तेजस्वी शब्द, सुरेख चाली व तितकेच दर्दभरे सूर.. ती सर्व गाणी youtube वर ऐकता येतील -\nLabels: प्रासंगिक, सिनेमा सिनेमा\nबंदे की मेहनत को किस्मत का सादर प्रणाम है प्यारे... दंगल दंगल....\nBiases.... आडाखे.. ठोकताळे.. काही वेळा अचूक पण काही वेळा अगदीच गंडलेले. अशाच एका अतिशय चुकीच्या निदानाविषयी लिहीत आहे आणि ह्या bias ला संपूर्णपणे शरण नं जाता त्याच्या विरोधात action घेतली याचा मनस्वी आनंद आहे..\nतर, निमित्त अर्थातच दंगलचे...\nगेली काही वर्षे आम्ही साधारण महिन्याला सात-आठ या रेटने थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघत आहोत. त्यातले बहुसंख्य एकदातरी बघण्यासारखे होतेच आणि जे अप्रतिम होते ते पुन्हा एकदा थिएटर मध्ये जाऊन पहिले. (उगाच नाही लोक आम्हाला passionate जोडी म्हणत आणि लग्नाला १५ वर्षे उलटून गेली तरी आयुष्य समरसून जगण्याची दोघांची उर्मी शाबूत आहे हे विशेष. :) आता त्याला साथ आहे आमच्या शाळकरी छोट्या शिलेदारांची )\nत्यामुळेच की काय, \"आपला movie choice हा सर्वोत्तम असतो\" , \"We belong to class and not mass\" etc. अशी समजूत होत चाललेली आहे दिवसेंदिवस. (त्यात फारशी अतिशयोक्ती नाहीये, नक्कीच, पण काही सणसणीत अपवाद येतात समोर .... )\nतर, डिसेंबर उजाडल्यापासून ज्याच्या त्याच्या तोंडी दंगलची स्तुती ऐकत होतो. आणि का कोण जाणे चित्रपटाचे पोस्टर आणि त्यावरचे \"म्हारी छोरीया छोरों से कम है के \" हे वाक्य वाचून उगीचच हा उगीचच स्री -पुरुष समानता, किंवा कोणीतरी उजवे-डावे असा काहीतरी संदेश देणारा चित्रपट असावा असे वाटले. (आम्हा दोघांचाही point of view असा - Celebrate the difference, complement each other, be each other's strength and move on. अर्थात आपण समाजाच्या त्या वर्गात मोडतो ज्यांना कोणत्याही गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने फारसे झगडावे लागले नाही याची जाणीव आहे नक्कीच ..) तर जसजसे भेटणारे प्रत्येकजण चित्रपटाची स्तुती करत होते तसतसा आमचा दंगल नं बघायचा निर्णय पक्का होत होता. अशातच एक दिवस चिरंजीव घरी आले आणि \"आपण दंगल बघायला हवा\" असे पिल्लू सोडले. त्याचा एक गुण कौतुकास्पद आहे - तो हट्ट करत नाही, धिंगाणा घालत नाही, पण आपले मत शांतपणे रोज मांडत राहतो - त्याची अंमलबजावणी होईपर्यंत. आम्ही सुरवातीला ठाम आणि मग मंद विरोध केला. शेवटी गेल्या शनिवारी त्याच्या आग्रहाला बळी पडलो (इतका शांतपणे रोज सांगतोय, जाऊन तर बघूया, नाही आवडला तर अडीच तासांची झोप होईल, आणि कदाचित आवडलाच चुकून, तर बोनस ... \" हे वाक्य वाचून उगीचच हा उगीचच स्री -पुरुष समानता, किंवा कोणीतरी उजवे-डावे असा काहीतरी संदेश देणारा चित्रपट असावा असे वाटले. (आम्हा दोघांचाही point of view असा - Celebrate the difference, complement each other, be each other's strength and move on. अर्थात आपण समाजाच्या त्या वर्गात मोडतो ज्यांना कोणत्याही गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने फारसे झगडावे लागले नाही याची जाणीव आहे नक्कीच ..) तर जसजसे भेटणारे प्रत्येकजण चित्रपटाची स्तुती करत होते तसतसा आमचा दंगल नं बघायचा निर्णय पक्का होत होता. अशातच एक दिवस चिरंजीव घरी आले आणि \"आपण दंगल बघायला हवा\" असे पिल्लू सोडले. त्याचा एक गुण कौतुकास्पद आहे - तो हट्ट करत नाही, धिंगाणा घालत नाही, पण आपले मत शांतपणे रोज मांडत राहतो - त्याची अंमलबजावणी होईपर्यंत. आम्ही सुरवातीला ठाम आणि मग मंद विरोध केला. शेवटी गेल्या शनिवारी त्याच्या आग्रहाला बळी पडलो (इतका शांतपणे रोज सांगतोय, जाऊन तर बघूया, नाही आवडला तर अडीच तासांची झोप होईल, आणि कदाचित आवडलाच चुकून, तर बोनस ... आता त्यावेळचे हे मनातले विचार मांडताना पण मजा वाटतेय आणि थोडीशी लाज पण ... )\nचित्रपट डिसेंबर मध्ये रिलीज झाला असूनही आता मिड-फेब मध्येही गर्दी होती बऱ्यापैकी. बरेच जण दुसऱ्या-तिसऱ्यांदा आले असणार हे नंतर जाणवले. चित्रपट बघून झाल्यावर नवऱ्याचा हुकूम - \"लगेच उद्याची पण तिकिटे काढून टाक \" म्हणून रविवारीही परत दंगल ... पोट भरले नाही, डोळे भरायचे थांबले नाहीत म्हणून चक्क सोमवारीही इंटरनेट वर दंगल ... \" मां के पेट से मरघट तक है तेरी कहानी ... आँख में उसकी आँख मिलाके भिड जाने का नाम है प्यारे दंगल दंगल... \"\nतो मुलींना समाजाच्या तीव्र विरोधात जाऊन कुस्ती शिकवणारा बाप, त्यांची बक्षिसे जपून ठेवणारा बाप, मुलींचे बालपण एकाअर्थी हिरावून घेऊन त्यांना ताबडतोड मेहनत करायला लावणारा बाप, त्याच मुलींशी तत्वासाठी भांडणारा बाप, आणि मुलीचे अश्रू हीच तिने मागितलेली माफी हे समजून घेऊन तिच्या मदतीसाठी तातडीने धावून जाणारा बाप, तिला मॅचचे व्हिडीओज बघून शिकवणारा बाप, मुलींसाठी चिकन शिजवणारा बाप, आणि शेवटी राष्ट्रगीताची धून ऐकून आनंदाने उचंबळून आलेला बाप ..... खास करून तो जेंव्हा NSA कमिटी मेम्बर्सची माफी मागत असतो तेंव्हाच्या आमिरच्या अभिनयासाठी त्याला हजार गावे इनाम .. आता लिहीत असतानाही गळ्यात आवंढा दाटून आलाय .. डोळे भरून आलेत. सारखे माझे लहानपण आठवतेय आणि अर्थातच बाबा. माझी बक्षिसे जपून ठेवणारे, मी केस कापल्यावर माझ्याशी दोन दिवस अबोला धरणारे, बॅडमिंटन, पत्ते, कॅरम यांसाठी हुकुमी साथीदार, आणि दर वेळी माहेरी गेल्यावर परत निघताना आसवे गाळणारे आणि माझ्या मुलाला पोटाशी घट्ट जवळ धरणारे बाबा ... चित्रपट संपल्यावर बाबाना फोन लावला अर्थातच. कितीतरी वेळ बालपणीच्या आठवणीत रमलो होतो .... खरंच काय सामर्थ्य आहे ना चित्रपटाचे \nहा चित्रपट आहे बाप-मुलीच्या हळव्या नात्याचा, मेहनतीचा, साधेपणाचा आणि अतूट विश्वास गाठीशी असला की कोणतेही शिखर अशक्य नाही या सत्याचा खऱ्या गीता बबिता त्यांचे वडील आणि कुटुंबीय यांना सलाम आहेच आपला आणि त्याचबरोबर आमिर खान आणि त्याच्या पडद्यावरील दोन मुलींनाही सलाम, चित्रपटाच्या मांडणीला सलाम, गीतकाराला सलाम (एक एक शब्द तावून सुलाखून निवडलाय अमिताभ भट्टाचार्यने), प्रीतमच्या संगीताला सलाम आणि अर्थातच नितीश तिवारीला सलाम ..... खऱ्या गीता बबिता त्यांचे वडील आणि कुटुंबीय यांना सलाम आहेच आपला आणि त्याचबरोबर आमिर खान आणि त्याच्या पडद्यावरील दोन मुलींनाही सलाम, चित्रपटाच्या मांडणीला सलाम, गीतकाराला सलाम (एक एक शब्द तावून सुलाखून निवडलाय अमिताभ भट्टाचार्यने), प्रीतमच्या संगीताला सलाम आणि अर्थातच नितीश तिवारीला सलाम ..... \nसुरज तेरा चढता ढलता गर्दीश में करते है तारे ..\nभेड की हाहाकार के बदले शेर की एक दहाड है प्यारे ...\nदंगल दंगल ... दंगल दंगल.... \nगेले काही दिवस अमेरिकन इलेक्शनच्या निमित्ताने बरेच व्हिडीओज बघणे होत आहे. आजचा लेख हा फक्त एक व्यक्तिचित्र आहे. इलेक्शनचे राजकीय विश्लेषण अर्थातच नाहीये.\nमिशेली ओबामा - अमेरिकेची माजी फर्स्ट लेडी. माझ्या मते राष्ट्राध्यक्षांइतकीच (किंबहुना थोडी जास्तच) प्रसिद्ध झालेली मिशेली. अर्थात तिचे स्वतःचेही कर्तृत्व कारणीभूत आहे त्याला. जमिनीतून उगवून एका महाप्रचंड वृक्षात रूपांतर व्हावे अशीच या उभयतांची कारकीर्द. अतिशय मध्यमवर्गातून आलेली, हार्वर्ड लॉ-स्कूल मध्ये शिकलेली, स्वतःच्या मतांबद्दल आग्रही, अमेरिकेसारख्या अतिसंपन्न देशात \"let's move\" चळवळ सुरु करणारी, व्हाईट हाऊस मध्ये vegetable गार्डन तयार करणारी, ellen च्या रिऍलिटी शो मध्ये येऊन push-ups challenge सहजपणे स्वीकारणारी, देशाच्या military families साठी अनेक उपक्रम राबवणारी आणि तितक्याच खेळकरपणे Sesame Street मध्ये जाऊन सकस अन्न आणि व्यायाम यांचे महत्व लहान मुलांनाही पटवणारी अशी ही अष्टपैलू मिशेली त्या दोघांनी त्यांची ही इमेज अतिशय जाणीवपूर्वक तयार केली असेल कदाचित, त्यामागे सर्वसामान्यांना ना कळणारी अतिशय complex राजकीय गणितेही असतील, पण तरीही, 8 वर्षात जगाच्या रंगमंचावर एका (almost) सर्वात बलाढ्य, सामर्थ्यशाली व्यक्तीची पत्नी ही भूमिकाच मुळात खरोखरी अवघड आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. आणि मिशेली ही भूमिका पूर्ण तन्मयतेने, आणि तितक्याच gracefully जगली. तिची oratory skills, almost स्लोगन्स झालेली अशी \"Books before Boys\", किंवा \"When they go Low, we go High\" अशी वाक्ये, तिचे बराक ओबामांविषयी कौतुकाने बोलणे, तिचा सर्वत्र सहज वावर, तिचा फिटनेस.. She is definitely a charm त्या दोघांनी त्यांची ही इमेज अतिशय जाणीवपूर्वक तयार केली असेल कदाचित, त्यामागे सर्वसामान्यांना ना कळणारी अतिशय complex राजकीय गणितेही असतील, पण तरीही, 8 वर्षात जगाच्या रंगमंचावर एका (almost) सर्वात बलाढ्य, सामर्थ्यशाली व्यक्तीची पत्नी ही भूमिकाच मुळात खरोखरी अवघड आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. आणि मिशेली ही भूमिका पूर्ण तन्मयतेने, आणि तितक्याच gracefully जगली. तिची oratory skills, almost स्लोगन्स झालेली अशी \"Books before Boys\", किंवा \"When they go Low, we go High\" अशी वाक्ये, तिचे बराक ओबामांविषयी कौतुकाने बोलणे, तिचा सर्वत्र सहज वावर, तिचा फिटनेस.. She is definitely a charm \nहे खाली दिलेले व्हिडीओज खास करून मिशेलीची \"दोन मुलींची आई\" अशी घरगुती इमेज highlight करणारे. कोणत्याही मध्यमवर्गीयाला जवळचे वाटतील असे -\nगेले अनेक महिने जगभर चर्चिल्या गेलेल्या अमेरिकन निवडणुकीचे आज सूप वाजेल जेंव्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. अर्थात आजचा लेख ट्रम्प महाशयांवर नाहीये हं (आपण पामर काय बोलणार anyways अशा 'एकमेवाद्वितीय' व्यक्तिमत्त्वाबद्दल. असो).\nतर निवडणुकीसंदर्भात चालू असलेले Presidential Debates तीन चार महिन्यांपूर्वी YouTube वर बघत होते. तेंव्हा या विनोदाच्या खाणीचा शोध लागला. आणि मग actual debates ऐवजी या spoofs च्याच प्रेमात पडले. Alec Baldwin आणि Kate Mckinnon यांनी कसली धमाल उडवून दिली आहे. काही म्हणजे काही भीडभाड नं बाळगता. मला या लोकांचा एक गुण खास करून आवडतो बुवा. एकदा एखाद्याची आरती उतरवायची म्हटली की त्यांना काही म्हणता काही वर्ज्य नाही. अतिशय शार्प intellect आणि त्याला झालर मला अतिशय आवडणाऱ्या sarcasm ची. मिळून सादर होतो तो टोटल मॅडनेस. अर्थात अमेरिकन टीव्ही नित्यनेमाने बघणाऱ्यांना अर्थातच हे नवीन नाहीये. चांगला १९७५ पासून हा शो प्रसारित होतोय आणि वर्षांगणिक अधिकाधिक प्रसिद्धही. खास करून Kate Mckinnonच्या अभिनयाने मी तर सॉलिड इम्प्रेस झालेय. (बऱ्याच वेळेला अतिरंजित असते ते impersonation , पण तरीही there is really something about it, that you burst into laughing. May be that the timing is perfect ). खाली दिलेल्या लिंक्स नक्की व्हिजिट करा. धमाल आहेत.\nआत्मानंद, त्रिपुरी पौर्णिमा, रामेश्वर, आणि लेसर शो...\nशीर्षक वाचून मी एकदम \"भक्तिमार्ग हाच खरा मार्ग\", यावर काहीतरी प्रवचन देणार आहे असा गैरसमज नको हं. तसे रूढार्थाने माझे आणि conventional अध्यात्माचे फारसे सख्य नाहीये. हां म्हणजे श्रद्धेवर श्रद्धा आहे आपली, पण ते तेवढंच. असो.\nआज जुना डेटा चाळताना काही नेत्रसुखद रोषणाईचे व्हिडीओज दिसले. मन लगेच दोन महिने मागे गेले.\n१४ नोव्हेंबरची त्रिपुरी अगदी स्पेशल होती माझ्यासाठी. सोमवार होता त्या दिवशी. आदल्या दिवशीच पिंकथॉन धावून वगैरे आले होते. त्या अनुभवाचा आनंद नसानसात already दौडत होता. तशातच मला काही दिवसांपूर्वी भावाबरोबर झालेले बोलणे आठवले. माझ्या माहेरी एक अतिशय पुरातन असे रामेश्वराचे मंदिर आहे. तिथे गेली दोन-तीन वर्षे त्रिपुरी पौर्णिमेला लेसर शो असतो असे त्याने सांगितले होते. मला या वर्षी मनापासून त्या अनुभवाचे साक्षीदार व्हायचे होते. पण पतिदेवांना वेळ नव्हता आणि चिरंजीवांची शाळा. नवऱ्याचे (अर्थात काळजीपोटी ) मत - \"तू बसने जा. जीवाला घोर नको आणि ड्राईव्ह करायचे असेल तर एखाद्या मैत्रिणीला घेऊन जा\". पण मला मात्र स्वतः ड्राईव्ह करत जायचे होते आणि ते ही \"एकटा जीव सदाशिव \" छाप. (माझे माहेर १५० किमी लांब आहे घरापासून ) शेवटी गोडीगुलाबीने त्याची समजूत घालत आणि \"दर तासाने तुला फोन करेन\" या (अतिशय वाजवी आणि योग्य ) अटीवर माझे एकटीने जायचे ठरले. सकाळी सातला गाडी सुरु केली तेंव्हा सोबत होती ती नवऱ्याच्या शुभेच्छांची, त्याने ठेवलेल्या विश्वासाची आणि अतिशय उत्तम संगीत भरून दिलेल्या पेन ड्राईव्हची... मजल दरमजल करत सकाळी पावणेअकराच्या सुमारास सुखरूप माहेरी पोचले तेंव्हा दोन्ही घरच्या माणसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आणि माझ्या मनाची अवस्था कशी वर्णन करू बरं काहीतरी नवीन गवसले होते त्यादिवशी.. स्वतःतलेच...स्वतःलाच.. काहीतरी नवीन गवसले होते त्यादिवशी.. स्वतःतलेच...स्वतःलाच.. जणूकाही पंख फुटले होते, आत्मानंदाचे, समाधानाचे..\nतर ज्या अनुभवाच्या ओढीने मी माहेरी धाव घेतली होती त्या लेसर शो मधले काही क्षण शेअर करत आहे इथे ..\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन \nनमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन \nनमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...\nपूर्णा - है पूरी कायनात तुझमे कहीं, सवालों कां जवाब खुद है तू हीं ....\nनमस्कार, या आठवड्यात चिरंजीवांची अत्यंत महत्वाची इयत्ता दुसरीची वार्षिक परीक्षा सुरु आहे. त्याच्या तयारीत कमतरता राहू नये म्हणून आम्ही उभ...\nपुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/savita-p-datar", "date_download": "2018-04-26T22:55:10Z", "digest": "sha1:ZFN35ADWMFLQBDC3BMFQAPMZ3KIXUJ4H", "length": 14403, "nlines": 362, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक सविता पी. दातार यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (62)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nप्रोफ. डॉ. सविता पी. दातार\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रोफ. डॉ. सविता पी. दातार ची सर्व पुस्तके\nप्रोफ. डॉ. ए. ए. शेख, डॉ. ए जे. खंडागळे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. ए. ए. शेख, प्रोफ. डॉ. सविता पी. दातार ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. सविता पी. दातार, प्रोफ. माधुरी व्ही. देशमुख ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. ए. ए. शेख, प्रोफ. मिनल क्षिरसागर ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1228", "date_download": "2018-04-26T22:55:03Z", "digest": "sha1:4N5R3IYPPYCCUUJMY4GYLGJZ6XOGAY6N", "length": 3761, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपेट्रोलियम व नैसर्गिक वायू\nइस्तंबुल येथे आयोजित 22 व्या जागतिक पेट्रोलियम परिषदेत धर्मेंद्र प्रधान यांनी दोन सत्रांचे अध्यक्षपद भूषविले\nतुर्कस्तानमध्ये इस्तंबुल येथे आयोजित 22 व्या जागतिक पेट्रोलियम परिषदेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दोन सत्रांचे अध्यक्षपद भूषविले. मंत्रीस्तरीय सत्रात ‘भारतातील तेल आणि वायू क्षेत्रातील विद्यमान आर्थिक धोरणे’ या विषयावर चर्चा करण्यात आली. तर, तेल, वायू आणि पेट्रोलियम उत्पादनांची मागणी आणि पुरवठा या विषयावर दुसरे सत्र आयोजित करण्यात आले होते.\nभारतासारख्या आशियाई देशांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर विद्युत, वाहतूक तसेच स्वयंपाकासाठीच्या ऊर्जेची मागणी वाढ जाणार आहे, असे प्रधान यांनी सांगितले. नागरिकांचे उत्पन्न वाढते, त्याच प्रमाणात पेट्रो रसायनांच्या कच्च्या मालाची मागणीही वाढते, 2035 सालापर्यंत भारताची ऊर्जेची गरज दुप्पट होईल, असे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1822", "date_download": "2018-04-26T23:02:00Z", "digest": "sha1:PK2UFUDBBFPQSJTXI6UK6Y27DGXGHLPA", "length": 18284, "nlines": 70, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधानांनी सबळ मिशन इंद्रधनुष चे उद्‌घाटन केले\nलसीकरणामुळे उपचार शक्य असताना कोणतेही बालक लसीपासून वंचित राहू नये : पंतप्रधान\nदेशातील बालकांच्या आरोग्यात सुधारणा करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य: जे.पी.नड्डा\nजर लसीकरणामुळे कोणत्याही आजारावर उपचार शक्य असतील तर कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, असे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सांगितले आहे. पंतप्रधानांनी आज गुजरातमध्ये वडनगर येथे सबळ मिशन इंद्रधनुषचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारने ज्यांना लसीकरण मोहिमेंतर्गत ही सुविधा उपलब्ध झालेली नाही अशा दोन वर्षे वयाच्या प्रत्येक बालकापर्यंत आणि त्या गर्भवती मातांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. विशेष अभियानाच्या अंतर्गत, लसीकरणाच्या विस्तारात सुधारणेसाठी निवडलेले जिल्हे आणि राज्यांमध्ये डिसेंबर 2018 पर्यंत संपूर्ण लसीकरणाद्वारे 90 टक्क्यांहून अधिक लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. यापूर्वी मिशन इंद्रधनुष अंतर्गत 2020 पर्यंत किमान 90 टक्के संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. मात्र, हे लक्ष्य आता युद्धपातळीवर राबविणे आणि साध्य करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे.\nगुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रुपानी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, गुजरातचे आरोग्य आणि कुटुंबकल्याण आणि निदान शिक्षण, पर्यावरण आणि शहरी विकासमंत्री शंकरभाई चौधरी यांच्यासह इतर विशेष मान्यवर व्यक्ती देखील यावेळी उपस्थित होत्या. खच्चून भरलेल्या या परिसरात जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सरकारने लसीकरणाची मोहीम ही जन आणि सामाजिक चळवळ बनवली आहे. माता आणि बालमृत्यू दराला आळा घालण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या कार्यक्रमांन स्वीकारण्याचे आणि या दिशेने सरकारला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन पंतप्रधानांनी उपस्थित जनसमुदायाला केले.\nसरकारने केलेल्या इतर क्षेत्रातील कामगिरीची देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. आपल्या सरकारने 15 वर्षांनी नवे “राष्ट्रीय आरोग्य धोरण, 2017” आणले आहे जे लोकाभिमुख आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारने स्टेंटच्या किमतींवर नियंत्रण आणले, ज्यामुळे देशातील नागरिकांच्या खूप मोठ्या वर्गाच्या हिताचे रक्षण झाले, यामुळे मध्यम उत्पन्न गटातील आणि गरीब कुटुंबांच्या आरोग्य विषयक खर्चात बचत झाली आहे. पंतप्रधान मातृत्व सुरक्षा मोहिमेच्या यशस्वितेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. खाजगी डॉक्टरांनी सरकारी डॉक्टरांसोबत दर महिन्याच्या 9 तारखेला गर्भवती महिलांची मोफत तपासणी करण्याची तयारी दर्शवली आहे, असे त्यांनी सांगितले.\nयावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की पंतप्रधानांनी दिलेले अमाप पाठबळ त्यांच्यासाठी प्रेरणास्रोत बनले. देशातील बालकांच्या आरोग्यात सुधारणा करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे देखील त्यांनी सांगितले. इंद्रधनुषच्या चार टप्प्या अंतर्गत 2.53 कोटी बालके आणि 68 लाख गर्भवती महिलांना जीवनरक्षक लसी उपलब्ध करून देण्यात आल्या अशी माहिती जे. पी. नड्डा यांनी दिली. यापैकी 5.21 लाख बालके आणि 1.27 लाख गर्भवती महिला गुजरातमधील आहेत. मिशन इंद्रधनुषच्या माध्यमातून आपण 90 टक्के संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी संपूर्ण लसीकरणाच्या व्याप्तीमधील वाढीचे लक्ष्य दरवर्षी एक टक्का होते. मिशन इंद्रधनुषमध्ये पहिल्या दोन टप्प्यात लसीकरणामध्ये वार्षिक 6.7 टक्क्यांच्या वाढीची नोंद करण्यात आली आहे.\nऑक्टोबर 2017 आणि जानेवारी 2018 या दरम्यानच्या काळात प्रत्येक महिन्यात सबळ मिशन इंद्रधनुष कार्यक्रमांतर्गत, सर्वोच्च प्राधान्याचे जिल्हे आणि शहरी भागातील 173 जिल्हे, 16 राज्यांमधील 121 जिल्हे आणि 17 शहरे व ईशान्येकडील 8 राज्यांमधील 52 जिल्ह्यात लसीकरणाचे काम सातत्याने सुरू राहील. सबळ मिशन इंद्रधनुष कार्यक्रम अशा निवडक जिल्ह्यांमध्ये आणि शहरी भाग असलेल्या ठिकाणी राबवण्यात येईल ज्या भागांमध्ये लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे. राष्ट्रीय सर्वेक्षण, आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीची आकडेवारी आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे हे भाग निश्चित करण्यात येतील. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणारे, शहरात झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आणि उपकेंद्रातील अशा भागांवर लक्ष केंद्रित केले जाईल ज्या ठिकाणी एकतर लसीकरण झालेले नाही किंवा त्याची टक्केवारी खूपच कमी आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य मोहिमे अंतर्गत शहरी वस्त्या आणि शहरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.\nसबळ मिशन इंद्रधनुष लसीकरणाच्या व्याप्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी आंतरमंत्रालय आणि आंतरविभागीय समन्वय कार्यवाहीवर आधारित आढावा व्यवस्थापन आणि सघन देखरेख व उत्तरदायित्व प्रणाली स्वीकारली जाईल. जेणेकरून लक्ष्य निर्धारित क्षेत्रांमध्ये प्रभावी लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करता येईल. या कार्यक्रमात इतर 11 मंत्रालये आणि विभाग देखील आपले पाठबळ देत आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रालय, पंचायती राज, शहरी विकास, युवक व्यवहार आणि इतर मंत्रालयांनी सबळ मिशन इंद्रधनुष कार्यक्रमात आपले सहकार्य दिले आहे. तळाकडच्या पातळीवर काम करणाऱ्या विविध लोकांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला प्रभावी पद्धतीने कार्यान्वित करण्यात येईल. आशा, अंगणवाडी सेविका, राष्ट्रीय शहरी जीविका मिशन अंतर्गत जिल्हा प्रेरक आणि स्वयंसेवी संघटनांच्या अधिक चांगल्या समन्वयाच्या आणि कार्यान्वयनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवण्यात येईल.\nजिल्हा, राज्य आणि केंद्रीय स्तरावर नियमित कालावधीनंतर सबळ मिशन इंद्रधनुषवर अतिशय कडक देखरेख ठेवण्यात येईल. नंतर राष्ट्रीय स्तरावर मंत्रिमंडळ सचिव याचा आढावा घेतील. प्रगती कार्यक्रमाअंतर्गत सर्वोच्च पातळीवर यावर लक्ष ठेवण्यात येईल.\nसबळ मिशन इंद्रधनुष कार्यक्रम सरकार द्वारे निरीक्षण, सहायकांवर लक्ष ठेवून आणि सर्वेक्षणाद्वारे चालवण्यात येईल. या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने विशेष धोरण तयार केले आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावर आत्मपरीक्षणाच्या अवकाशावर आधारित सुधारणा योजना तयार करण्यात आल्या आहेत. या योजना राज्यांपासून केंद्रीय स्तरापर्यंत चालवल्या जातील जेणेकरून डिसेंबर 2018 पर्यंत 90 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकेल.\n90 टक्क्यांहून जास्त उद्दिष्ट साध्य करणाऱ्या जिल्ह्यांसाठी मूल्यमापन व पुरस्कार पद्धतीचा वापर केला जाईल. निर्धारित लक्ष्याच्या मार्गात अडथळे आल्यास त्यावर मात करण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर करण्यात येईल आणि प्रसारमाध्यम व्यवस्थापनाद्वारे जागरुकता अभियान चालवले जातील. भागीदार/ नागरिक सोसायट्या संघटना आणि इतरांच्या सहकार्याने प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात येतील.\nया समारंभात पंतप्रधानांनी वडनगरच्या जीएमईआरएस चिकित्सा महाविद्यालयाचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी सामुदायिक आरोग्य अभियानासाठी नाविन्यपूर्ण मोबाईल फोन तंत्रज्ञानाचा प्रारंभ केला. यामुळे समुदाय आधारित माता आणि बालक आरोग्य सेवांचा विस्तार शक्य होईल आणि गुजरातमध्ये माता आणि बालकांचा मृत्यूदर कमी करायला मदत मिळेल.\nजीएमईआरएस वैद्यकीय महाविद्यालयात दररोज 400 ते 500 बाहेरचे रुग्ण आणि 80 ते 100 स्थानिक रुग्णांवर उपचार केले जातात. उन्नतिशील मोबाइल फोन एप्लीकेशन द्वारे आरोग्य सेवा सदृढ करण्यास मदत मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2119", "date_download": "2018-04-26T22:54:29Z", "digest": "sha1:FOQKYCLLP7RDSN7HCCRKDVVLMWC3C2QB", "length": 6430, "nlines": 63, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसुशांत सिंग रजपूत आणि शेखर कपूर यांनी इफ्फि 2017 मध्ये मास्टर-क्लासच्या माध्यमातून संवाद साधला\nपद्‌मश्री, बीएफटीए अर्थात बाफ्ता आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेखर कपूर यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसह 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सातव्या दिवशी “मास्टर क्लास”च्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.\n1983 मध्ये “मासूम” या चित्रपटाद्वारे अनेक पुरस्कारप्राप्त दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या शेखर कपूर यांना 1994 मध्ये “बॅडिट क्वीन” या बॉलिवूड चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिली. त्यावर्षी त्यांना हिंदीतील सर्वोत्तम चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्तम चित्रपटासाठी फिल्मफेअर, समीक्षक पुरस्कार आणि सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळाला. 1994 मध्ये कान्स चित्रपट महोत्सवात “डायरेक्टर्स फोर्टनाईट” विभागात याचा प्रिमिअर झाला तसेच एडिनबर्ग चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखवण्यात आला.\nचित्रपटनिर्मितीच्या विविध बाबी शिकण्यापासून म्हणजेच पटकथा ते चित्रपट पूर्ण होण्याच्या प्रक्रियेपर्यंतच्या प्रवासाबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी विनोदी ढंगात उत्तरे देत उपस्थितांचे मनोरंजन केले.\nसुशांत सिंग राजपूत यांच्याबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांबाबत बोलताना शेखर कपूर म्हणाले की, सुशांत हा उत्तम अभिनेता आहे आणि चित्रपटाविषयी त्याला उत्तम जाण आहे. चित्रपटांच्या कथांबाबत आम्ही एकमेकांशी चर्चा करत असतो, असे ते म्हणाले.\nआपल्या कारकीर्दीत प्रत्येक टप्प्यावर जोखीम पत्करत विविध धाटणीचे चित्रपट सुशांतने केले आहेत. त्यांनी शेखर कपूर यांना आव्हानात्मक प्रश्न विचारुन संभाषणाला सुरुवात केली.\nमास्टर-क्लासमधील सहभागाबाबत बोलताना सुशांत म्हणाला की येथील लोकांप्रमाणेच शेखर कपूर यांना ऐकण्यासाठी येथे आलो आहे आणि मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे, मात्र मला नेहमीच कला सादर करण्यात रस होता. मी थोडा गोंधळलो होतो आणि यातून मार्ग शोधत होतो. या सत्रात सहभागी झाल्याचा मला अभिमान वाटतो आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल मी शेखर कपूर यांचा आभारी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1824", "date_download": "2018-04-26T23:03:06Z", "digest": "sha1:4GLYOM2JEMBYOT5QG6YCC7VYYZIOQXF4", "length": 73732, "nlines": 115, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nनवी दिल्ली येथे 14 व्या भारत-युरोपियन महासंघ शिखर परिषदेदरम्यान भारत-युरोपियन महासंघाचे संयुक्त निवेदन (October 06, 2017)\nभारत आणि युरोपियन महासंघादरम्यान 14 वी वार्षिक शिखर परिषद 6 ऑक्टोबर 2017 रोजी नवी दिल्लीत पार पडली. भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर युरोपियन परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टुस्क आणि युरोपियन आयोगाचे अध्यक्ष जीन क्लाऊडे युंकर यांनी युरोपियन महासंघाचे प्रतिनिधित्व केले.\n2. भारत-युरोपियन महासंघ धोरणात्मक भागीदारीअंतर्गत व्यापक सहकार्याचा नेत्यांनी आढावा घेतला. भारत आणि युरोपियन महासंघ हे नैसर्गिक भागीदार आहेत हे लक्षात घेऊन नेत्यांनी लोकशाही, स्वातंत्र्य, कायद्याचे नियम आणि मानवाधिकारांबद्दल आदर आणि राज्यांच्या प्रादेशिक एकात्मता या समान मूल्ये आणि तत्त्वांवर आधारित भारत-युरोपियन महासंघ धोरणात्मक भागीदारी अधिक वृद्धिंगत आणि बळकट करण्याची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली.\n3. 13 व्या भारत-युरोपियन महासंघ शिखर परिषदेदरम्यान तयार करण्यात आलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा आराखडा- “भारत-ईयू अजेन्डा फॉर ऍक्शन 2020” ची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीबद्दल नेत्यांनी समाधान व्यक्त केले.\n4. व्यापार सहकार्य दृढ करून, दोन्ही दिशेने गुंतवणुकीचा ओघ वाढवून आणि हवामान बदल तसेच स्थलांतर आणि निर्वासित समस्यांसह जागतिक आणि प्रादेशिक समस्यांवर विस्तृत चर्चा करून भारत-युरोपियन महासंघ धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी परिणामाभिमुख आणि परस्परांना लाभदायक रीतीने काम करण्याची आणि या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नेत्यांनी सांगितले.\n5. भारतातील महत्वाच्या क्षेत्रात विशेषतः हवामान कृती आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या मजबूत भागीदारीची नेत्यांनी प्रशंसा केली.\n6. भारत-युरोपियन महासंघ सहकार्य आणि परस्पर सामंजस्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी नियमितपणे उच्चस्तरीय संबंध प्रस्थापित करण्याचे महत्व नेत्यांनी अधोरेखित केले. त्यांनी 21 एप्रिल 2017 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या भारत-ईयू परराष्ट्र मंत्री स्तरीय बैठकीचे फलदायी परिणाम नमूद केले. परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा सहकार्य - सुरक्षेसाठी भागीदार\n7. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेले भारत आणि युरोपियन महासंघ यांचे आंतरराष्ट्रीय मापदंड, जागतिक शांतता आणि स्थिरता कायम राखण्यासाठी नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय आचारसंहितांचे समर्थन करण्यासाठी सर्व संबंधित देशांबरोबर आणि एकत्रितपणे काम करण्याची इच्छा असून अंतर्गतरित्या जोडलेल्या आणि बहू-ध्रुवीय जगाच्या सर्व भागांमध्ये सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी समकालीन जागतिक प्रश्नांवर वाढत्या अभिसरणनाचे स्वागत केले आणि सर्व बहुपक्षीय मंचावर भारत-यूरोपीय महासंघाचे सहकार्य वाढविण्यास मान्यता दिली. त्यांनी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा आणि खुली तसेच सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने त्यांची सामायिक जबाबदारी ओळखली.\n8. सुरक्षा आणि समृद्धीला चालना देण्याच्या मूलभूत बाबी म्हणून संघर्ष प्रतिबंध आणि शांतता प्रस्थापित करणे, शस्त्रास्त्रांचा प्रसार रोखणे यासाठी कटिबद्ध असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले तसेच सागरी मार्ग, सायबर स्पेस आणि बाह्य जगातील सुरक्षा कायम राखण्यासाठी आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले. 25 ऑगस्ट 2017 रोजी नवी दिल्लीत झालेल्या पाचव्या भारत-ईयू परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा चर्चेचे त्यांनी स्वागत केले - राजकीय व सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवण्यासाठी एक व्यासपीठ.\n9. आर्थिक वाढ आणि परिवर्तन सुनिश्चित करण्यासाठी एक मुक्त, सुरक्षित, स्थिर, शांत आणि प्रवेशयोग्य सायबर स्पेसप्रति कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार नेत्यांनी केला. विशेषत: सायबर स्पेससाठी आंतरराष्ट्रीय कायदा लागू आहे त्यासाठी चर्चा पुढे चालू ठेवणे आवश्यक असल्याचे नेत्यांनी पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिले. त्यांनी 23-24 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे सायबर स्पेसवरील 5 वी जागतिक परिषद आयोजित करण्याचे स्वागत केले. नेत्यांनी सांगितले की, द्विपक्षीय सायबर चर्चेने विद्यमान आणि भविष्यातील सहकार्यासाठी एक मजबूत पाया प्रदान केला आहे आणि 29 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत झालेल्या त्याबाबतच्या चर्चेचे आणि 2018 मध्ये ब्रुसेल्समध्ये होणाऱ्या आगामी भारत-ईयू सायबर चर्चेचे स्वागत केले आहे.\n10. नेत्यांनी जगातील अनेक भागात अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा जोरदार निषेध नोंदवला आणि दहशतवाद आणि अतिरेक यामुळे जागतिक धोका निर्माण झाल्याबाबत सामायिक चिंता व्यक्त केली. त्यांनी त्यांचे धोरणात्मक आणि सुरक्षा सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिने दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सहकार्याबाबत संयुक्त निवेदन स्वीकारले आणि व्यापक दृष्टिकोनावर आधारित दहशतवादी कारवायांना सर्व प्रकारच्या स्वरूपात आणि अभिव्यक्तींमध्ये लढा देण्यासाठी त्यांची मजबूत कटिबद्धता व्यक्त केली. नेत्यांनी नियमित द्विपक्षीय चर्चा आणि आंतरराष्ट्रीय मंचाच्या माध्यमातून सहकार्य वाढवण्याचा संकल्प केला. या संदर्भात, नवी दिल्ली येथे 30 ऑगस्ट 2017 रोजी दहशतवादाचा बीमोड करण्याबाबत भारत-युरोपियन महासंघाच्या चर्चेचे त्यांनी स्वागत केले आणि ऑन लाईनच्या धमकीसह अन्य आव्हानांना सामोरे जाण्यासंबंधीच्या नव्या पद्धती आणि माहितीचे आदान-प्रदान आणि प्रशिक्षण आणि कार्यशाळा यांसारख्या क्षमता निर्माण करण्याच्या कार्यात गुंतण्याप्रति संयुक्त कटिबद्धता दर्शवली. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ आणि वित्तीय कृती बल दला अंतर्गत (एफएटीएफ) सहकार्य वाढविण्याची गरज यावर भर दिला.\n11. 18 जुलै 2017 रोजी नवी दिल्ली येथे भारत-ईयू प्रसारबंदी आणि निरस्त्रीकरण वार्तालाप यासारख्या जागतिक प्रसारबंदी प्रयत्नांना बळकटी देण्याच्या त्यांच्या कटिबध्दतेचा पुनरुच्चार केला. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण संघटनेत (एमटीसीआर) सहभागी झाल्याबद्दल भारताच्या युरोपियन महासंघाने अभिनंदन केले. युरोपियन महासंघाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रसाराविरोधात (एचसीओसी) हेग आचार संहिता भारताने स्वीकारल्याचे स्वागत केले आणि अण्वस्त्र पुरवठादार समूह (एनएसजी), वासीनर ऍरेंजमेंट आणि ऑस्ट्रेलिया समूहा बरोबर भारताचे गहन संबंध असल्याचे नमूद केले, जे जागतिक प्रसारबंदी प्रयत्नांना प्रोत्साहन देते.\n12. भारत आणि यूरोपीय महासंघाने हिंद महासागरात आणि त्यापलीकडेही समुद्री सुरक्षा सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या कटिबध्दतेचा पुनरुच्चार केला. नौदल सहकार्याचे यशस्वी उदाहरण म्हणून सोमालियाच्या किनारपट्टीवर युरोपियन नौदल आणि भारतीय नौदलादरम्यानच्या संयुक्त सरावाचा (पीएएसएसएक्स) उल्लेख उभय पक्षांनी केला . नजिकच्या काळात वर्ल्ड फूड प्रोग्रॅमवर चालणा-या जहाजांमधील भारताच्या संभाव्य सहभागासाठी ईयू उत्सुक आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या जागतिक मान्यताप्राप्त तत्त्वांनुसार, सागरी कायदा (यूएनसीएलओएस) 1982 मधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनाप्रमाणेच दिशादर्शक , अतिप्रकाशित आणि शांतीपूर्ण विवादांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. दोन्ही नेत्यांनी \"ब्लू इकॉनॉमी\" विकसित करण्याच्या संदर्भात सुरक्षा, स्थिरता, संपर्क आणि महासागर आणि महासागराचे शाश्वत विकास.याला महत्व दिले आहे.\n13. दोन्ही पक्षांनी पृथ्वी निरीक्षणासह अंतराळ क्षेत्रात भारत-युरोपियन सहकार्य वृद्धिंगत करायला मान्यता दिली.\n14. भारत आणि युरोपियन महासंघ यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणासह मानवी हक्क सहकार्याला महत्त्व देत असल्याचा पुनरुच्चार केला. या संदर्भात, ते नवी दिल्ली येथे होणाऱ्या त्यांच्या चर्चेच्या पुढील सत्राची उत्सुकतेने वाट पाहत आहेत आणि आंतरराष्ट्रीय मंचावर विशेषत: संयुक्त राष्ट्र महासभेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत संवाद वाढविण्याचे समर्थन करत आहेत.\n15. अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखालील आणि अफगाणिस्तानच्या मालकीची राष्ट्रीय शांतता आणि सलोखा निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अफगाणिस्तान सरकार आणि अफगाणिस्तानच्या जनतेला दोन्ही पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थिरतेसाठी मूलभूत धोके लक्षात घेऊन दोन्ही बाजू सर्व प्रकारचा दहशतवाद आणि हिंसक अतिरेकींचा प्रतिकार करण्यासाठी कटिबद्ध आहेत. अफगाणिस्तानमध्ये शांती, सुरक्षा आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी भारत आणि युरोपियन संघांनी प्रादेशिक आणि महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय भागधारकांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. युरोपियन महासंघाने अफगाणिस्तानमध्ये सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा, प्रशासकीय संस्था आणि मानव संसाधन विकास आणि क्षमता निर्मिती यासह विकास सहकार्य पुरवण्यात भारताच्या सकारात्मक भूमिकेची प्रशंसा केली आहे. दोन्ही पक्षांनी शांती, सुरक्षा आणि स्थिरता वाढविण्याच्या आणि अफगाणिस्तानला विकासाच्या मार्गाने स्वयंपूर्ण आणि समृद्ध राज्य बनण्यासाठी पाठिंबा दर्शविणाऱ्या त्यांच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.\n16. भारत आणि युरोपियन महासंघ यांनी म्यानमारमधील राखीन राज्यात नुकत्याच झालेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक राज्यातून बाहेर पडले, अनेकांनी शेजारच्या बांग्लादेशमध्ये आसरा घेतला. दोन्ही पक्षांनी लक्षात घेतले की, अराकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी (एआरएसए) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे हिंसाचार सुरू झाला होता ज्यामुळे सुरक्षा दलांसह नागरिकही मोठ्या संख्येने मारले गेले. दोन्ही पक्षांनी हिंसा संपवण्याची आणि राखीन राज्यातील जनजीवन कोणत्याही विलंबाशिवाय पूर्वपदावर आणण्याच्या गरजेवर भर दिला.त्यांनी कोफी अन्नान नेतृत्वाखालील राखीन सल्लागार आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी म्यानमारमधील अधिकाऱ्यांना विनंती केली आणि सर्व समुदायातील विस्थापितांना उत्तर राखीन राज्यात परत आणण्यासाठी बांगलादेश बरोबर काम करण्याची विनंती केली. भारत आणि युरोपियन महासंघाने देखील गरजवंत लोकांना मानवतावादी मदत पुरवण्यात बांगलादेशने निभावलेल्या भूमिकेची देखील प्रशंसा केली.\n17. भारत आणि युरोपियन महासंघाने इराणच्या आण्विक मुद्यासंदर्भात संयुक्त व्यापक कृती आराखड्याची संपूर्णपणे अंमलबजावणी सुरूच ठेवण्यासाठी आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला. इराण अण्वस्त्रासंबंधी संयुक्त व्यापक कृती आराखड्याच्या नियमांचे पालन करत असल्याचा निर्वाळा आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. संयुक्त सुरक्षा परिषदेने पारित केलेल्या आणि प्रसारबंदी आराखडा आणि आंतरराष्ट्रीय शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेत महत्वपूर्ण योगदान असलेल्या प्रस्तावाची संपूर्ण आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी असे भारत आणि युरोपियन महासंघाने आवाहन केले आहे.\n18. दोन्ही पक्षांनी 3 सप्टेंबर 2017 रोजी डीपीआरकेद्वारे घेतलेल्या अणुचाचणीसंदर्भात निषेध नोंदवला, जे डीपीआरकेच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचे आणखी एक थेट आणि अस्वीकार्य उल्लंघन होते. डीपीआरकेने परमाणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांचा सतत पाठपुरावा केला आणि त्याचा प्रसार आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेसाठी एक गंभीर धोका असल्याचे त्यांनी मान्य केले आणि कोरियन द्वीपकल्पाचे संपूर्ण , तपासण्यायोग्य, अपरिवर्तनीय असे विअण्वस्त्रीकरण करावे ज्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आणि सहा पक्षांच्या चर्चेने मान्यता दिली आहे . डीपीआरकेच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांना पाठिंबा देणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यावर दोन्ही बाजूंनी भर दिला. त्यांनी या आव्हानास सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या एकजुटतेच्या महत्वावर भर दिला, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सर्व प्रतिबंध संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाद्वारे पूर्णतः अंमलात आणता येतील, ज्यायोगे संवाद साधून शांततापूर्ण आणि व्यापक तोडगा काढण्याच्या दिशेने दबाव वाढेल.\n19. सीरियामध्ये परिस्थितीविषयी भारत आणि युरोपियन महासंघाने संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील जिनिव्हा प्रक्रियेला प्राधान्य असल्याचा पुनरुच्चार केला आणि सीरिया मध्ये राजकीय तोडगा काढण्याच्या उद्देशाने आंतर-सीरिया चर्चेला पूर्ण पाठिंबा देण्याचे आवाहन केले. नागरीक आणि प्रादेशिक अखंडता यांचे संरक्षण ही मूलभूत गरज आहे आणि संघर्षांमधील सर्व पक्ष आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे अपेक्षित आहे. भारत आणि युरोपियन महासंघाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद 2254 आणि 2012 मधील जिनेव्हा घोषणपत्रात परिभाषित केल्याप्रमाणेच केवळ एक विश्वासार्ह राजकीय तोडगा सीरियात स्थैर्य आणू शकेल आणि सिरियातील दहशतवादी गटांचा निर्णायक पराभव होऊ शकेल. सीरियासंबधी दुसरी ब्रसेल्स परिषद 2018 च्या वसंत ऋतू मध्येहोणार असून सीरियासाठी आंतरराष्ट्रीय बांधिलकी टिकवून ठेवण्यासाठी ती योगदान देईल यावर भारत आणि युरोपियन महासंघाचे एकमत झाले. .\n20. मध्य पूर्व प्रांतातील शांतता प्रक्रियेबाबत संबंधितांनी साधक चर्चा करावी याचा भारत आणि युरोपियन महासंघाने पुनरुच्चार केला, जेणेकरून मध्य पूर्व प्रांतात शांतता आणि स्थैर्य नांदावे यासाठी दोन-राज्याच्या उपाययोजनांवर आधारित आणि संयुक्त राष्ट्रांचे ठराव, माद्रिद तत्वे, अरब शांतता प्रक्रिया याच्या आधारे इस्रायल-पॅलेस्टीनी संघर्षाचा एक स्थायी, दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक ठराव निष्पन्न होईल.\n21. लिबियातील राजकीय संकटांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्राने सुरु केलेल्या लिबियाच्या नेतृत्वाखालील आणि लीबियाच्या राजकीय प्रक्रियेला पूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार उभय पक्षांनी केला. लिबियात सर्वसमावेशक सरकार स्थापन करणे आणि शांतता व स्थिरता निर्माण करणे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हिताचे आहे.\n22. भारत आणि युरोपियन महासंघ यांनी आजच्या जागतिकीकृत जगात संपर्काचे महत्त्व मान्य केले. त्यांनी अधोरेखित केले की संपर्काबाबतचा पुढाकार सार्वत्रिक मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय नियम, सुशासन, कायद्याचे नियम, खुलेपणा, पारदर्शकता आणि समता यावर आधारित असणे आवश्यक आहे आणि आर्थिक जबाबदाऱ्या , कर्ज देण्याच्या पद्धतीतील दायित्व , संतुलित पर्यावरण संरक्षण, संरक्षण मानके आणि सामाजिक स्थिरता या तत्वांचे पालन व्हायला हवे.\n23. दोन्ही पक्षांनी आशिया आणि युरोपला जोडण्यासाठी अनौपचारिक मंच म्हणून एएसईएमचे महत्व अधोरेखित केले.ब्रुसेल्समध्ये होणाऱ्या आगामी एएसईएम शिखर परिषदेसाठी दोन्ही पक्षांनी एएसईएमला नव्याने चालना देण्याबाबत सहमती दर्शवली , ज्यामध्ये जागतिक आव्हानाना एकत्रितपणे सामोरे जाण्यावर भर असेल.\n24. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ठराव 2202 (2015) नुसार सर्व पक्षांनी मिन्स्क कराराच्या संपूर्ण अंमलबजावणीच्या माध्यमातून पूर्व युक्रेनमध्ये झालेल्या संघर्षावर राजनैतिक तोडगा काढण्यासाठी नेत्यांनी आपला ठोस पाठिंबा असल्याचे अधोरेखित केले. .\n25. एमव्ही सीमन गार्ड ओहिओ बाबतीत, भारतातील कायदेशीर प्रक्रियेमार्फत त्वरित तोडगा निघेल अशी आशा युरोपियन महासंघाने व्यक्त केली आहे. चौदा एस्तोनिया आणि सहा ब्रिटीश नागरिकांना भारतीय न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. जागतिक आव्हान - बहुपक्षीय सहकार्य\n26. दोन्ही पक्षांनी शांतता आणि सुरक्षा, विकास आणि व्यवस्थापन सुधारणा या तीन सुधारकांच्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या सुधारणा आराखड्याला पाठिंबा दर्शविला. मजबूत जागतिक प्रशासनासाठी दोन्ही बाजूंनी दाखवलेली कटिबद्धता यामुळे २०३० कार्यक्रमानुसार त्यांच्या समितीच्या कार्याची आखणी , संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या व्यापक सुधारणांसह तसेच महासभेच्या कामाचे पुनरुज्जीवन करण्यासह संयुक्त राष्ट्र व्यवस्थेच्या संस्थांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.\n27. आंतरराष्ट्रीय सुरक्षा,जागतिक आर्थिक स्थैर्य आणि विकासाला मारक ठरणाऱ्या आव्हानांचा समाना करण्यासाठी दोन्ही बाजू द्विपक्षीय तसेच जी २० मधली सभासद राष्ट्रे , संयुक्त राष्ट्रे आणि बहुस्तरीय मंचावरून एकत्र काम करतील यावर दोन्ही बाजूनी सहमती दर्शवण्यात आली.\n28. शाश्वत वाढ आणि विकास साध्य करण्यासाठी, नियमांवर आधारित बहुस्तरीय व्यापार पद्धत आणि मुक्त, योग्य आणि व्यापक व्यापाराची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली. जागतिक व्यापार संघटनेची आगामी अकरावी मंत्रीस्तरीय परिषद यशस्वी करण्यासाठी, आणि त्यातून ठोस निष्कर्ष समोर यावेत या दृष्टीने जागतिक व्यापार संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांसोबत एकत्र काम करण्यास दोन्ही राष्ट्रांनी यावेळी सहमती दर्शवली. ही परिषद नियमांवर आधारित बहुस्तरीय व्यापार पध्दतीचे मध्यवर्ती स्थान आणि मुक्त आणि एकात्मिक जागतिक व्यापारात तिचे महत्त्व अधोरेखित करण्यास उपयुक्त ठरेल.\n29. शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा स्वीकारण्यात आला असून तो राबवण्यासाठी आणि विकासाचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने, तसेच भारताच्या “सबका साथ सबका विकास” या धोरणाला अनुसरून युरोपीय महासंघाच्या सहमतीने संयुक्त समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव, यावेळी पुन्हा एकदा चर्चिला गेला. शाश्वत विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाचे धेय्य साध्य करण्यासाठी, जागतिक भागीदारीचे महत्वही यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले.याच संदर्भात, समान प्राधान्यक्रम निश्चित करून त्यानुसार काम करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. भारत –युरोपीय महासंघ यांच्यातली विकासविषयक चर्चा पुढेही सुरु ठेवण्याचे, या परिषदेत ठरवण्यात आले. आपत्तीचा धोका टाळण्यासाठी तयार करण्यात आलेला सेन्दाई आराखडा 2015-2030 परस्परांच्या मदतीने राबवला जावा, यावार दोन्ही बाजूनी सहमती व्यक्त करण्यात आली.\n30. आफ्रिकेच्या विकासासाठी भारताने दिलेल्या योगदानाचे युरोपीय महासंघाने स्वागत केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानात भारताने घेतलेला सहभागही कौतुकास्पद आहे. आफ्रिकेला मदत करण्याविषयी भारत आणि युरोपीय महासंघाच्या उपक्रमाची परस्पर सांगड घातली जावी आणि दोन्ही देशांच्या प्रयत्नांना जोर मिळावा यादृष्टीने भारत आणि युरोपीय महासंघ चर्चा आणि सहकार्यावर भर देतील, अशी कटीबद्धता दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली .युरोपीय महासंघ आणि आफ्रिकेच्या पुढच्या शिखर बैठकीत भारत निरीक्षक म्हणून भूमिका बजावू शकेल,असा प्रस्तावही या बैठकीत ठेवण्यात आला. व्यापार आणि वित्तीय सहकार्यात भागीदारी तसेच, भारताच्या आधुनिकीकणातही भागीदारीचा प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला.\n31. आर्थिक आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचे युरोपीय महासंघाने स्वागत केले आहे. भारत सरकारच्या पथदर्शी योजना, जसे “मेक इन इंडिया” , “डिजिटल इंडिया”, “कुशल भारत”, स्मार्ट सिटी, क्लीन इंडिया आणि “स्टार्ट अप इंडिया”, अशा विविध योजनांमध्ये युरोपीय महासंघ विशेष रस घेत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांकडे युरोपीय महासंघाचे बारीक लक्ष आहे, यात वस्तू आणि सेवाकराच्या ऐतिहासिक अंमलबजावणीचाही समावेश आहे, यामुळे देशात उद्योगस्नेही वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.तसेच संपूर्ण देशात एकच सुलभ आणि प्रभावी अप्रत्यक्ष करप्रणाली लागू झाल्यामुळे देशातील बाजारपेठ एकात्मिकता वृद्धींगत होईल. भारतात सुरु असलेल्या पथदर्शी योजनांमध्ये युरोपातील कंपन्यांनी घेतलेल्या सहभागाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. भारतातील विविध विकास प्रकल्पांमध्ये या कंपन्यांनी अधिकाधिक गुंतवणूक करावी,असे आवाहन त्यांनी केले. युरोपातील व्यापारामध्ये भारतीय व्यापारी संघटनांनी सहभागी व्हावे असा प्रस्ताव युरोपीय महासंघाने ठेवला . स्रोत क्षमता आणि परस्पर संबंधित अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी भारत आणि युरोपीय महासंघाने घेतलेल्या प्रगतीचा आढावा यावेळी दोन्ही नेत्यांनी घेतला.बौद्धिक संपदा अधिकार आणि सार्वजनिक खरेदीच्या क्षेत्रात सहकार्य आणि अनुभवांचे आदानप्रदान करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त करण्यात आली.\n32. भारत आणि युरोपीय महासंघादरम्यान वित्तीय भागीदारी वाढवण्यासाठी दोन्ही बाजू कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला .भारत-युरोपीय व्यापक व्यापार आणि गुंतवणूक करार (बी टी आय ए) पुनरुज्जीवीत करण्यासाठी पुन्हा चर्चा सुरू करण्याबद्दल दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.\n33. कृषी क्षेत्रातील विशेषतः तांदळाच्या व्यापाराच्या महत्वाविषयी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. हा व्यापार वाढवण्यासाठी , व्यापारात येणारे अडथळे दूर करण्यासाठी एकत्र काम करण्याचा निश्चय यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला . तांदळात असलेला घटक ट्रायसायक्लोझोल ची मात्रा नियमित करण्याच्या दृष्टीने, ( आयोग नियमन) 2017/983) रोपटे संरक्षणाशी संबंधित कंपन्यांना, नवा शास्त्रीय डेटा तयार करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. या आकडेवारीच्या आधारावर युरोपीय अन्न सुरक्षा प्राधिकरण त्वरित धोक्याचे मूल्यमापन करु शकेल.\nत्याशिवाय,युरोपीय युनियन आणि भारताने अन्न सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खालील गोष्टी केल्या जातील:\n· कृषी आणि सागरी कृती गट यांच्यात सुरु असलेल्या चर्चा अधिक दृढ करणे, एस पीटी -टी बी टी कृती गट संबंधित भारतीय मंत्रालये /विभाग आणि युरोपीय महासंघातील संबंधित विभाग यांच्यात अन्न सुरक्षा आणि कृषी व्यापार या विषयांवर चर्चा घडवून आणेल.\n· उत्तम कृषी , प्रयोगशाळा क्षेत्रात सहकार्य आणि पीक संवर्धनासाठी पिकचाचणी आणि त्यावर देखरेख यासाठी संयुक्त प्रकल्प राबवणे\n· बासमती तांदळाच्या संरक्षणासाठी भारताने केलेल्या अर्जाचे युरोपीय महासंघाने स्वागत केले असून भविष्यातही अशा स्वरूपाचा अर्ज आल्यास त्यावर तातडीने विचार केला जाईल, असे आश्वसन महासंघाच्या नेत्यांनी दिले.\n· 1994 च्या गॅट करारातील कलम 28 नुसार बासमती तांदळाच्या नव्या जातीला मान्यता देण्याच्या भारताच्या प्रस्तावाचे युरोपीय महासंघाने स्वागत केले आहे.\n34. युरोपीय महासंघाची भारतातली गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने गुंतवणूक सुविधा यंत्रणा स्थापन करण्याच्या प्रस्तावाचे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी स्वागत केले. या यंत्रणेमुळे भारतात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने उद्योग स्नेही वातावरण तयार होईल. तसेच या यंत्रणेच्या माध्यमातून युरोपीय महासंघाकडून भारताला नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळेल , अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. मेक इन इंडिया उपक्रमामुळे, युरोपीय महासंघातल्या सदस्य देशांच्या कंपन्यांना भारतात गुंतवणूकीची संधी मिळेल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.\n35. युरोपीय गुंतवणूक बँकेने भारतात दक्षिण आशियाई प्रादेशिक प्रतिनिधी कार्यालय स्थापन केले आहे. या उपक्रमाचे स्वागत करत, भारतात नागरी भागातील वाहतूक आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पात या गुंतवणुकीची मोठी मदत होईल असे मत नमूद करण्यात आले. तसेच हवामान बदलाच्या क्षेत्रातही या सहकार्याचा लाभ मिळेल. बंगरुळू मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी युरोपीय गुंतवणूक बँकेसोबत 500 दशलक्ष पौंड कर्जपुरवठा करण्याविषयी झालेल्या कराराचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.\n36. आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा सहकार्य परिषदेचे हंगामी सचिव आणि युरोपीय गुंतणूक बॅंकेदरम्यान सुरु असलेल्या सकारात्मक चर्चेविषयी तसेच संयुक्त जाहीरनाम्याच्या प्रगतीविषयी यावेळी दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं. या परिषदेच्या 121 सदस्य देशांमध्ये स्वस्त सौर ऊर्जा उपकरणे बसवून देण्यासाठी एक व्यापक स्वरुपाचा प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी या चर्चेतून गुंतवणूक उभी करता येईल, असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले.\n37. दोन्ही बाजूंनी स्वच्छ उर्जा आणि वातावरण बदलासंबंधी संयुक्त निवेदन जारी करून 2015 च्या पॅरिस कराराशी असलेल्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि त्याच्या अंमलबजावणीवर भर देण्याचे ठरविले. सुरक्षित, परवडणाऱ्या आणि शाश्वत उर्जा स्रोतांना प्रोत्साहन देणे, याला वातावरण बदलाशी सामना करताना भारत आणि युरोपियन महासंघाने प्राधान्य दिले पाहिजे, ह्यावर भर दिला तसेच २०१६ युरोपियन महासंघ – भारत शिखर संमेलनात स्वीकारलेल्या स्वच्छ उर्जा आणि वातारवण बदल भागीदारी कराराच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. आणि या कराराची अंमलबजावणी, ऑक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या युरोपियन महासंघ – भारत उर्जा समिती बैठकीत मान्य केलेल्या कार्यक्रमानुसार पुढे नेण्याविषयी कटीबद्धता व्यक्त केली.\n38. भारत आणि युरोपियन महासंघने तंत्रज्ञान विकास, ज्ञानाची देवाणघेवाण, क्षमताबांधणी, व्यापार आणि गुंतवणूक आणि प्रकल्प सुरु करून विकासावर होणारा खर्च कमी करणे तसेच नूतनीकरणक्षम उर्जा संसाधन विकसित करण्यासाठी परस्पर सहकार्य करण्याच्या बांधिलकीची पुष्टी केली.\n39. आर्थिक वाढ आणि पर्यावरण सुरक्षा यांची सांगड घालण्याचा नेत्यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी प्राथमिक संसाधनांचा वापर कमी करून, दुय्यम कच्च्या मालाच्या वापरावर भर देण्यासाठी गोलाकार, म्हणजेच परस्पर संबंधित अर्थव्यवस्था अंगीकारण्याची गरज अधोरेखित केली. या महत्वाच्या स्थित्यंतराचे धोरण ठरवून योगदान दिल्याबद्दल त्यांनी आंतरराष्ट्रीय संसाधन समिती, पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालय, भारत सरकार (भारतीय स्रोत समिती) आणि नीती आयोगाची भारत बदलासाठीची राष्ट्रीय संस्था यांचे आभार मानले. संयुक्तपणे जागतिक स्तरावर मनुष्यबळ कार्यक्षमता वाढविणे आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी नुकतेच स्थापन झालेले G 20 मनुष्यबळ कार्यक्षमता संवाद आदर्श मंच ठरेल यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले. येणाऱ्या काळात पर्यावरणासंबंधीची जल व्यवस्थापन आणि वायू प्रदूषण यासारखी आव्हाने पेलण्यासाठी सहकार्य अधिक तीव्र करण्यास नेत्यांनी मान्यता दिली. भारत – युरोपियन महासंघ जल भागीदारी तसेच एक सर्वमान्य कृती आराखडा, संशोधन क्षेत्रातील संधी यांची दखल घेतली. आता ह्या महिन्यात नंतर होणाऱ्या तिसऱ्या भारत – युरोपिय महासंघ जल मंचाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\n40. युरोपीय आणि भारतीय कारखाने आणि स्टार्ट अप प्रणालीमधील सहकार्य दृढ करण्यासाठी नेत्यांनी संशोधन आणि तंत्रविकासात वाढीव सहकार्य करण्याचे ठरविले.\n41. भारतीय आणि युरोपीय (TSDSI आणि ETSI) दूरसंचार मानक संस्थांमधील वाढीव तांत्रिक सहकार्य, युरोपीय महासंघाचे समर्थन, आणि भविष्यातील 5G चे मानक, इंटलीजंट परिवहन प्रणाली, रोजच्या आयुष्यातील इंटरनेटच्या वापराची सुविधा आणि भविष्यातील नेटवर्क आणि दूरसंचार सुरक्षा याचे नेत्यांनी स्वागत केले. ‘डिजिटल भारत’ आणि ‘संपूर्ण युरोपसाठी एकच डिजिटल बाजारपेठ’ यांमधील दुवा मजबूत करण्यासाठी संबंधित व्यक्ती आणि संस्थांमध्ये सहकार्य वाढविणे, ठोस तांत्रिक उपाय राबवून दाखविणे याला दोन्ही बाजूंकडून प्रोत्साहन दिले गेले.\n42. “स्टार्ट अप युरोप भारत नेटवर्क” अंतर्गत भारतीय आणि युरोपीय स्टार्ट अप कंपन्यांमध्ये बैठका होण्यासंबंधी तसेच इंटरनेट शासन, दोन्ही बाजूंच्या ICT कंपन्यांना व्यवसायाची सुलभता यावर दोन्ही बाजूंकडून सकारात्मक देवाण घेवाण झाली.\n43. औषध निर्मिती क्षेत्रात वाढीव सहकार्य करण्याचे दोन्ही बाजूंकडून ठरविण्यात आले. यात निरीक्षणांवर भर देऊन अधिक स्थिर आणि संरचित प्रशिक्षण वातावरण तयार करण्यावर भर देऊन नियामक प्रणालीची क्षमता निर्मिती करणे हा उद्देश असेल. भारताकडून संपूर्ण औषध निर्मिती क्षेत्राच्या संपूर्ण मूल्य साखळीचे क्षमता वर्धन करण्यात सहकार्य वाढविण्यात रस असल्याचे सांगण्यात आले.\n44.दोन्ही बाजूच्या नेत्यांनी स्मार्ट आणि शाश्वत शहरीकरणासाठी शहरातील परिवहन आणि मलनिःसारणाच्या पायाभूत सुविधा सुधारणे, भारतात स्मार्ट शहरे निर्माण करणे, तसेच संयुक्त राष्ट्राने 2016 मध्ये अंगिकारलेल्या नवीन शहरीकरण कार्यक्रमाला प्रोत्साहन देणे यासाठी भारत – युरोपीय महासंघ संयुक्त भागीदारीने निवेदन स्वीकारले आहे.\n45. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी नूतनीकृत भारत – युरोपीय महासंघ विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य कराराअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या महत्वाच्या क्षेत्रातील तसेच आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्वच्छ उर्जा क्षेत्रातील जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शवली. पाणीपुरवठा आणि त्यासंबधी, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञान तसेच व्यवस्थापन क्षमता वाढवून जलस्रोतांवरील ताणाशी सामना करण्याची तीव्र गरज लक्षात घेता त्यांनी संयुक्त पुढाकार म्हणून 30 दशलक्ष युरो गुंतवणुकीचा प्रकल्प सुरु करण्याच्या सहमतीचे स्वागत केले. “होरायझोन 2020” ह्या युरोपीय महासंघच्या संशोधन आणि नूतन उपक्रम आणि भारतीय कार्यक्रमाच्या परस्पर सहकार्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आणि दोन्ही बाजूच्या संशोधकांना परस्परांच्या देशात अधिकाधिक भेटी देण्यावर भर देण्यात आला. ह्यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि युरोपीय संशोधन परिषद या संस्थांदरम्यान झालेल्या अंमलबजावणी व्यवस्थेचे दोन्ही बाजूंनी स्वागत केले.\n46. अणु उर्जेच्या शांततापूर्ण वापरासाठी युराटोम आणि अणु उर्जा विभागादरम्यान संशोधन आणि विकास सहकार्य कराराचे नेत्यांनी स्वागत केले. हा करार भविष्यात अणु सुरक्षा वाढविण्यास तसेच परस्पर फायदेशीर ठरेल यावर त्यांनी भर दिला. ह्या सहकार्यामुळे पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि औषधे, पर्यावरण आदी क्षेत्रात गैर उर्जा तंत्रज्ञानाचा आणि कौशल्याचा विकास होईल, आणि त्यातून समाजाचे व्यापक हित साधले जाईल.\n47. दोन्ही बाजू संयोग उर्जा विकास, त्यांनी स्वाक्षऱ्या केलेले विविध करार, संयोग उर्जा संशोधनासाठीच्या युरोप-भारत सहकार्य करारासह, भागीदारी अधिक मजबूत करतील.\n48. नेत्यांनी 2008 च्या क्षितीज उड्डाण कराराच्या सुस्पष्ट कार्यान्वयनाचे स्वागत केले. ह्या करारामुळे भारत आणि युरोप मधील हवाई वाहतूक वाढून व्यावसायिक दौरे आणि पर्यटनाला चालना मिळेल तसेच व्यक्ती-व्यक्तींमधील संबंध अधिक दृढ होतील. वाहतूक क्षेत्रातील, विशेषतः परस्पर हितसंबंध असलेल्या सागरी, हवाई, शहरी तसेच लोहमार्ग ह्या क्षेत्रांत सहकार्य अधिक दृढ करण्यावर नेत्यांनी भर दिला.\n49. भारत आणि युरोपीय महासंघाने कौशल्य विकास क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शविली. तसेच भारताच्या स्किल इंडिया कार्यक्रम आणि युरोपीय महासंघाच्या न्यू स्किल अजेंडा फॉर युरोप मध्ये परस्परपूरकता आणि समतोल शोधण्यास मान्यता दिली.\n50. भारत – युरोपीय महासंघ कृती आराखडा 2020 नुसार उच्च शिक्षण क्षेत्रात, भारताच्या GIAN कार्यक्रम आणि युरोपीय महासंघाच्या Erasmus+ कार्यक्रमा अंतर्गत सहकार्य अधिक बळकट करण्यावर नेत्यांनी भर दिला. Erasmus+ कार्यक्रमातून नुकताच ५००० वा भारतीय विद्यार्थी यशस्वीपणे उत्तीर्ण झाला. तसेच संयुक्त स्नातकोत्तर, अल्पकालीन विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम, क्षमता वर्धन कार्यक्रम आणि युरोपीय महासंघ अभ्यासक्रमांसाठी जीन मोनेट कृती आराखडा ह्या अंतर्गत संस्थागत सहकार्यासाठी अर्थसाहाय्य देऊ केले आहे. नेत्यांनी ह्याचे स्वागत केले. Erasmus कार्यक्रम सुरु झाल्यापासून भारताला त्याचा सर्वात जास्त फायदा झाला आहे.\n51. दोन्ही बाजूंनी, ब्रुसेल्स येथे 4 एप्रिल 2017 रोजी झालेल्या स्थलांतरण आणि देवाणघेवाण विषयावरच्या उच्चस्तरीय चर्चेची नोंद घेतली. स्थलांतरणासंबंधी समान आराखडा, तांत्रिक सहकार्य आणि परस्पर संबंधाच्या क्षेत्रातील प्रकल्प पुढे नेण्यासाठी तसेच भारत आणि युरोपियन महासंघामध्ये स्थलांतरणाचे योग्य नियोजन करण्यासाठी झालेल्या सामंजस्याचे त्यांनी स्वागत केले.\n52. भारत आणि युरोपीय महासंघ मधील देशांमध्ये व्यक्ती-व्यक्तींमधील देवाणघेवाण, पर्यटन, व्यावसायीक प्रवास, विद्यार्थी आणि संशोधक यांची देवाणघेवाण वाढविण्यास नेत्यांनी सहमती दर्शविली. अति उच्च शिक्षित व्यावासायीकांचा युरोपीय महासंघ देशांतील प्रवास सुकर करण्यासाठी सुरु ऐरोपियान महासंघ ब्लू कार्ड योजनेत केले जात असलेल्या बदलांची भारतीय नेत्यांनी दखल घेतली.\n53. युरोपीय संसदेत सादर केलेला “युरोपीय महासंघाचे भारताशी असलेले राजकीय संबंध” हा अहवाल नेत्यांनी स्वीकारला आणि भारतीय संसद आणि युरोपीय संसदेच्या प्रतिनिधींमध्ये वारंवार चर्चा घडवून आणण्याच्या सूचनांचे स्वागत केले. विद्वान अभ्यासक, विचार गट आणि सांस्कृतिक प्रतिनिधींच्या परस्पर चर्चा आणि देवाणघेवाण घडवून आणण्याविषयी देखील नेत्यांनी अनुकुलता दर्शविली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2010/07/29/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-26T23:10:25Z", "digest": "sha1:NUGSEO5MC24Q6RZA4BZMVPSMFA3QYBNC", "length": 13743, "nlines": 148, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "हेडफोन – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nकानातले घातल्याशिवाय आजकाल कोणी कुठेही जात नाही. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. रोज सकाळी बसमध्ये जवळपास सर्वच ‘बुजगावणे’ ते कानातील घालून असतात. आज माझ्या शेजारी बसलेली सुद्धा आणि बाईकवरील हिरो आणि होंडाना पर्याय नाही म्हणून की फॅशन म्हणून त्यांनाच माहित. माझे मित्र आहेत ना काही, बाईकवर रस्त्याच्याकडेला गप्पा मारतांना सुद्धा ते कानातील काढणार नाहीत.\nआता हे ‘मोबाईल मॅन’ आपल्याशी अस कानातल न काढता बोलले तर राग येणार नाही का तसे मी देखील दिवसभर डेस्कवर असाच कानातले घालून बसलेलो असतो. पण त्याचे एक कारण म्हणजे माझ्या समोरच्या कॉलममध्ये बसणाऱ्या टीम मधील मुली असले विनोद करतात ना, की ऐकून हसायला येत. आता त्यांचा आणि माझा काही संबंध नाही. मग मी असाच हसायला लागलो तर ते विचित्र वाटेल. म्हणून मी कानातले घालून बसतो. पण अतिरेक नाही करत. कोणी माझ्याकडे आले, की ते काढून ठेवतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. आणि दुसरे कारण म्हणजे हे बाजूचे पहिलवान फोनवर मिटिंग करतात. आणि डेस्कवरील फोनवर लाउड स्पीकर ऑन करून बोलतात. असो, त्यांचा काय दोष त्यांना मिटिंग रूमच मिळत नाहीत. त्यामुळेही मी मला त्रास नको म्हणून मग कानातले वापरतो.\nपण रस्त्यातून चालतांना त्या कानातल्यांची काय मोठी आवश्यकता असते ते कळत नाहीत. असे मोबाईल मॅन येत जाता अनेकवेळा मी बघितले आहे. थोडे विचित्रच वाटते. जेवतांना देखील मी काही ‘मोबाईल मॅन’ बघितले आहेत. आवाज किती यावर काय बोलत नाही. आता कानातले गाणी ऐकतांना दुसर्याशी बोलतांना त्यांचा व्हॉल्यूम अचानक वाढतो. का वाढतो यावर काही बोलून फायदा नाही.\nथोड्या वेळापूर्वी मी फ्रेश होण्यासाठी म्हणून त्या बाथरूममध्ये गेलो होतो. मी आरश्यात बघून तोंड धूत असतांना एक ‘मोबाईल मॅन’ कानातील घालून टायलेट मधून बाहेर येतांना पहिला. पाहून थक्कच झालो. आता थक्क होण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा काही पर्यायाच नव्हता. जगात प्रेम कोणावर करावं आणि कुठे करावं याला काही ‘नियम’ नसतात. अस ऐकल होते. दोन दिवसापूर्वी तो रामूचा ‘निशब्द’ पाहतांना ढोकळ्याचा एकही घास घशाखाली उतरला नाही. रामूची ही खासियतच आहे. खूपच विचित्र वाटत होते. पण आज तो ‘मोबाईल मॅन’ नाही नाही ‘टायलेट मॅन’ पाहून अजूनही किळसवाणे वाटत आहे. असो, लोकशाहीने प्रत्येकाला कुठेही काहीही आणि कधीही करायचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि शेवटी प्रत्येकाची इच्छा. कोण काय बोलू शकते\nजुलै 29, 2010 जुलै 29, 2010 हेमंत आठल्ये\nमी तर असे कित्येक मोबाइळा मॅन व मोबाईल मुली कानातले घालून भान विसरुन जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडताना बघितले आहेत. जस यांचा जीव वाचवण इतरांचीच जबाबदारी आहे \nमुंबईत कानातले घालून फलाट ओलांडताना काहिंनी जीव पण गमावला आहे, पण अशा मोबाईल बहाद्दरांना कोण सांगणार.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/rto-in-mumbai-have-not-got-space-to-set-up-test-tracks-1663721/", "date_download": "2018-04-26T23:02:26Z", "digest": "sha1:BVFSNRZYRH7TJ6YKFMG7RVRXYKOVFNWD", "length": 13498, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "RTO in Mumbai have not got space to set up test tracks | मुंबईत वहनयोग्यता तपासणी ट्रॅकसाठी जागा मिळेना | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nमुंबईत वहनयोग्यता तपासणी ट्रॅकसाठी जागा मिळेना\nमुंबईत वहनयोग्यता तपासणी ट्रॅकसाठी जागा मिळेना\nट्रॅक उभारण्यासाठी मुंबईतील आरटीओंना अद्यापही जागा मिळालेली नाही.\nआरटीओ कार्यालय (संग्रहित छायाचित्र)\nमुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांच्या वार्षिक योग्यता तपासणीसाठी (फिटनेस) ३० एप्रिलपर्यंत प्रत्येक आरटीओ कार्यालयात २५० मीटरचा चाचणी ट्रॅक उभारणे आवश्यक आहे. मात्र हे ट्रॅक उभारण्यासाठी मुंबईतील आरटीओंना अद्यापही जागा मिळालेली नाही. ३० एप्रिलपर्यंत ट्रॅक उपलब्ध न झाल्यास त्यानंतर वाहनांची योग्यता तपासणी होणे अशक्य असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहने धावण्याचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.\nदर वर्षी रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, अवजड वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) घेणे आवश्यक असते. या प्रमाणपत्राशिवाय वाहन धावल्यास त्यावर आरटीओकडून कारवाईचा बडगा उचलला जातो. योग्यता प्रमाणपत्रासाठी आरटीओत २५० मीटरचा टेस्ट ट्रॅक असणे आवश्यक असून मुंबईतील आरटीओत हे ट्रॅक उपलब्ध नाहीत. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली असून २५० मीटरचा ट्रॅक आवश्यक असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदतही देण्यात आली आहे. मात्र राज्यातील अन्य आरटीओप्रमाणेच मुंबईतील सर्व आरटीओत टेस्ट ट्रॅक उपलब्ध झालेला नाही. ही मुदतवाढ न दिल्यास योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहने धावण्याचा धोका असल्याचे आरटीओतील सूत्रांनी सांगितले. मुंबईतील आरटीओत ही व्यवस्था नसली तरी पनवेल येथे टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्यात आलेला आहे. जर मुंबईत टेस्ट ट्रॅक न झाल्यास वाहनचालकांना जवळपासच्या आरटीओत योग्यता तपासणीसाठी वाहन घेऊन जावे लागणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमुंबईतील मोक्याच्या मोकळ्या सरकारी जागा राजकारणी नेत्यांनी, ( त्यांची हालाख्याची आर्थिक परिस्थिती असल्याने ) गिळंकृत केल्या आहेत. आर ती-ओ बाबत तर भुजबळांनी त्यांच्या वडिलांची जमीन आसल्यासारखी चमनकरांना बहाल केली तेव्हा आता त्यांच्या फार्मवर आरटीओसाठी २५० मीटरचा चाचणी ट्रॅक उभारणे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1825", "date_download": "2018-04-26T22:59:55Z", "digest": "sha1:ME4EO4LVVGWUHJX6QPXJXXXIMIFK7WFN", "length": 4644, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकेंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते बीमस्टेकच्या पहिल्या आपत्ती व्यवस्थापन सरावाचे उद्‌घाटन\nबीमस्टेक सदस्य राष्ट्रांच्या पहिल्या आपत्ती व्यवस्थापन सरावाचे आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि दिल्ली एनसीआरने हा सराव आयोजित केला असून तो चार दिवस चालणार आहे.\nहा संयुक्त सराव करण्यासाठी आलेल्या सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींचे राजनाथ सिंह यांनी स्वागत केले. आपत्तींचा धोका लक्षात घेऊन त्याचे व्यवस्थापन आणि निवारणासाठी प्रादेशिक सहकार्य वाढावे अशी भारत सरकारची भूमिका असून त्या दृष्टीने सराव उपयुक्त ठरेल असे गृहमंत्री म्हणाले.\n1996 ते 2015 या काळात बीमस्टेक सदस्य राष्ट्रांमध्ये आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे 3 लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला तर लक्षावधी लोकांचे घर-दार आणि मोठी आर्थिक हानी झाली असे गृहमंत्री म्हणाले. भविष्यात मनुष्य आणि वित्तहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे असून त्यासाठी सर्व देशांनी तंत्रज्ञान आणि इतर व्यवस्थांची देवाणघेवाण करावी असे आवाहन त्यांनी केले.\nया सरावाच्या काळात केवळ एकत्रित प्रात्यक्षिकं नाही तर अनुभवांचीही देवघेव होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुठल्याही आपत्तीत भारत बीमस्टेक राष्ट्रांच्या मदतीला धावून जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8,_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T22:52:18Z", "digest": "sha1:6R6653L6CSFM2QTSHQGLMHJHWESQOTO2", "length": 4503, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थोरला योहान स्ट्रॉस - विकिपीडिया", "raw_content": "\n(योहान स्ट्रॉस, सिनियर या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nथोरला योहान स्ट्रॉस तथा पहिला योहान स्ट्रॉस (१४ मार्च, इ.स. १८०४ - २५ सप्टेंबर, इ.स. १८४९) हा ऑस्ट्रियाचा शास्त्रीय संगीतकार होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८०४ मधील जन्म\nइ.स. १८४९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ सप्टेंबर २०१५ रोजी ०३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://sudeepmirza.blogspot.com/2007/04/", "date_download": "2018-04-26T23:10:06Z", "digest": "sha1:L3NATDLVXRDO6QRZ4PVRL6XUM5PPVOMI", "length": 9710, "nlines": 148, "source_domain": "sudeepmirza.blogspot.com", "title": "Naught that Matters: April 2007", "raw_content": "\nशनिवार, १४ एप्रिल, २००७\nस्वप्नांचे दवबिंदू आयुष्याच्या पानावरून ओघळून गेले.\nआकांक्षांचे निखारे जळून, विझून गेलेत.\nत्यांची राख थोडी शिल्लक आहे\nपुन्हा फिनिक्सची जिद्दही आहे.\nकोसळणाऱ्याच्या प्रांतातला मी नाही,\nदेवदासाचा पिंड माझा नाही.\nपुन्हा स्वप्नं पाहीनही.. पुन्हा लढण्यासाठी\nBy: सुदीप मिर्जा येथे १०:४९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nबुधवार, ४ एप्रिल, २००७\nनाही, म्हणजे तसा प्रतिभा वगैरे गोष्टींशी संबंध नाही;\nपण तरीही, मी लिहितो.\n\"ती\"ही वाचते कधी कधी.\nकधी कौतुक; कधी टीका; कधी फक्त हसणं तर कधी...काहीच नाही.\nतिच्या पिंगट डोळ्यातली ती आर्द्र भावना; कवितेतला विरह वाचून तिचं ते हेलावून जाणं,...सुरेखच.\n\"किती छान लिहितोस तू सुरेखच. हे सगळं तुला जमतं तरी कसं सुरेखच. हे सगळं तुला जमतं तरी कसं म्हणजे तो विरह, ती जीवघेणी वेदना, ती धुंदी, ते असीम प्रेम, समर्पीतता...\" वगैरे वगैरे. आणखीही बरंच काही..\nमग तिचे ते भावविभोर डोळे बोलून जातात, अन् मला मात्र उगाचच तिच्या डोळ्यातली काजळाची रेघ फिसकटल्यासारखी वाटते.\nमाझ्या कवितेत \"ती\"ही येऊ लागली होती अधुनमधुन.पण तीच होती का ती\nकवितेतली ती, माझी महत्त्वाकांक्षा होती अन् वास्तवातली ही... बहुधा माझं स्वप्न असावी.कळत नकळत तिचं, माझ्या कवितेतलं अस्तित्व ठळक होत चाललं होतं\nती कातर संध्याकाळ, ते कौतुक, हसणं, मनमोकळी दाद, पिंगट डोळ्यांच्या कडेशी किंचित फिसकटलेली ती काजळाची रेघ... एक घट्ट वीण.\nअशाच एका संध्याकाळी ती आली, \"तो\"ही सोबत.\n\"हा_____ , आम्ही दोघं...\" तो आरक्त चेहरा, ते भावस्पर्शी डोळे.\n\"तुझ्याच प्रेमकवितांनी जादू केली होती ना..\" एक अवखळ अदा.\nतिची भिरभिरती नजर, मी स्तब्ध, तो निःशब्द.\nते निरोपाचे, आणि त्याहूनही आभाराचे शब्द, छातीत घट्ट रुतून बसलेले.\n\"ही माझी आठवण,\" इति मी; माझी प्रिय कवितांची वही तिच्या हातात ठेवताना.\nती गेली, त्याचा हातात हात गुंफूंन.\nत्या शब्दांचा अर्थ आता नसेनसेत भिनू लागला होता. भयाण वास्तवाचा करालपणा प्रच्छन्नपणे जाणवत होता.\nती गेली, ती गेलीय..\nआता.. पुन्हा \"कविता\" शक्य नाही. जाताना ती माझी वहीच नव्हे तर; तर माझं \"लिहिणं\"च घेऊन गेली होती माझी कविता घेऊन गेली होती\nकधीकाळी वाटलं होतं, कुणी नसलं तरी हे शब्द, माझी कविता शेवटपर्यंत साथ करेल; पण तीही अशी फितूर झालेली. माझ्याही नकळत. ज्यांच्यावर मी जीवापाड प्रेम केलं ते शब्दही मला असे परके होतील हे कधी स्वप्नातही जाणवलं नव्हतं. पण हेच वास्तव होतं.., ज्वलंत.\nकागदावरचे हे शब्द असे निस्तेज, बेरंगी झाले होते, वठलेल्या निष्पर्ण सावरीच्या तळाशी विसावलेल्या पाचोळ्यासारखे.\nहे शब्द, ज्यांना मी हळूवारपणे जपलं, तेच असे अनोळखी कधी झाले कळलंच नाही..\nमी निःशब्द केव्हा झालो, कळलंच नाही..\nप्रेमभंगाच्या कविता लिहिता लिहिता,मी देवदास कधी झालो कळलंच नाही..\nBy: सुदीप मिर्जा येथे १२:०३ म.पू. २ टिप्पण्या: या पोस्टचे दुवे\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतू कुठे आहेस गा़लिब\nSudeep Mirza. इथरल थीम. 4x6 द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/category/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:40:11Z", "digest": "sha1:RAJV65SMXFPZM3H4IB7CHRQNGLFHEEEL", "length": 71604, "nlines": 182, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "सामग्री | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nPosted in आंबा, आंबा, खाण्याचे पदार्थ, गोड पदार्थ, tagged आंबा, आंब्याचे पदार्थ, मॅंगो-मूस, Mango Mousse on जून 2, 2012| 2 Comments »\nकाही पदार्थांची ओळखच जर चुकीच्या पद्धतीने झाली तर पुढे त्यांचे नावही नको वाटते. होस्टेलच्या मेसनी बदनाम केलेल्या कोबी, टिंडा वगैरे भाज्या किंवा पानात पडताना वाजणारे अर्धेकच्चे शिजलेले टणटणाटण वाटाणे वगैरेंच्या कथा घराघरांतून चघळल्या जातात. मॅंगोमूस या प्रकाराची ओळखही माझ्यासाठी चुकीच्या प्रकाराने झाली होती; प्लॅस्टिकच्या डब्यांतून मिळणारे, वेगवेगळ्या प्रीझर्वेटिव्ह्जनी, कृत्रिम रंग आणि कृत्रिम स्वादांनी भरलेले, आंब्याच्या मूळ स्वादाशी चुकूनही साधर्म्य नसणारे ते मॅंगोमूस ओळखीच्या कोणाच्यातरी मुलांना आवडायचे म्हणून त्यांच्याकडे खाऊन पाहिले तर त्यानंतर मॅंगोमूसचे नाव काढले तरी नको वाटायचे. नंतर आमच्या घराजवळच्या एका बेकरीत मिळणारा मॅंगोमूस-केक खाण्याची हिम्मत केली कारण या बेकरीतले सारे पदार्थ ताजे बनविलेले असायचे आणि माझा तिथला अनुभव बराच चांगला होता, शिवाय त्या केकवर लावलेल्या ताज्या आंब्याच्या फोडी खूपच मोहक दिसत होत्या. केकदेखिल बेकरीच्या लौकिकाला साजेसाच होता, खासकरून त्यातला मॅंगोमूसचा थर खूपच स्वादिष्ट होता. तेंव्हापासून माझ्या मनातली या पदार्थाविषयीची आढी दूर झाली. बऱ्याच वेगवेगळ्या प्रयत्नांनंतर अलिकडे मला या मॅंगोमूसच्या कृतीचे गणित पक्के जमले आणि मग आंब्याच्या दिवसांत हे अनेकदा बनविले गेले.\nआंब्याच्या पदार्थांमध्ये लिंबू (लाईम) वापरले तर त्याचा स्वाद वाढतो असा माझा अनुभव आहे, त्यामुळे त्याची एकसुरी गोडी थोडी कमी होते आणि त्यात लिंबाची (लाईमची) सालही किसून वापरली तर उन्हाळ्याच्या दिवसांत त्याच्या स्वादाने तजेला येतो म्हणून मी या दोन्हींचा वापर या मूज मध्ये करते. मूज सेट होण्यासाठी जिलेटीन वापरले जाते; मी सामान्यत: लिफ जिलेटीन वापरते आणि तेदेखील अगदी बेताने, कारण जास्त जिलेटीन वापरले तर मूज हलके न होता फारच गच्च व चिवट होते. लिफ जिलेटीन न मिळाल्यास पावडर जिलेटीनचे सात ग्रॅमचे पाकीट (चार जिलेटीन लीव्ह्जसाठी) वापरता येते. मी या कृतीत अंड्याचा पांढरा भाग फेटून वापरला आहे पण अनेकांना कच्चे अंडे वापरण्याबद्दल जरा शंका असते. माझ्या अनुभवाप्रमाणे, अंड्याला येणारा वास हा मुख्यत: त्याच्या पिवळ्या भागातून येतो, त्यामुळे पांढरा भाग फेटून वापरल्याने पदार्थाला अंड्याचा वास असा काही येत नाही पण वापरल्यामुळे पदार्थ हलका व्हायला खूप मदत होते. तरीही नको असल्यास अंडे वगळूनही मूस बनविता येते आणि तेही चांगले होते. माझ्या कृतीत मी सावर (sour) क्रीम वापरले आहे पण ते उपलब्ध नसल्यास, क्रीमचे प्रमाण दुप्पट करावे. ताज्या आंब्याच्या दिवसात आंब्याचा रस मिक्सरवर एकसारखा करून वापरता येईल आणि इतरवेळेस मॅंगोपल्प वापरता येईल पण तो चांगल्या प्रतीचा आहे याची खात्री करून घ्यावी. शिवाय मॅंगोपल्पमध्ये साखर घातलेली असल्यास त्याप्रमाणे साखरेचे प्रमाणही आवडेल त्या प्रमाणात कमी करावे लागेल.\nमॅंगोपल्प किंवा ताज्या आं ब्याचा रस ४०० ग्रॅम (दीड मोठे कप)\nलिफ जिलेटीनची चार पाने\nचार टेबलस्पून सावर (sour) क्रीम\nडबल क्रीम १२५ मिली\n१ हिरवे लिंबू (लाईम) रस आणि साल किसून\n२ अंड्यांचा पांढरा भाग\nप्रथम जिलेटीनची पाने गार पाण्यात भिजवून ठेवावीत. एका भांड्यात आंब्याच्या रसापैकी अर्ध्या रसात लिंबाचा रस, लिंबाची किसलेली साल आणि साखर मिसळून तो आचेवर ठेवावा व साधारण उकळीला आल्यावर बाजूला काढून ठेवावा.\nमऊ झालेली जिलेटीनची पाने पिळून घेऊन गरम रसातच मिसळावीत व हे मिश्रण गार होऊ द्यावे. उरलेल्या रसात सावर क्रीम मिसळून फेटावे, गार झालेले आंब्याचे मिश्रण त्यात घालावे व मिसळावे, डबल क्रीम फेटून घ्यावे व तेही त्यात हलक्या हातावे मिसळावे.\nअंड्याचा पांढरा भाग त्याचे तुरे उभारेपर्यंत फेटावा. थोडेथोडे करत अंड्याचा फेस आंब्याच्या मिश्रणात हलक्या हाताने मिसळावे. सारे पदार्थ चांगले मिसळले तर जायला हवेत पण ते करताना त्यात शक्य तेवढी हवा राहू द्यावी म्हणजे मूस चांगले हलके होईल.\nहे मिश्रण हव्या त्या आकाराच्या ग्लासेसमध्ये ओतून सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये (फ्रीजरमध्ये नव्हे\nसाधारणत: चार तासात मूस सेट होईल. खायला देताना वर ताज्या आंब्याच्या फोडी घालाव्यात हे वेगळे सांगायला नकोच\nPosted in खाण्याचे पदार्थ, ख्रिसमस, गोड पदार्थ, बदाम, बेकिंग, सामग्री, tagged Amaretti cookies, अमराठी, आमरेट्टी बिस्किटे, इटालियन कुकीज, कुकीज, Biscuits on फेब्रुवारी 21, 2012| 4 Comments »\nज्यात लोणी नाही, मैदा नाही, इतर इन-मीन-तीन जिन्नस आहेत अशी बदामाची सर्वगुणसंपन्न बिस्किटे बनवायचा अलिकडे मला जणू छंदच जडला आहे. मी ही बिस्कीटे बनवायला लागले ती थोड्या योगायोगाने. असं झालं की, डिसेंबरच्या आसपास माझी एक मैत्रीण शुगर-फ्री आणि ग्लूटन-फ्री डायट करायला लागली. का ते मला विचारू नका कारण लोक असल्या आत्मक्लेशी गोष्टी स्वेच्छेने का करतात हे मला काही समजलेलं नाहीय. म्हणजे एखाद्याला मधुमेह असेल किंवा गव्हाच्या पदार्थांचं सेवन प्रकृतीसाठी वर्ज असेल तर ते वेगळं पण फक्त वजन वगैरे घटविण्यासाठी कोणी स्वेच्छेने असल्या फंदात पडायला लागला तर मला त्याचं नवल वाटतं. तर या मैत्रिणीला हे ‘डायट’ फारच महाग पडायला लागलं आणि त्यात ख्रिसमसच्या मोसमात, जेंव्हा इतर जनता तमाम गोड पदार्थांवर तुटून पडत होती तेंव्हा तर तिचा निग्रह अजूनच डळमळीत व्हायला लागला. ती दररोज कुरकुरायची की काहीतरी गोड खावसं वाटतयं, मग आम्ही हेल्थ शॉपच्या खेपा घालायचो आणि मग ही लेबले वगैरे वाचून काहीतरी विकत घ्यायची. तेंव्हा माझ्या नजरेला ‘झायलोटॉल’ नावाचा साखरेला पर्याय म्हणून वापरला जात असलेला पदार्थ दिसला. साखरेच्या इतर पर्यायांपेक्षा हा वेगळा वाटला कारण यात काही कृत्रीम रासायनिक पदार्थ नसून ओट, बर्च वगैरे जिन्नसांच्या तंतूंपासून हे बनविले जाते अशी माहिती मिळाली. आमच्या घरात गेल्या दोन पिढ्यांपासून मधुमेह आहे म्हणून मी थोडी जास्त माहिती घेतली. शिवाय मी दरवर्षी या मोसमांत मित्रमंडळींना घरी बनविलेल्या बिस्किटांची वगैरे भेट देते पण आता या मैत्रीणीला, ती खाऊ शकेल अशी भेट देणं भाग पडलं. ‘झायलोटॉल’ विकत घेतल्याने शुगर-फ्रीची तर सोय झाली पण आता ग्लूटन-फ्री साठी काय करावे या विचारात असताना माझ्याकडे असलेल्या एका इटालियन खाद्यपदार्थांच्या पुस्तकात आमरेट्टी बिस्किटांची कृती सापडली. मग अशा प्रकारे झाली ही ‘शुगर-फ्री’ आणि ‘ग्लूटन-फ्री’ बिस्कीटे तयार आणि मैत्रीणही मनापासून खूश\nखरतरं बारा वर्षांपूर्वी पुस्तक विकत घेतलं तेंव्हापासून मला ही बिस्कीटे बनवून पहायची होती पण त्याला मुहूर्त असा लागला. आमरेट्टी बिस्किटांत बदाम, साखर आणि अंडे असे तीनच मूळ पदार्थ असतात आणि मग स्वाद वाढवायला व्हनिला किंवा बदामाचा एक्स्ट्रॅक्ट वगैरे घालतात पण तरी ही बिस्कीटे अशी मस्त हलकी, कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात की बस्स आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमरेट्टीचा उच्चार आमच्या बाईसाहेब ‘आमराटी’ असा करतात आणि त्यांच्या जिभेचं एकूण अमराठी वळण ऐकून आम्ही तर या बिस्किटांचं बारसं ‘अमराठी बिस्कीटे’ असंच केलंय.\nबदामाचे कूट २०० ग्रॅम\nकॅस्टर साखर (किंवा साखरेला पर्यायी पदार्थ) २२५ ग्रॅम\nदोन अंड्यांचा पांढरा भाग\n१ चमचा व्हनीला एक्स्ट्रॅक्ट\n२ चमचे आमरेट्टो लीक्युर (हवी असल्यास)\nबेकिंग शीटला लावायला किंचितसे लोणी\nकॅस्टर साखर न मिळाल्यास साधी साखर किंचित दळून घ्यावी पण अगदी पिठीसाखरेसारखी बारीक नव्हे तर थोडी रवाळ.\nप्रथम ओव्हन १६० डीग्रीला तापवून घ्यावा. बदामाच्या कुटात अर्धी साखर (शंभर ग्रॅम) मिसळून ठेवावी. अंड्याचा पांढरा भाग वेगळा करून ‘सॉफ्ट पीक’ पर्यंत फेटून घ्यावा. नेहेमी बेकिंग करणाऱ्यांना ‘सॉफ्ट पीक’ वगैरे तांत्रिक शब्दांची कल्पना असेल पण इतरांसाठी, ‘सॉफ्ट पीक’ म्हणजे अंडे फेटताना जेंव्हा ते हलके होते आणि उचलले तर त्याचे तुरे उभे रहातात. मिश्रण हलके झाले असले तरी या स्टेजला अजून ओलसरच असते.\nअंड्याला ‘सॉफ्ट पीक’ आल्यानंतर, उरलेली निम्मी (शंभर ग्रॅम) साखर त्यात थोडीथोडी घालून फेटत रहावे आणि मिश्रण ‘स्टीफ पीक’ पर्यंत आणावे. ‘स्टीफ पीक’ म्हणजे फेटताना तयार झालेले तुरे स्टीफ उभे रहातात आणि अगदी भांडे उलटे केले तरी तसेच चिकटून रहातात. या स्टेजला मिश्रण थोडे कोरडे दिसते.\nआता मिश्रणात साखरेत मिसळून ठेवलेले बदामाचे कूट अगदी हलक्या हाताने घालून मिसळावे. याला तांत्रिक शब्द ‘फोल्ड’ करावे असा आहे. त्यात व्हनीला एक्स्ट्रॅक्ट, आमरेट्टो लीक्युर (वापरत असल्यास) वगैरे मिसळून घ्यावी आणि तयार झालेले मिश्रण एका पायपिंग बॅगमध्ये भरावे. एका बेकिंग ट्रेवर ग्रीसप्रूफ कागद घालून त्याला थोडेसे लोण्याचा हात लावावा आणि त्यावर पायपिंग करून (चकली घालतो) तसे रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे गोळे घालावेत. बिस्कीटे फार मोठी केली तर आतून चिवट होतात म्हणून छोटीच ठेवावीत. दोन गोळ्यांत पुरेसे अंतर ठेवावे कारण बिस्कीटे भाजताना बरीच फुगतात. हवे असल्यास सजावटीसाठी त्यावर बदामाचे काप लावावेत.\nआता बिस्किटे १५-१८ मिनिटे किंवा हलकी बदामी होईपर्यंत भाजून घ्यावीत. बाहेर काढल्यावर पाच मिनिटे ट्रेतच गार होऊ द्यावीत आणि मग हलक्या हाताने कागदापासून सोडवून घ्यावीत. ही बिस्कीटे गार होण्याआधी थोडी चिकट असल्याने कागदावरून काढताना हलक्या हाताने किंवा उलतन्याने, मोडू न देता सोडवावीत नंतर एका कूलिंग रॅकवर ठेऊन पूर्ण गार होऊन द्यावीत. गार झाल्यावर हवाबंद बरणीत भरून ठेवावीत.\nनवाबी खाना, गोळी बिर्याणी\nPosted in भात/बिर्याणी/पुलाव वगैरे, मटण, tagged खिमा बिर्याणी, गोळी बिर्याणी, मटण बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, Lamb Goli Biryani, Mince Biryani, Mutton Biryani on फेब्रुवारी 15, 2012| 6 Comments »\nमध्यंतरी इथे एका खाद्यपदार्थांच्या संमेलनात, एक भारतीय शेफ काही प्रात्यक्षिके दाखवत होता. नेहमीच्या त्याच त्या ‘चिकन टिक्का मसाला’ पेक्षा हैद्राबादी हलीमची माहिती देत होता त्यामुळे मला आधीच त्याचं कौतुक वाटलं. तो म्हणाला की हे अगदी मंद आचेवर शिजवायला आठ तास लागतात. त्याने प्रात्यक्षिक तर दाखविले पण लोकांना चव पहाण्यासाठी आणलेला पदार्थ त्याने आधी शिजवून आणला होता. सहाजिकच त्याची मुलाखत घेणाऱ्या माणसाने त्याला विचारले की “आठ तास हा खूपच जास्त वेळ आहे; कमी वेळात बनवायला काय करावं लागेल हा खूपच जास्त वेळ आहे; कमी वेळात बनवायला काय करावं लागेल” त्यावर आमच्या शेफने उत्तर दिले “ते मला नाही माहीत पण हा पदार्थ अशा योग्यतेचा बनवायचा असेल तर तो बनवायला आठ तास लागतात हे मला माहीत आहे.” त्याचं हे अव्यावहारिक उत्तर भारतीय खाद्यसंस्कृतीची केवळ तोंडओळख असलेल्या प्रेक्षकांना अर्थातच आवडलं नसावं पण मला या शेफच्या सडेतोड उत्तराचं अजूनच कौतुक वाटलं. हैद्राबादी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्यच मुळात सावकाश, वेळ घेऊन, घिसाडघाई न करता मंद आचेवर शिजवणे आहे तर मग त्याची ओळख करून घेतानाच वेळ वाचविण्याच्या गोष्टी का करा” त्यावर आमच्या शेफने उत्तर दिले “ते मला नाही माहीत पण हा पदार्थ अशा योग्यतेचा बनवायचा असेल तर तो बनवायला आठ तास लागतात हे मला माहीत आहे.” त्याचं हे अव्यावहारिक उत्तर भारतीय खाद्यसंस्कृतीची केवळ तोंडओळख असलेल्या प्रेक्षकांना अर्थातच आवडलं नसावं पण मला या शेफच्या सडेतोड उत्तराचं अजूनच कौतुक वाटलं. हैद्राबादी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्यच मुळात सावकाश, वेळ घेऊन, घिसाडघाई न करता मंद आचेवर शिजवणे आहे तर मग त्याची ओळख करून घेतानाच वेळ वाचविण्याच्या गोष्टी का करा आता हलीम शिजवायला कुठल्या हैद्राबादी गृहिणीकडे तरी आठ तास आहेत हा वेगळा मुद्दा झाला पण मुख्य मुद्दा असा की खाद्यापदार्थच नव्हे तर काहीही उत्तम बनवायचं असेल, तर त्याला लागणारा पुरेसा वेळ द्यावाच लागतो. त्यामुळेच मी देखील उगीच जाता-येता, चला आज ‘दम बिर्याणी’ बनवू म्हणायला जात नाही, जर ‘दम’ खाण्याइतका वेळ असेल तरच या भानगडीत पडते.\nमागच्या आठवड्यात फ्रीजमध्ये जो मॅरीनेट करून ठेवलेला खिमा होता त्याची काही मी बिर्याणी वगैरे बनविणार नव्हते पण तो खराब होण्याआधी शिजवायला हवा होता. मी खूप कंटाळले होते तरीही त्याचे थोडे बोराच्या आकाराचे गोळे बनवून ते कढईत थोड्या तेलावर तळले आणि मग गार झाल्यावर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवले. असा विचार होता की उद्या थोडी ग्रेव्ही बनवू आणि त्यात हे गोळे सोडू. पण दुसऱ्या दिवशी ‘गोळी बिर्याणी’ बनवायची ठरवली आणि ही आमच्या घरात एवढी पसंत पडली की ‘आमच्या इकडून’ (:-) कसलं मजेशीर वाटतंय हे लिहायला) विनंती आली, की कशी बनवली याची कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे मीही कधीतरी बनवेन. (ह्याचा मतितार्थ असा घ्यायचा की कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे पुढच्या वेळेस बनवलीस की इतकीच चांगली होईल) विनंती आली, की कशी बनवली याची कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे मीही कधीतरी बनवेन. (ह्याचा मतितार्थ असा घ्यायचा की कृती व्यवस्थित लिहून ठेव म्हणजे पुढच्या वेळेस बनवलीस की इतकीच चांगली होईल) तर असो पण याच आठवड्यात एका चॅरीटीसाठी काम करायला एक स्थानिक मुलगी हैद्राबादला जाणार होती आणि तिने ऑफिसमधे ‘इंडियन नाईट’ ठेवली होती. सगळ्यांनी काहीतरी भारतीय पदार्थ बनवून आणायचा आणि पैसे गोळा करायचे. मी हैद्राबादच्या चॅरीटीसाठी हैद्राबादी पदार्थ म्हणून ही ‘गोळी बिर्याणी’ बनविली आणि यावेळेस सगळी मोजमापे नीट लिहून ठेवली. खाली सामग्री आणि कृती देते आहे पण ती इतकी लांबलचक आहे की त्याची मी तीन टप्प्यांत विभागणी केली आहे. तयारीचा टप्पा, प्रत्यक्ष शिजवून घेण्याचा टप्पा आणि मग शेवटचा थर बनवून वाफेवर (‘दम’वर) शिजवायचा टप्पा. ही कृती जर शेवटपर्यंत वाचलीत तर ही बनवायला लागणारा पेशन्स तुमच्याकडे आहे हे नक्की सिद्ध होईल\nपहिल्या (तयारीच्या) टप्प्यात लागणारे साहित्य:\nमटणाचा खिमा अर्धा किलो\n२५ ग्रॅम लसूण (एक मोठा गड्डा)\n२५ ग्रॅम आले (तीन चार इंच तुकडा)\nअर्धा चमचा तिखट (किंवा चवीनुसार)\nचिरलेली कोथिंबीर दोन मोठे चमचे\nचिरलेला पुदिना एक मोठा चमचा\nजुने बासमती तांदूळ २ कप (२२५ ग्रॅम)\nआले, लसूण व मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. यातील निम्मे वाटण मॅरीनेट करण्यासाठी, तर इतर निम्मे ग्रेव्हीत घालायला बाजूला ठेवावे. मटणाच्या खिम्यात आले-लसूण-मिरचीचे वाटण (२ छोटे चमचे किंवा एकूण वाटणाच्या निम्मे), हळद, तिखट, मीठ, अंडे, कोथिंबीर व पुदिना घालून चांगले एकत्र करावे व झाकून फ्रीजमध्ये किमान अर्धा तास ठेवावे.दोन मोठे कांदे उभे चिरून कुरकुरीत होईपर्यंत तपकिरी रंगावर तळून घ्यावेत, हे तळताना करपणार नाहीत याची काळजी घ्यावी. अर्धा कप गरम दुधात केशर मिसळून ठेवावे. तांदूळ धुवून घेऊन पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवावेत आणि त्यानंतर गाळून पाणी काढून टाकावे.\nदुसऱ्या (शिजवण्याच्या) टप्प्यात लागणारे साहित्य:\nखडा मसाला (२ जायपत्री, ४ वेलदोडे, २ इंच दालचीनी, ३ लवंगा)\n४ मोठे चमचे तेल\nएक चमचा तिखट (किंवा चवीनुसार)\n२ चमचे गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला (कृती दुसऱ्या ठिकाणी दिली आहे)\n१/२ कप फेटलेले दही\nकांदा वाटून किंवा अगदी बारीक चिरून घ्या, टोमॅटो चिरून घ्या.मॅरीनेट करून ठेवलेल्या खिम्याचे बोराएवढ्या आकाराचे गोळे करून २ मोठे चमचे तेलावर परतून घ्यावे. हे परतले नाही तरी चालते पण मी या गोळ्यांचा आकार व्यवस्थित गोल रहावा म्हणून हे करते. खिमा परत रस्स्यात शिजला जातो त्यामुळे फार शिजवायची गरज नाही, फक्त परतून घ्यावे. त्याच तेलात अजून २ मोठे चमचे तेल घालून गरम करून घ्या व त्यात कांदा घालून परतून घ्या. आता त्यात आले-लसूण-मिरचीचे वाटण, हळद, तिखट, धणेपूड आणि जिरेपूड घालून अजून थोडे परता. आता गरम मसाला आणि चिरलेले टोमॅटो घालून मसाल्याला थोडे तेल सुटेपर्यंत परता. फेटलेले दही आणि अर्धा कप पाणी घालून एक उकळी येऊ द्या आणि मग त्यात आधी करून ठेवलेले खिम्याचे गोळे घाला. भांड्यावर झाकण घालून मंद आचेवर ७-८ मिनिटे शिजवा.ग्रेव्हीत फार पाणी उरले असेल तर झाकण काढून अजून थोडे उकळा. दुसऱ्या एका भांड्यात तांदूळ, चार कप पाण्यात खडा मसाला घालून शिजवायला ठेवावे. पूर्ण न शिजवता थोडे अर्धेकच्चे झाल्यावर बाजूला काढून गाळून घ्यावे व एका परातीत उपसून ठेवावे.\nतिसऱ्या टप्प्यात लागणारे साहित्य:\n२-३ मोठे चमचे तूप\n१ मोठा टोमॅटो (चकत्या कापून)\nअर्धा कप चिरलेली कोथिंबीर\nअर्धा कप चिरलेला पुदिना\n२ चमचे गरम अथवा बिर्याणी मसाला\n२-३ चमचे केवडा एसेन्स\n१ कप मळलेली कणिक\nआता बिर्याणीचे थर लावायचे. एका जाड बुडाच्या भांड्यात थोडे तूप घालावे आणि त्यावर टोमॅटोच्या चकत्या पसराव्यात. त्यावर अर्धे खिम्याचे गोळे घालावे, त्यावर भाताचा थर घालावा, वर कोथिंबीर आणि पुदिना पसरावा, चिमटीने थोडा गरम मसाला भुरभुरावा, तळलेल्या कांदा पसरावा आणि थोडे तूप घालावे. गुलाबजल आणि केवड्याच्या एसेन्सचे थोडे थेंब घालावेत. याच पद्धतीने उरलेल्या पदार्थांचे थर घालावेत. आता भांड्यावर झाकण घालून ते कणकेने सगळ्या बाजूंनी चिकटवून बंद करून टाकावे. मंद आचेवर एक जाड तवा ठेवून त्यावर हे बिर्याणीचे भांडे ठेऊन द्यावे. साधारण १०-१२ मिनिटांनी आच बंद करावी व खायला घेईपर्यंत भांडे तसेच त्यावर ठेऊन द्यावे. वाढण्यापूर्वी तळलेले काजू आणि उकडलेले अंडे सजावटीसाठी घालता येईल. एखाद्या फळाच्या रायत्याबरोबर बिर्याणी खायला घ्यावी.\nPosted in खाण्याचे पदार्थ, गोड पदार्थ, पिस्ता, tagged आईस्क्रीम, कुल्फी, पिस्ता कुल्फी on फेब्रुवारी 6, 2012| 1 Comment »\nमला बरीच वर्षे कुल्फी प्रकार फारसा आवडायचा नाही; अगदी नाही म्हणायला कधीतरी खाल्ली असेलही पण लहानपणी एकूणच मला दुधाचा तिटकारा होता आणि म्हणून मसाला दूध, बासुंदी, कुल्फी वगैरे काहीच आवडायचं नाही. हळूहळू आवडीनिवडी बदलल्या आणि मला कुल्फीही आवडायला लागली पण इथे कुठली मेवाडची कुल्फी मिळणार म्हणून मग स्वतःच बनवायला लागले. पण तरी इव्हॅपरेटेड किंवा कंडेन्स्ड दूध वापरून बनवलेल्या कुल्फीची काही मजा येईना. यावेळेस मला पिस्त्याची कुल्फी बनवायची होती, म्हणजे नुसते थोडे पिस्ते आणि हिरवा रंग घातलेली नव्हे तर भरपूर पिस्त्यांचा पुरेपूर स्वाद आणि नैसर्गिक रंग असलेली कुल्फी. पण अशी मनाजोगी कृती काही सापडेना म्हणून अंदाजपंचे पिस्ता जेलाटो (इटालियन आईस्क्रीम) आणि कुल्फी यांच्या कृती मिसळून बनवून पहायचे ठरवले. इटलीला गेलो असताना आईस्क्रीममध्ये वेगवेगळ्या प्रकारे, नैसर्गिकरित्या किती चवींचं वैविध्य आणता येतं हे अगदी येथेच्छ अनुभवलं होतं त्यामुळे जेलाटोच्या कृतीचा उपयोग करायचा ठरवला. खरेतर कुल्फी मशीनमध्ये फिरवत नाहीत पण मी आईस्क्रीम मशीन वापरून थोडी फिरवली आणि मग फ्रीज केली. ही अशी प्रायोगिक कुल्फी इतकी मस्त जमली की ती आता वारंवार केली जाईल. आता याला पिस्ता जेलाटो म्हणायचं की पिस्ता कुल्फी हे तुम्हीच ठरवा पण हा पदार्थ चवीला नक्की उत्तम होईल याची ग्वाही द्यायला मी तयार आहे.\nचार-पाच मोठे चमचे साखर\nदोन मोठे चमचे मध\nएक छोटा चमचा कॉर्नफ्लॉर\n१) पहिल्यांदा एका जाड बुडाच्या भांड्यात, मंद आचेवर दूध आटवायला ठेवले. पंन्नास ग्रॅम पिस्ते गरम पाण्यात भिजवायला ठेवले आणि उरलेल्या पिस्त्यांचे बारीक तुकडे करून ठेवले.\n२) दूध खाली न लागेल याची काळजी घेत, साधरणतः निम्मे होईपर्यंत आटवले. नंतर त्यातच क्रीम मिसळून आणखी पाच-दहा मिनिटे आचेवर ठेवले आणि मग खाली उतरवले.\n३) भिजवलेल्या पिस्त्याच्या साली काढून घेतल्या आणि त्यात मध आणि पाव कप आटवलेले दूध मिसळून मिक्सरवर बारीक गंधासारखे वाटून घेतले. दुसऱ्या एका भांड्यात आटवलेल्या दूधापैकी पाव कप घेऊन ते पूर्ण गार झाल्यावर त्यात कॉर्नफ्लॉर एकजीव होईपर्यंत मिसळले.\n४) आटवलेल्या दुधात साखर मिसळून ते पुन्हा आचेवर ठेवले आणि त्यात पिस्त्याचे वाटण आणि दुधात मिसळलेले कॉर्नफ्लॉर घालून चांगले मिसळले व ढवळत राहिले. मिश्रण थोडे दाट झाल्यावर आचेवरून उतरवले व गार होऊ दिले.\n५) पूर्ण गार झाल्यावर आईस्क्रीम मशीनमध्ये घालून, थोडी जमेपर्यंत कुल्फी फिरवली आणि मग साच्यांमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवली. दोन तासांत कुल्की छान घट्ट जमली. साच्यातून काढताना ते दहा-बारा सेकंद गरम पाण्यात धरले आणि मग हलक्या हाताने बाहेर ओढले.\nरिव्हर कॉटेज या कार्यक्रमात एकदा या ब्रेकफास्ट बार बद्दल ऐकलं होतं. भरपूर सुका मेवा आणि ओट्स असलेले हे बार्स सकाळी गडबडीत ऑफिसला जाताना खायला चांगले वाटले म्हणून माझ्या नवऱ्याने ते करून पहिले आणि आता आमच्या घरात हे अगदी प्रचलीत झाले आहेत. हे बनवण्याची पद्धत खूपशी डिंकाच्या लाडूसारखी वाटली म्हणून मला साधारण या पद्धतीने डिंकाचे लाडू करून पहायचे होते आणि सुदैवाने नवीन उघडलेल्या एका दुकानात मला डिंकही मिळाला म्हणून मी आईला फोन केला तर तिचा पहिला प्रश्न\n“अगं पण तुमच्याकडे डिंक मिळतो का\nमाझी आईशी फोनवरची पाककृतीं वरची संभाषणं कधीकधी फार विनोदी असतात; म्हणजे असं की, संभाषण सुरु होण्याआधीच आमचा आपापला सूर ठरलेला असतो. मी फोन करावा आणि विचारवं की अमुक एक पदार्थ तू कसा करतेस हे विचारण्याआधीच मी पुस्तकांमधून आणि जालावरून माहिती काढून ठेवलेली असते (आईवर विश्वास नाही म्हणून नव्हे तर ती अनेकदा बोलण्याच्या ओघात एखादी गोष्ट विसरते म्हणून) पण अर्थातच तिला याची कल्पना नसते त्यामुळे ती अगदी पहिल्यापासून सुरवात करते. आमच्याकडे कधी सगळे जिन्नस मिळत नाहीत म्हणून मी पर्यायी जिन्नस काय वापरावे याचाही विचार केलेला असतो पण त्याचीही आईला कल्पना नसते मग परत पहिल्यापासून सुरवात. मला त्यातल्यात्यात काहीतरी वेगळं करून पहायचं असतं पण आईच्या पद्धती अगदी शास्त्रशुद्ध असतात आणि त्यात काहीही बदल तिला अशक्यप्राय वाटतात; मग त्याच्यावर थोडी चर्चा. असं करत शेवटी तासाभराने चर्चेचा सारांश ठरविण्यात येतो आणि शेवटी मी मला जे करायचं तेच करणार ह्याची तिलाही खात्री असते. एका अर्थाने हा एका पिढीचा दुसऱ्या पिढीशी संवाद असतो. परंपरागत ज्ञान विसरायचं पण नसतं पण कालपरत्वे आणि स्थानपरत्वे फेरफार केल्याशिवाय नवीन प्रमाणेही तयार होत नसतात. आता डिंकाच्या लाडवांत संत्र्याची किसलेली साल आणि सुकवलेली क्रॅनबेरी घालते म्हटल्यावर ती काय म्हणणार आहे हे माहीत असतानाही तिला सांगण्याचा मोह काही मला आवरत नाही. कधीकधी तिची प्रतिक्रिया ऐकून गालातल्या गालात हसण्यासाठीच मी ह्या कुरापती करते असं मला वाटतं.\nडिंकाच्या लाडूसाठी आईने तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या अश्या: सुकामेवा, खारीक पूड, खोबरे, तळलेला डिंक वगैरेचे मिश्रण जितके होईल त्याच्या एक तृतियांश प्रमाणात गूळ घ्यावा. गुळाचा पाक केल्यावर त्यात तूप घालावे आणि बाकी कोरडे पदार्थ मिसळावे. लाडू गरम असतानाच वळावेत.\nयासाठी मी वापरलेले साहित्य\nसुके खोबरे २५० ग्रॅम\nखारीक पूड १२५ ग्रॅम\nडेसिकेटेड खोबरे २ मोठे चमचे\nकाजू तुकडे ५० ग्रॅम\nबदाम तुकडे किंवा बदामाचे काप ५० ग्रॅम\nबदाम पूड ५० ग्रॅम\nमनुके, बेदाणे, सुकी क्रॅनबेरी मिळून ५० ग्रॅम\nएका संत्र्याची किसलेली साल\nतूप १ कप (एकूण)\nमी आधी थोड्या तुपात डिंक तळून घेतला. खोबरे खोवून ते भाजून घेतले. मी खोबरे एका बेकिंग शीटवर घालून ओव्हनमध्ये १८० डिग्रीज वर ५-६ मिनिटे भाजले. खोबरे पट्कन जळते त्यामुळे त्याच्यावर नीट डोळा ठेऊन खरपूस भाजावे. खारीक पूड करण्यासाठी त्याच्या बिया काढून तुकडे करून घेतले आणि त्यात दोन मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून ते मिक्सरवर बारीक करून घेतले. डेसिकेटेड कोकोनट घातल्याने पूड चिकट न होता बारीक करता आली. ही खारीक पूड मग मी थोड्या तुपात मंद आचेवर भाजून घेतली, बदाम आणि काजूचे तुकडेही तुपावर भाजून घेतले. खसखस कोरडीच भाजून घेतली, जायफळाची पूड करून घेतली आणि संत्र्याची साल किसून घेतली. गूळ आणि तूप सोडून इतर सगळे पदार्थ एकत्र करून घेतले आणि ते एका कपने मोजले. ते साधारणत: ६ कप भरले म्हणून मी त्याच्या एक तृतियांश म्हणजे २ कप चिरलेला गूळ घेतला (जो साधारणत: अर्धा किलो भरला). गुळात २ छोटे चमचे पाणी घालून तो मध्यम आचेवर ठेऊन त्याचा पक्का पाक करून घेतला आणि आचेवरून काढून त्यात उरलेले तूप घातले. लगेचच त्यात कोरडे मिश्रण थोडे थोडे घालत मिसळले. मिश्रण गरम असतानाच त्याचे थोडे लाडू वळले (हे केले म्हणजे “आधी हाताला चटके”चा पुरेपूर प्रत्यय येतो). उरलेले मिश्रण एका छोट्या बेकिंग ट्रेवर थापले आणि ओव्हनमध्ये १८० डिग्रीज वर १० मिनिटे किंवा थोडे खरपूस दिसेपर्यंत भाजले. नंतर बाहेर काढून त्यावर सुरीने चिरा पडून ठेवल्या आणि गार झाल्यावर त्या वड्या सुट्ट्या करून ठेवल्या. माझ्या चवीला ह्या खरपूस भाजलेल्या वड्या लाडवांपेक्षा जास्त चांगल्या लागल्या. आईचे मत अर्थातच वेगळे झाले असते\n‘रुचिरा’ मधल्या कृतीत डिंकाचे प्रमाण थोडे जास्त आहे आणि त्यात बिब्ब्याच्या बियांचा वापर आहे. हे लाडू मुख्यत: बाळंतीणीला पोषक आहार म्हणून देत असल्याने त्यात या औषधी पदार्थांचा उपयोग केला जातो पण इतर वेळेस बिब्बे वापरले जातातच असे नाही आणि माझ्याकडे तर बिब्बे उपलब्धच नाहीत त्यामुळे वापरता आले नाहीत.\nकाही दिवसांपूर्वी एका स्नेह्यांकडे जेवायला गेलो असताना एका स्लोव्हाकिअन मैत्रिणीने अक्रोडाच्या परंपरागत स्लोव्हाकीअन कुकीज बनवून आणल्या होत्या. चंद्रकोरीच्या आकाराच्या आणि एका बाजूने चॉकलेटमध्ये बुडवलेल्या या कुकीज खूपच सुंदर दिसत होत्या आणि त्याची चवही सुरेख होती म्हणून मी तिला कृती विचारली. तिनेही कृती अगदी व्यवस्थित लिहून वगैरे दिली पण त्यासाठी लागणारे साचे माझ्याकडे अर्थातच नव्हते म्हणून मी विचार केला की आपण नुसत्या हाताने वळून गोल बनवू; पण बरेच दिवस मी काही त्या बनवल्या नाहीत आणि नंतर मी त्याबद्दल विसरूनही गेले. माझी मैत्रीण सुट्टीला स्लोव्हाकियाला गेली आणि त्यानंतर तिला पुन्हा भेटले तेंव्हा तिने माझ्यासाठी एक भेट आणली होती, चंद्रकोरीच्या आकाराचे ते सुंदर साचे कोणी लक्षात ठेऊन अगदी खास आवडेल अशी आणि अगदी हवी अशी भेट दिली की मला त्या व्यक्तीचं अतिशय कौतुक वाटतं. भेट देणं, मग ते विकत आणून असो किंवा स्वतः बनवून असो; हे दुसऱ्याच्या आनंदासाठी आहें हेच आपण कितीदा तरी विसरून जातो पण जेंव्हा हे अगदी बरोबर जमतं तेंव्हा देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा आनंद सारखाच असतो.\nमाझे नवीन साचे मला कधी एकदा वापरून पाहू असे झाले होते. कृती तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सोपी होती पण अक्रोडाऐवजी मी बदाम वापरायचे ठरविले कारण माझ्याकडे भरपूर बदामाचं कूट होतं आणि ते फार दिवस टिकत नाही म्हणून मला वापरून टाकायचं होतं.\nया कुकीजला स्लोव्हाकीअन भाषेत Orechove Rohlicky म्हणतात; Orechove म्हणजे आक्रोड आणि Rohlicky म्हणजे रोल्स पण मी बदाम वापरल्याने त्याला Mandľový (बदाम) Rohlicky म्हणावं लागेल. पण आम्ही त्याला ‘वॅलेरीयाच्या कुकीज’ म्हणतो (जिने मला त्या शिकवल्या).\nअक्रोड किंवा बदामाचे कूट १२० ग्रॅम\nलोणी १२० ग्रॅम (फ्रीजमध्ये गार केलेले)\nबेकिंग पावडर १ छोटा चमचा\nव्हनिला एक्स्ट्रॅक्ट १ छोटा चमचा\nया कुकीज बरोबर वेलदोड्याची चव खूप छान लागते त्यामुळे व्हनिला एक्स्ट्रॅक्ट ऐवजी १ छोटा चमचा वेलदोडा पूड वापरता येईल. मी निम्म्या कुकीज वेलदोडा पूड वापरून केल्या आणि त्या मला जास्त आवडल्या.\nकुकीज बनविण्यासाठी लोणी सोडून सगळे जिन्नस एकत्र करावेत आणि त्यात गार लोण्याचे छोटे तुकडे करून घालावेत. हे लोणी पिठाच्या मिश्रणाबरोबर बोटांनी चोळून एकत्र करावे. लोणी फार वितळू नये म्णून फार जास्त मळू नये आणि हात गार पाण्याने धुवून गार ठेवावेत. हे बनविण्याची पद्धत खूपशी शॉर्टक्रस्ट पेस्ट्रीसारखी आहें. मी यासाठी अजून सोपा प्रकार वापरला. फूड प्रोसेसरमध्ये सगळे जिन्नस एकत्र करून थोडेसे फिरवले. मिश्रण ब्रेडक्रम्ससारखे दिसले म्हणजे झाले असे समजावे. फार जास्त मळू नये नाहीतर कुकीज हलक्या होणार नाहीत. नंतर हे मिश्रण साच्यांमध्ये हलक्या हाताने भरावे, हे साचे नसल्यास इतर छोटे साचे वापरता येतील किवा छोटे गोळे बनवायलाही हरकत नाही पण तेही फार न मळता जमून येतील इतकेच मळावेत. ओव्हनमध्ये १८० देग्रीजला ८ ते १० मिनिटे किंवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजावेत आणि बाहेर काढून ट्रेमध्येच गार होऊ द्यावेत. गार झाल्यावर साच्यांतून बाहेर काढावेत.\nचॉकलेटमध्ये बुडवण्यासाठी १०० ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करून ते एका गोल बुडाच्या भांड्यात घ्या आणि त्याच्या खाली बसेल अश्या एका भांड्यात थोडे पाणी घेऊन ते गरम करा. आता चॉकलेटचे भांडे पाण्याच्या भांड्यावर असे ठेवा की ज्याने त्याचा बूड पाण्यात टेकणार नाही पण त्याला वाफ मिळेल. अशा ‘बेन मरी’ पद्धतीने चॉकलेट सावकाश वितळवा आणि कुकीजचेएक टोक त्यात बुडवा. ह्या कुकीज आता वाळवण्यासाठी एका बेकिंग शीटवर टाकून १० मिनिटे किंवा चॉकलेट वाळेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा.\nह्या कुकीज बनवायला इतक्या सोप्या वाटल्या की यावेळेस बनवल्या तेंव्हा जवळजवळ सगळं काम माझ्या पिल्लानेच केलं आणि तिचे हात लागल्याने त्याची चव जरा जास्तच गोड वाटली\nPosted in खाण्याचे पदार्थ, चटण्या आणि लोणची, टोमॅटो, न्याहारी, मश्रूम्स, tagged चेरी टोमॅटो, टोमॅटोची चटणी, brunch, cherry tomato, spicy mushroom, tomato chutney on नोव्हेंबर 28, 2011| 1 Comment »\nरविवारची सकाळ म्हणजे आळसटलेली. उशीरा उठल्यानंतर नाश्त्याची वेळ निघून गेलेली असते आणि पोटात कावळे कोकलत असल्याने दुपारच्या जेवणापर्यंत थांबायची तयारी नसते म्हणून मग चहा झाला की लगेच ब्रंच भरपेट आणि पट्कन काहीतरी खायचं असलं की ब्रेड आणि अंडी समोरच दिसतात पण काहीतरी वेगळं केलं म्हणजे मंडळी जरा खूश होतात. आज मात्र मला काल आणलेला मस्त ‘राय’ ब्रेड खायचाच होता आणि त्याबरोबर स्क्रॅंम्बल्ड एग्ज म्हणजे माझ्या अगदी आवडीचे भरपेट आणि पट्कन काहीतरी खायचं असलं की ब्रेड आणि अंडी समोरच दिसतात पण काहीतरी वेगळं केलं म्हणजे मंडळी जरा खूश होतात. आज मात्र मला काल आणलेला मस्त ‘राय’ ब्रेड खायचाच होता आणि त्याबरोबर स्क्रॅंम्बल्ड एग्ज म्हणजे माझ्या अगदी आवडीचे पण जरा साग्रसंगीत बेत करावासा वाटला म्हणून नवऱ्याला गोडीगुलाबीने मश्रूम्स आणायला धाडले आणि मी टोमॅटोची चटणी करायला घेतली. दारातल्या चेरी टोमॅटोच्या झाडावर अजूनही बरेचसे टोमॅटो आहेत; काही पिकलेले आणि काही कच्चे. पण आता चांगलीच थंडी पडायला लागली असल्याने कच्चे टोमॅटो काही पिकणार नाहीत म्हणून मग मी सगळे गोळा केले आणि नेहमीसारखी आंबट-गोड चटणी बनवली. तोपर्यंत मश्रूम्सहि आले. मीठ, मिरे , जिरे आणि शहाजिरे एकत्र कुटून ते मश्रूम्सवर चोळले आणि मश्रूम्स किंचित तेलात तव्यावर घातले. त्याच्याच बाजूला थोडे चेरी टोमॅटो आख्खे टाकले आणि ब्रेडला थोडे लोणी लाऊन ओव्हनमध्ये ठेवले. मग दुसऱ्या तव्यात स्क्रॅंम्बल्ड एग्ज बनवायला घेतले. सगळं बनवून झाल्यावर ताटात छान वाढून फोटो काढेपर्यंत मी कसाबसा दम काढला आणि वळून पहाते तो जनतेने त्यांच्या खाण्याचा फडशाही पाडला होता. स्क्रॅंम्बल्ड एग्ज, ब्रेड आणि मश्रूम्स यापूर्वी अनेकदा खाल्लेलं आणि आवडलेलं पण त्याचं हे देशी रूपही मस्त आहे. एकूण बेत सगळ्यांच्या पसंत पडलेला दिसला आणि अगदी नेहमीच्या खाण्याला थोडं वेगळं बनवल्याने मलाही समाधान वाटलं.\n२०-२५ चेरी टोमॅटो किंवा ३-४ मध्यम टोमॅटो, १ हिरवी मिरची, १०-१२ छोटे सांबार कांदे किंवा १ मध्यम कांदा, ३-४ पाकळ्या लसूण, १ इंच आले (खिसलेले), १ मोठा चमचा टोमॅटो पेस्ट, १ चमचा पंचफोरण (मोहरी, जिरे, मेथी, बडीशेप, कलौन्जी), फोडणीचे इतर साहित्य (तेल, हिंग, कडीपत्ता), कोथिंबीर, १ मोठा चमचा गूळ, लिंबू किंवा चिंच चवीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे.\nटोमॅटो, लसूण आणि कांदा चिरून घ्या. तेलाची पंचफोरण घालून फोडणी करा आणि त्यात चिरलेला कांदा, मिरची घालून परता. कांदा मऊ झाल्यावर आले, लसूण घाला, टोमॅटो पेस्ट घाला आणि पुन्हा थोडे परता. आता टोमॅटो घाला आणि शिजेपर्यंत बारीक आचेवर ठेवा. शिजल्यावर मीठ, गूळ आणि कोथिंबीर घालुन हलवा आणि चटणी मिक्सरवर थोडीशी वाटा. जास्त बारीक वाटू नका. हवे असल्यास वरून पुन्हा थोडी फोडणी घाला. थोडे लिंबू किंवा चिंच आंबटपणासाठी घाला. टोमॅटो किंचित आंबट किंवा कच्चे असतील गरज पडणार नाही पण जर टोमॅटो खूप गोड असतील तर घाला.\n१/२ चमचा जिरे, १ चिमूटभर शहाजिरे, ५-६ मिरे आणि थोडे मीठ एकत्र करून दगडीमध्ये थोडे बारीक करा आणि मश्रूम्सवर पसरून घाला.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/holi/how-to-make-natural-holi-colors-117031100012_1.html", "date_download": "2018-04-26T22:58:03Z", "digest": "sha1:NPL2FF35L3HSYCUO6RMGUKQK3PATRZXY", "length": 11567, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "असे तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, वाचा 10 टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअसे तयार करा होळीचे नैसर्गिक रंग, वाचा 10 टिप्स\nलाल चंदन लाल गुलालाप्रमाणे वापरू शकता. जास्वंदाचे फूल वाळवून त्याची पावडर तयार करावी. यात कणीक मिळवू शकता. सिन्दुरियाच्या बिया लाल रंगाच्या असतात, यांना वाळवून कोरडा आणि ओला रंग बनवता येऊ शकतं.\n* दोन लहान चमचे लाल चंदन पावडरला पाच लीटर पाण्यात टाकून उकळून घ्या. नंतर यात वीस लीटर पाणी मिसळा. डाळिंबाची साले उकळून लाल रंग तयार केला जाऊ शकतो.\nबुरांसचे फुलं रात्रभर पाण्यात भिजवून लाल रंग तयार होईल परंतू हे फूल पर्वतीय क्षेत्रात मिळतात.\nपलिता, मदार आणि पांग्री यावर लाल रंगाचे फुलं लागतात. हे फुलं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानं लाल रंग मिळेल.\nहोळीला तयार करा कणकेची हनुमान प्रतिमा..आणि बघा चमत्कार\nहोळीचे विशेष योग, जाणून घ्या होलिका दहनाचे मुहूर्त\nआदिवासींचा दीपोत्सव म्हणजे 'होळी'\nसंकटापासून मुक्तीसाठी होळीवर अमलात आण हे 8 उपाय\nयावर अधिक वाचा :\nहोळी रंग कसे तयार करायचे\nइको फ्रेंडली रंग तयार करा\nकपाळावर कुंकू का लावतात\nविवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल पण यामागील कारण काय\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nमनोविनोदनात वेळ खर्च होईल. आर्थिक स्थिती मिश्रित राहील. कौटुंबिक वेळ साधारण राहील.\nवरिष्ठ लोकांचा महत्वपूर्ण कामात सहकार्य मिळेल. आपले अधिकारी देखील आपणास सहयोग देतील. आपले विरोधक पराभूत होतील.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nवडिलधार्‍यांचा सहयोग प्राप्त होईल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखिमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका.\nआपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. पत्नीला आरोग्याचा त्रास होऊ शकतो. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.\nनोकरीपेशा व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्य पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील.\nमनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील.\nलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल.\nप्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील. आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना कामात आशानुरूप स्थिती मिळेल.\nदिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्य होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ मिळेल.\nमानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल.\nनोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/first-date-115061800017_6.html", "date_download": "2018-04-26T22:53:49Z", "digest": "sha1:OJIWDL5UDHOUJNJVVC55Y6NDQ7I5ALQK", "length": 6692, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स\nफोन दूर ठेवा : डेटवर जाताना आपल्या फोनला दूर ठेवा. प्रत्येक क्षणी आपल्या फोनकडे लक्ष्य असणे उत्तम दिसत नाही. तसेही जर तुम्ही\nकुणासोबत बसला असाल तर बोलताना तुमचे लक्ष्य त्या व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे न की मोबाइल वर.\nयेथे झाडू ठेवू नये\nसोशल मीडियासाठी प्रियकराला केले शूट, जीव गमावला\nका रे अबोला, का हा दुरावा\nविद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका\nया राशीचा प्रियकर, असे करेल प्रेम\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/908", "date_download": "2018-04-26T22:43:34Z", "digest": "sha1:P7LZMADU4AYZ3YW4FRHCSDNZTS4JWUB3", "length": 10411, "nlines": 46, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आजी-आजोबांच्या वस्तु - ३ (मोजमापे)", "raw_content": "आजी-आजोबांच्या वस्तु - ३ (मोजमापे)\nआजी आजोबा आले तेव्हापासुन घरात माझा वेळ मस्त जातो. आधी फक्त टिव्ही बघ, नाहीतर गेम्स, नाहीतर क्रिकेट काहिच नाही नाही तर दादाला त्रास दे आणि तो ही नसला तर अभ्यास यात सगळा वेळ जायचा. आजी आजोबा आले आणि माझं टाईमटेबल बदलूनच गेलं. मी हल्ली आजी बरोबर सकाळी फुलं तोडायला जातो. सॉरी वेचायला किंवा खुडायला (आजी रागवते तोडायला म्हटलं तर् वेचायला किंवा खुडायला (आजी रागवते तोडायला म्हटलं तर्) मला ह्या फुलांची नावंच माहित नव्हती, पण आता मी अजून हुशार झालोय. मला जास्वंद आणि गुलाब माहित होते. पण आता मोगरा, कण्हेर, प्राजक्त ही पण फुलं माहित आहेत. आजीने तर बिट्टी आणि गोकर्णातील फरकही समजावून सांगितला आहे.\nकाल आजी म्हणाली, \"आपण मैलभर पुढे जाउया का रे तिथे शंकराचं देऊळ आहे ना तिथे शंकराचं देऊळ आहे ना\nमला हे देऊळ पक्क माहित आहे. तिथे एक भेळवाला पण बसतो. \" हो पुढे आहे एक देऊळ. जाऊ आपण\" मी आजीचा हात धरून तिला देवळात घेऊन गेलो. भेळ पण खाल्ली. आणि फ्रि पुरी पण परत घरी जात होतो.. अचानक आठवलं म्हणून विचारलं, \"आजी, मैल बरोबर का मीटर परत घरी जात होतो.. अचानक आठवलं म्हणून विचारलं, \"आजी, मैल बरोबर का मीटर का आपण मराठीत मीटरला मैल म्हणतो का आपण मराठीत मीटरला मैल म्हणतो\n\"नाहि रे, मीटर किलोमीटर आत्ता वापरतात. आधी आम्ही मोजायला मैलच वापरायचो. बहुतेक गोरे वापरायचे मैल. \"\n\"गोरे म्हणजे आपले समोरचे गोरे काका\n\"नाहि रेऽऽऽ\" आजीने परत हसायला तोंडाला पदर लावला. \"गोरे म्हणजे इंग्रज\n\" मी तसा हुशार आहे कळलं मला लगेच बोलता बोलता आम्ही घरी येऊन पण पोचलो. आजीने जरा हुऽऽश्श् केलं आणि आजोबांना म्हणाली \"भारी चौकस होऽऽ नातु तुमचा. तुम्हीच सांगा आपण लांबी कशी मोजायचो ते\"\n\"काय रे, कसली लांबी\nतसा मी हुशार आहे, मी लगेच सांगितलं \"लांबी म्हणजे लेन्थ\nअरे आम्ही छोट्या लांब्या इंचात मोजायचो. तुझ्या फुटपट्टीवर अजून इंच आणि सेमी दोन्ही असतं की नाही. आणि अजून मोठं अंतर फुटात. आणि त्याहुन लांब अंतर मैलामधे. \"\n\"म्हणजे तुमच्यावेळी पण फुटपट्टी होती\nआबांची ती फुटपट्टी बघुन मला मजा वाटली. एकदम जूनी फोल्डिंग फुटपट्टी होती.\n\"आरे लांबीचं तरी ठिक होतं, वजनं मात्र तुमच्यापेक्षा फार वेगळी होती.\"\n\"सोनं, चांदी अश्या गोष्टी छोट्या तराजूत तोलायचे त्याला तागडी म्हणायचे. हे बघ ही सध्या वापरतात त्या तागडीचं चित्र आलं आहे. आणि ही आमच्यावेळची तागडी\"\n\"यात एका बाजूला गुंजा घालायच्या आणि दुसर्‍या बाजूला सोनं\"\n\"गुंजा म्हणजे एक बी असते. एका शेंगेत ४-५ गुंजा निघतात. ही चित्रं बघ......\n....गंमत अशी की प्रत्येक गुंजेचं वजन एकदम सारखं असतं\"\n\"ही गुंज काय मस्त दिसते नाही\" मला ही गुंज फार आवडली. लाल चुटुक.\n\"आता पण मिळतात गुंजा\nआजी म्हणाली \"हो मिळतात की, आता शंकराच्या देवळामागे मला दिसल्या गुंजांच्या वेली, परत गेलो ना देवळात की दाखवीन होऽऽ\"\nतसा मी हुशार आहे. \" पण जर खुप जास्त सोनं हवं असेल तर कीतीतरी गुंजा लागतील.\"\n\"बरोब्बर म्हणून जास्त वजनासाठी तागडीबरोबर इतर वजनमापंही वापरायचे. जसे वाल, कवड्या वगैरे. पण वानरं आल्यावर आमच्या लहानपणीच हल्ली वापरतात तशी मापे वापरायला सुरवात झाली होती.\"\n\"वानरं म्हणजे माकड ना\n\" हो, पण इंग्रजांची नाकं आणि गाल लाल असायचे अगदी आपल्या हुप्प्या वानरासारखे, म्हणून त्यांना वानरं म्हणायचो आम्ही\n\" आपल्याकडे माळ्यावर एक तागडी आहे ना रे\" आबांनी बाबांना विचारले. \"हो पण आपण नंतर बघुया का\" आबांनी बाबांना विचारले. \"हो पण आपण नंतर बघुया का\" बाबा पेपर वाचत होते. पण आबांनी त्यांच न ऐकता त्यांना माळ्यावरून ती तागडी काढायला लावली\n त्याच्याबरोबर वेगवेगळी वेट्स म्हणजे आबा म्हणतात तशी वजनमापे होती. आबा म्हणाले \"जा आतून एक वाटीभर चणे घेऊन ये. आणि ते या एका बाजुला घाल. आता या चण्याचं वजन करायचय आपण. कीती असेल\n\"...\" मी वेड्यासारखा बघतच राहिलो. आता मला कसं कळणार\n\"बरं, असं करु या दुसर्‍या बाजूला १०० ग्रॅ. च वजन टाक\"\nतिथे वजन ठेवल्या ठेवल्या ती बाजू एकदम खाली गेली. म्हणजे चणे १०० ग्रॅ.पेक्षा कमी वजनाचे होते.\n\"आता ५० बघ घालून\"\nपण ५० घातल्यावर चण्याचं वजन जास्तच राहिलं.\n\"आबा आपल्याकडे १०० आणि ५० याच्यामधलं वजन् कुठे आहे\n\" (आहेच मुळी) \"अरे, मग त्याच बाजुला आणखी २०ग्रॅ चं घाल\"\n\"पण मग आता वजन जास्त झालय\"\n\"आता गंमत करू. चण्याच्या बरोबर आणखी ५ ग्रँ.चं वजन घाल\"\n काटा बरोब्बर मधे आलाय म्हणजे वजन कीती\nतसा मी हुशार आहे \"७०-५ बरोबर ६५ ग्रॅम\n\" आजोबा असं मधेच इंग्रजी बोलले की फार गंमत वाटते. आजोबांनी मग एक कॅडबरीपण दिली\nआता मी ठरवलंय की ओमला बोलावून आमच्या सगळ्या जिआयजोंचीं वजनं करायची. तुम्हीपण कुठुन तरी तागडी मिळवा आणि स्वतः वेगवेगळ्या वस्तुंची वजन करून बघा. खुप मजा येते\nटिपः बाकी श्री. प्रकाश घाटपांडे यांनी जालावर चढवलेली तागडीची चित्रे मुलांना येथुन दाखवता येतील", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-opposition-slams-ruling-party-488274", "date_download": "2018-04-26T23:44:03Z", "digest": "sha1:5CBWEYDPPPZQ4WZJFH36ZLXYTYUW7PD5", "length": 16568, "nlines": 138, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नागपूर : हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांची पत्रकार परिषद, भाजपवर सडकून टीका", "raw_content": "\nनागपूर : हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांची पत्रकार परिषद, भाजपवर सडकून टीका\nविधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला उद्यापासून (11 डिसेंबर) सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर सडकून टीका केली.\nनागपूरचा फरार गुंड मुन्ना यादव हा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासला तर नागपुरतला फरार गुंड मुन्ना यादवचा शोध लागेल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला.\nओबीसी शिष्यवृत्ती आघाडी सरकारच्या काळात 550 कोटी होती, ती या सरकारने 50 कोटींवर आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nनागपूर : हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांची पत्रकार परिषद, भाजपवर सडकून टीका\nनागपूर : हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांची पत्रकार परिषद, भाजपवर सडकून टीका\nविधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला उद्यापासून (11 डिसेंबर) सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर सडकून टीका केली.\nनागपूरचा फरार गुंड मुन्ना यादव हा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासला तर नागपुरतला फरार गुंड मुन्ना यादवचा शोध लागेल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला.\nओबीसी शिष्यवृत्ती आघाडी सरकारच्या काळात 550 कोटी होती, ती या सरकारने 50 कोटींवर आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/07/antim-hetu.html", "date_download": "2018-04-26T22:59:14Z", "digest": "sha1:YGWES3PZVNJCC5OVZ4SAXCIUHPLZIO5W", "length": 2856, "nlines": 58, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: antim hetu", "raw_content": "\nसर्व जगातील आणि सर्व काळामधील महापुरुष मोठेच आहेत. अखिल मानवजातीचे कल्याण करणे हाच त्यांचा निरपेक्ष हेतू असतो.\nवेगवेगळ्या महापुरुषांच्या समाजस्थितीविषयक आकलनाला देश-काल-स्थितीच्या तसेच त्यांच्या बुद्धीच्याही मर्यादा असतात . तसेच मानवकल्याणाचा अर्थही प्रत्येकानुसार वेगवेगळा असणे स्वाभाविक मानले पाहिजे.\nत्यांनी मांडलेले विचार , तत्त्वज्ञान , त्यांचे कार्य , त्यांचे आदर्श , त्यांनी मांडलेली आचरणव्यवस्था यामध्ये काहीशी भिन्नता आढळून येते.\nजगात वेगवेगळे धर्म, संप्रदाय , विचारधारा आढळून येतात.\nया महापुरुषांचा हेतू नि:संशयरित्या मानवकल्याण हाच असतो.\nधर्म, संप्रदाय , विचारधारा यांच्या आधारांवर समाजात पडलेले परस्परविरोधी तट हे प्रयोजनशुन्य अर्थात निरर्थक आहेत.\nजमा महसूलाचा लक्ष्यांक हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/11?page=57", "date_download": "2018-04-26T22:45:14Z", "digest": "sha1:BECIMWQP7ZM4X54G6T7OLK5SMDLK5IZM", "length": 9234, "nlines": 222, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भाषा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठीची आवश्यकता आहे की नाही \nआपल्याला मराठीची आवश्यकता काय कारण मराठी भाषा आपल्याला दोन वेळचे अन्न देऊ शकत नाही.हे खरे की खोटे ते ठरवा. याबाबत आपणास काय वाटते.\nअाता तरी जागे व्हा\nजाता जाता काही -\n.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.\nवरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.\n१ मे २००७ महाराष्ट्र दिन. त्यानिमित्त......\n सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा \nविमा योजना:कोणती योजना चांगली\nआता नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. ह्या काळात गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधण्यास सुरुवात होते तेव्हा एक पर्याय आयुर्विम्याचा असतो. आयुर्विमा ही एक उत्तम गुंतवणूक आहे अशी चुकीची समजूत बर्‍याच मराठी कुटुंबात आढळते.\nलोकांना बऱ्याच प्रकारची व्यसन असतात. पण आपण म्हणतो ती व्यसनाधीनता म्हणजे सिगारेट ,दारू,गुटखा,जुगार,बाईचा नाद हे होय. बहुतेक सर्व व्यसनांमध्ये एक समानता असते.\nमी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी लेखन, मी कवी, मी मराठीचा उद्धार कर्ता पण मी भारतीय कुठे आहे \nआपण नेहमी \"पायात चप्पल घाल \" असं का म्हणतो \nवास्तविक आपण चपलेत पाय घालतो ना \nगेले दोन-तीन दिवस वाट पाहुन अख्रेर मीच विषय काढायचे ठरवीले. विषय आहे __ ' बेस्टचा संप ' \nनील वेबर ह्यांनी महाराष्ट्र टाईम्समधे आज एका नव्या मराठी संकेतस्थळाची माहिती करून दिलेय. ती इथे वाचा आणि खालील दुव्यावर टिचकी मारा.संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/11?page=58", "date_download": "2018-04-26T22:53:41Z", "digest": "sha1:RWVSN6PWAXZ76HYBRS34XGR2EFD3W2HK", "length": 6679, "nlines": 129, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भाषा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nया वर्षी पुढील महीना ज्येष्ठ, हा अधिक महिना येतो आहे. साधारणपणे दर ३२ महिन्यानी अधिक मास येतो. तो का येतो, कसा येतो आणि त्याचे महत्व काय हे सांगणे हा या लेखनाचा उद्देश आहे.\nपर्यावरण - आपण काय करू शकतो\nआज २२ एप्रिल, जागतिक वसुंधरा दिनानिमित्त रम्या यांनी पर्यावरणाचा र्‍हास [मानवाकडून] या लेखावर दिलेल्या प्रतिसादाचे लेखात रूपांतर केले आहे.\nमी स्वतः एक् ज्योतिष मार्गदर्शक् असुन् भारतीय तत्वद्न्यान् आणि गुढविद्यांचा शास्त्रदशुध्द् अभ्यासक् आहे ....भुते आणि आत्मे यांचे वास्तुमधुन् उच्चाटन् करणे व त्यांना मुक्ति देणे असले माझे प्रकार् सुरु असतात....याविषयी कोणाला क\nउपद्रवी सदस्यांना कसे हाताळावे \nकुठलेही चांगले काम् हातात् घेतले की त्यात मोडता घालू पहाणार्या लोकांची महाराष्ट्रात् कमी नाही. आता या किंवा इतर् अशाच् लोकप्रइय् वेबसाईटचे पहा.\nकृतिका हे नक्षत्रमालेतील तिसरे नक्षत्र आहे. इंग्रजीत याला ’ईटाटारी’ असे म्हणतात.\nथोडी मदत हवी होती..\nयेथील काही उर्दू भाषेच्या जाणकारांची मला थोडी मदत हवी होती.\nदिनांक १८-०४ -२००७ चा म.टाईम्स वाचा. [ जाहिरात करीत नाही. ] कझाकिस्तान मधिल ' अरल ' समुद्र आटत चालल्याची फोटो सहीत आलेली माहिती संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारी आहे.\nनुकताच श्री. उपक्रमरावांचा निरोप आमच्या पत्रपेटीत आला. त्यात उपक्रमरावांनी अत्यंत सभ्य शब्दात त्यांचे विचार मांडले आहेत. आणि आम्हाला उपक्रमावर झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.\nमराठी भाषेतील वारांची नावे आणि त्यांची निवड कशी आणि केव्हा केली गेली याबाबत उपक्रमाच्या सदस्यांना अधिक माहिती आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/mouth-cancer-symptoms-diagnosis-and-treatment-1648291/", "date_download": "2018-04-26T22:41:22Z", "digest": "sha1:XP3G3ED6GVY4ABXS3CQZHO7BNU5CK434", "length": 22410, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mouth cancer Symptoms diagnosis and treatment | कर्कविकार : तोंडाचा कर्करोग | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nकर्कविकार : तोंडाचा कर्करोग\nकर्कविकार : तोंडाचा कर्करोग\nभारतात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कॅन्सरपैकी मुखाचा कॅन्सर पहिल्या तीन क्रमांकामध्ये आढळतो.\nकर्करोगाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. म्हणूनच जगभरात विविध प्रकारच्या कर्करोगासंबंधीच्या प्रबोधनार्थ कॅन्सर दिन पाळला जातो. २० मार्च ‘वर्ल्ड ओरल हेल्थ डे ’ आहे.\nभारतात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कॅन्सरपैकी मुखाचा कॅन्सर पहिल्या तीन क्रमांकामध्ये आढळतो. ग्लोबकॉन माहिती अहवाल २००८ नुसार मुखाच्या कॅन्सरचे स्त्री-पुरुषांमधील प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ७.५ प्रतिलक्ष असे आहे. अन्न व पाणी या मनुष्याच्या मूलभूत गरजांची पूर्ती मुखाद्वारेच केली जाते. म्हणून मुखाचे आरोग्य स्वास्थ्यरक्षणासाठी अत्यावश्यकच असते.\nया कॅन्सरमध्ये समाविष्ट अवयव\nओठ, हिरडय़ा, गाल, गालाची अंतत्वचा, जीभ, टाळू, हनुवटी, जिभेच्या खालील भाग, पडजीभ, गलग्रंथी, घसा, दात, दाढेच्या मागील भाग\n* विविध स्वरूपातील तंबाखू उत्पादनाचे सेवन\n* धूम्रपान – बिडी, सिगारेट, सिगार, चिलीम, हुक्का, चुट्टा धूम्रपान\n* धूरविरहित तंबाखू सेवन – खैनी, गुटखा, पानमसाला, मावा सेवन, तंबाखूचे पान चघळणे, मशेरी व त्याची टूथपेस्ट हिरडय़ांवर लावणे, तपकीर नाकाव्दारे ओढणे\n* मुखाची अस्वच्छता, क्षोभकारक माऊथ वॉशचा सतत वापर, दात कोरणीसारख्या टोकदार वस्तूंचा सतत वापर, तीक्ष्ण दाताने मुखातील विशिष्ट भागाचे सतत घर्षण होणे\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n* उष्ण, विदाही, आंबट, खारट पदार्थ, मांसाहार, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ यांचे सतत व वारंवार सेवन\n* मुखामध्ये वेदनारहित पांढरा चट्टा दिसून येणे\n* वारंवार तोंड येणे, मुखगत व्रण, बोलण्यास त्रास होणे\n* गिळण्यास त्रास होणे, तोंडाला चव नसणे, गलप्रदेशी ग्रंथी वाढणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे\n* मुखपरीक्षण ,बायॉफ्सी, ब्रश बायॉफ्सी\n* सी.टी. स्कॅन (डोक्याचा व मानेचा)\n* शस्त्रकर्म ,रेडिओथेरॅपी, केमोथेरॅपी , इम्युनोथेरॅपी, टारगेटेड थेरॅपी, पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट\n* शमन चिकित्सा (आयुर्वेदिक औषधी चिकित्सा) – व्याधी निर्माण करणाऱ्या वाढलेल्या वात,पित्त,कफ दोषांना मुखावाटे औषधे देऊन साम्यावस्थेत आणणारी तसेच भूक व पचन सुधारणारी शमन चिकित्सा\n* शोधन चिकित्सा (पंचकर्म) – प्रकुपित दोषांना जवळच्या मार्गाने बाहेर काढून शरीरशुध्दी करणारी शोधन चिकित्सा. प्रामुख्याने वमन (उलटीच्या औषधाने उलटी करविणे), बस्ति (गुदमार्गाने औषधी तेल / तूप किंवा औषधी काढे यांचा एनिमा देणे), नस्य (नाकपुड्यांतून औषधी तेल / तूपाचे थेंब सोडणे)\n* उपक्रम – गंडूष (औषधी काढे किंवा तेलाने गुळण्या करणे), आयुर्वेदिक औषधी सिध्द तूप/ तेल तोडांच्या आतून लावणे, आयुर्वेदिक चूर्णाने / पेस्टने दात घासणे\n* पथ्यकर आहार – विहार – पचण्यास हलका परंतु पोषक, गिळण्यास सहज, व्यवस्थित शिजवलेला, मउढ, हिरवी मिरची-मसालेदार- तेलकट – तिखट पदार्थ वर्जति पथ्यकर अशा आहारविषयक तसेच स्वास्थ्यरक्षक विहाराबाबत मार्गदर्शन\n* समुपदेशन – सकारात्मक दृष्टीकोन रूजविणे, आत्मविश्वास वाढवणे, मानसिक आरोग्य टिकवणे यासाठी समुपदेशन उपयुक्त ठरते.\nसर्व स्टेज व ग्रेडच्या मुखाच्या कॅन्सरमध्ये रेडिओथेरॅपी ही अत्यावश्यक चिकित्सा आहे. मात्र रेडिओथेरॅपीच्या दुष्परिणामांच्या भीतीने अनेक रूग्ण ही चिकित्सा नाकारतात. मात्र रेडिओथेरॅपीबरोबर आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्यास रेडिओथेरॅपीच्या दुष्परिणामांची तीव्रता बऱ्याच अंशी कमी होते.\n* रेडिओथेरॅपीचे दुष्परिणाम – मुखगत व्रण (तोंडात जखमा होणे), तोंडामध्ये रुक्षता (कोरडेपणा), जाणवणे, अति लालास्त्राव (खूप लाळ सुटणे), तोंड उघडण्यास त्रास होणे, गिळण्यास त्रास होणे, चव नसणे, भूक मंदावणे,मळमळ होणे,अशक्तपणा ,वजन कमी होणे.\n* रेडिओथेरॅपीच्या दुष्परिणामांमध्ये आयुर्वेदिक चिकित्सा –\n* शमन चिकित्सा – आयुर्वेदिक औषधे उदा. यष्टीमधु, वासा, आमलकी, दूर्वा, सारिवा\n* नस्य (यष्टीमधु तेल/घृतासारखे आयुर्वेदिक औषधी सिध्द तेल / तूप नाकामध्ये सोडणे)\n* बस्ति – औषधी तेल किंवा तूपाचे एनिमा\n* गंडूष (त्रिफळा व हळदीच्या काढ्याने गुळण्या करणे)\n* मुखप्रतिसारण (आयुर्वेदिक औषधी सिध्द तूप तोंडात आतून लावणे उदा. यष्टिमधु घृत)\n* शिरोधारा – डोक्यावर औषधी तेलाची धार सोडणे\n* मऊ व पौष्टिक आयुर्वेदिक आहार\n* दात हिरड्यांची व जीभेची स्वच्छता, मुख अंतर्गत स्वच्छतेसाठी सकाळी उठल्यावर, झोपण्यापूर्वी कडू व तुरट चवीच्या वनस्पतींच्या (वड, खैर, निंब, करंज) काष्ठाचा / चूर्णाचा वापर\nदातांच्या स्वच्छतेसाठी त्रिफळा चूर्णाचा मधासह वापर\n* जिभेवरील चिकटपणा नाहीसा होऊन जीभ स्वच्छ होण्यासाठी धातू अथवा फ्लॅस्टिकच्या पट्टीचा उपयोग\n* तोंडातील चिकटा व दुर्गंधी नाहीशी होण्यासाठी किंचित उष्ण पाणी, तिळतेल, दूध, औषधी काढा यांच्या गुळण्या\nतंबाखू उत्पादनाचे सेवन पूर्णत वर्ज्य\n* मुखाचे आरोग्य उत्तम राखणे हेच मुखाच्या कॅन्सरला प्रतिबंध करणारे प्रमुख साधन आहे.\n* खाल्लेल्या अन्नाचे पचन उत्तम होणे व नित्यनियमित प्राकृत मलप्रवृत्ती होणे या गोष्टीही मुखाच्या कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी आवश्यक आहेत.\n२० मार्च ‘वर्ल्ड ओरल हेल्थ डे ’ निमित्त ‘इंटिग्रेटेड ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर’, वाघोली, पुणे तर्फे शनिवार दिनांक २४ मार्च २०१८ रोजी इंटिग्रेटेड ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे येथे (सकाळी १० ते ४) तसेच रविवार दिनांक २५मार्च २०१८ रोजी मुंबईमध्ये शारदा मंगल कार्यालय , मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बििल्डग, दादर -पूर्व येथे (सकाळी ९ ते १२) मुखाच्या कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी आयुर्वेदिक चिकित्सा सल्ला शिबिर आयोजित करण्यात आले आहे.\nवैद्य स. प्र. सरदेशमुख ictrcpune@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/indian-metrological-department-predicted-average-monsoon-this-year-258506.html", "date_download": "2018-04-26T22:56:16Z", "digest": "sha1:4BS74YIDLVB3QCWC24DHDB3X4HSVC6XJ", "length": 11790, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यंदा पाऊस सरासरीएवढाच,हवामान खात्याचा अंदाज", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nयंदा पाऊस सरासरीएवढाच,हवामान खात्याचा अंदाज\nयंदाचा मान्सून सरासरीएवढाच असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.\n18 एप्रिल : यंदाचा मान्सून सरासरीएवढाच असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. हवामान खात्याची आज मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी पत्रकार परिषद झाली. साधारणपणे 96 टक्के पाऊस यंदा पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.\nजूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमधून भारतात प्रवेश करतो. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात राजस्थानमधून मान्सून माघारी जातो.\nयंदा भारतामध्ये मान्सूनला सुरूवातीच्या महिन्यांत अल-निनोचा फटका बसणार नाही. मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात शेवटच्या टप्प्यात अल-निनो सक्रिय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. भारतातली बहुतांश शेती मान्सूनवरच अवलंबून असल्यानं मान्सूनचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा ठरतो.\nका महत्त्वाचा आहे मान्सूनचा अंदाज\nस्कायमेटनं पावसाचा अंदाज सरासरीपेक्षा\nभारतीय हवामान खात्यानं मात्र स्कायमेटच्या\nकर्नाटकात आताच काही भागात दुष्काळसदृश्य\nस्थिती आहे, त्यामुळे पावसाचा अंदाज महत्वाचा\nगेल्या वर्षीचा मान्सून सोडला तर गेली काही\nवर्षे सलग दुष्काळाचा महाराष्ट्राला फटका\nआता पुन्हा जर मान्सूनचा पाऊस कमी झाला\nतर पुन्हा दुष्काळाचं सावट\nपावसावरच देशाची आर्थिक स्थिती अवलंबून,\nजीडीपीत सर्वात मोठा वाटा कृषी क्षेत्राचा\nपावसाची स्थिती चिंताजनक राहिली तर\nत्या त्या सरकारांवरही मोठा परिणाम\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/bjp-mla-ashish-deshmukh-comes-with-ajit-pawar-277521.html", "date_download": "2018-04-26T22:56:33Z", "digest": "sha1:FGIW2GKOBUKT5XNEA3XE35RIKGXWW6TZ", "length": 14433, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संघाच्या बौद्धिकवर्गाला दांडी मारणारे आशिष देशमुख अजित पवारांसोबत !", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nसंघाच्या बौद्धिकवर्गाला दांडी मारणारे आशिष देशमुख अजित पवारांसोबत \nहिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजप आमदारांसाठी संघाने भरवलेल्या बौद्धिक वर्गाला दांडी मारणारे भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख आज थेट अजित पवारांसोबतच विधीमंडळ आवारात पोहोचल्याचं बघायला मिळालं. विशेष म्हणजे या आशिष देशमुखांनी काही दिवसांपूर्वीच विदर्भाच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांना लांबलचक पत्र लिहून सरकारविरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती.\n20 डिसेंबर, नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजप आमदारांसाठी संघाने भरवलेल्या बौद्धिक वर्गाला दांडी मारणारे भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख आज थेट अजित पवारांसोबतच विधीमंडळ आवारात पोहोचल्याचं बघायला मिळालं. विशेष म्हणजे या आशिष देशमुखांनी काही दिवसांपूर्वीच विदर्भाच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांना लांबलचक पत्र लिहून सरकारविरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती. अशातच आज तेच आशिष देशमुख थेट अजित पवारांशी विधानभवनाच्या आवारातच गुजगोष्टी करताना आढळून आल्याने राजकीय तर्कवितर्कांना ऊत आलाय. आशिष देशमुख हे गडकरी गटाचे आमदार मानले जातात.\nभाजप खासदार नाना पटोलेंनी मोदींविरोधात जाहीरपणे बंड करत खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आमदार आशिष देशमुख यांच्या आपल्याच सरकारविरोधातली नाराजी लपून राहिलेली नाहीये. विदर्भाचा मुद्दा, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या आणि विकासाच्या मुद्यावरून त्यांनी सातत्याने सरकारविरोधात जाहीरपणे नाराजी प्रकट केलेली आहे. त्यामुळे भाजपचे हे नाराज आमदार नाना पटोलेंच्या मार्गाने जाणार का याचीच चर्चा आज नागपूरच्या विधीमंडळ आवारात सुरू होती. आशिष देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे पूत्र आहेत.\nगेल्या विधानसभेत त्यांनी गडकरींच्या आग्रहावरून काटोलमधून भाजपच्या तिकीटावर आमदारकी लढवली आणि ते निवडून देखील आले होते. 2014मध्ये राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी गडकरींनी मुख्यमंत्रीपदासाठी नागपूर विमानतळावर 40 आमदारांसह जाहीरपणे शक्तीप्रदर्शनही केलं होतं. अशातच आता त्यांची विरोधी पक्षांशी वाढती सलगी अनेकांच्या नजरेज भरतेय. दरम्यान, संघाच्या बौद्धिक वर्गाला दांडी मारल्याच्या कारणास्तव आशिष देशमुख आणि एकनाथ खडसेंना भाजपच्यावतीने नोटीसीद्वारे जाब विचारला जाणार आहे. या नोटीसीच्या वृत्तानंतर खडसेंनी आपण आजारी असल्याने बौद्धिक वर्गाला अनुपस्थित राहिल्याचा खुलासा केलाय पण आशिष देशमुखांनी अजून कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे नाना पटोलेंपाठोपाठ आशिष देशमुखही बंडखोरीच्या मार्गाने चालले नाहीत ना, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ajit pawarashish deshmukhBJP MLAअजित पवारआशिष देशमुखदेशमुख पवारांसोबतभाजपचे नाराज आमदार\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-govt-to-impose-new-taxes-on-builders-doing-black-marketing-484595", "date_download": "2018-04-26T23:46:08Z", "digest": "sha1:FYP2JTLK2U7R2WWOK5G3IAUDGN52JGIB", "length": 14487, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : साठेबाज बिल्डरांना सरकार दणका देण्याच्या तयारीत", "raw_content": "\nमुंबई : साठेबाज बिल्डरांना सरकार दणका देण्याच्या तयारीत\nप्लॅट्सची साठेबाजी करुन नफा कमावणाऱ्या साठेबाज विकासकांवर अंकुश लावण्यासाठी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. विकल्या न जाणाऱ्या प्लॅटसवर नवीन कर लावण्याचा प्रस्ताव आयकर विभागाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे साठेबाज बिल्डरांवर नव्या टॅक्सची कुऱ्हाड येण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई : साठेबाज बिल्डरांना सरकार दणका देण्याच्या तयारीत\nमुंबई : साठेबाज बिल्डरांना सरकार दणका देण्याच्या तयारीत\nप्लॅट्सची साठेबाजी करुन नफा कमावणाऱ्या साठेबाज विकासकांवर अंकुश लावण्यासाठी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. विकल्या न जाणाऱ्या प्लॅटसवर नवीन कर लावण्याचा प्रस्ताव आयकर विभागाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे साठेबाज बिल्डरांवर नव्या टॅक्सची कुऱ्हाड येण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2120", "date_download": "2018-04-26T22:55:52Z", "digest": "sha1:NKXPB5AQRM6JCVHQFG7JUZ7SAZ2BHKTJ", "length": 5457, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nइफ्फि 2017 च्या सातव्या दिवशी अतानू मुखर्जी यांनी दिली “रुख” बाबत माहिती\nगेली काही वर्ष जगभरातल्या सिनेरसिकांकडून इफ्फिची प्रतिक्षा केली जाते. वेगवेगळया विचारांचे, भाषांचे, संस्कृतीचे प्रेक्षक आणि चित्रपटकर्ते यांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न इफ्फीच्या माध्यमातून होत असतो.\nमहोत्सवाच्या सातव्या दिवशी “दी इंडियन पॅनोरमा : मीट दी डायरक्टर्समध्ये “रुख” या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक अतानू मुखर्जी आणि सिनेमॅटोग्राफर पूजा गुप्ते सहभागी झाले होते. “धुव्र” या मुलाबाबत हा चित्रपट आहे. ध्रुव त्याच्या घरापासून लांब असलेल्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत आहे, वडिलांच्या मृत्यूची बातमी कळेपर्यंत त्याच्या घरातल्या समस्यांबाबत तो अनभिज्ञ असतो. आपल्या वडिलांचा नक्की मृत्यू झाला की कट रचून त्यांची हत्या करण्यात आली. अशी शंका त्याच्या मनात येत असते. या सूत्राभोवती चित्रपट गुंफण्यात आला आहे.\n“इफ्फीमध्ये स्थान मिळणे हा मोठा सन्मान आहे”, असे अतानू मुखर्जी यांनी यावेळी सांगितले. “ हा माझा पहिलाच चित्रपट असून त्याच्या चित्रिकरणाचा प्रवास अविस्मरणीय होता. संकल्पना मनात येण्यापासून ती विकसित करण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता. इंडियन पॅनोरमामध्ये त्याला स्थान मिळाल्याबद्दल तसेच प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभल्याचा आनंद वाटत आहे”, असे मुखर्जी यांनी सांगितले.\n“मनीष मुंद्रा उत्तम निर्माते असून त्यांनी दिलेला पाठिंबा कौतुकास्पद होता”, असे पूजा गुप्ते यांनी सांगितले. ज्यांच्यासोबत काम करायला सर्वच जण उत्सुक असतात, अशा व्यक्तींपैकी मुंद्रा आहेत, असे गुप्ते यांनी सांगितले.\nगोव्यामध्ये 20 नोव्हेंबरपासून 48 वा इफ्फि महोत्सव चालू असून तो 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/publications/lokvangmay-gruh", "date_download": "2018-04-26T22:34:44Z", "digest": "sha1:QBOU5QYPSHTCH24ERZIQN3C6AIRJAODL", "length": 18532, "nlines": 364, "source_domain": "www.cart91.com", "title": "लोकवांग्मय गृहची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (62)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\n४५ वर्षांहूनही अधिक काळ ‘लोकवाङमय गृह’ ही प्रकाशन संस्था मराठी साहित्यक्षेत्रात कार्यरत आहे. या काळात विविध विषयांवरील नवशेहून अधिक पुस्तके आम्ही प्रकाशित केली आहेत. आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. त्यात कथा-कादंब-या आहेत, तसेच समीक्षाग्रंथही आहेत. इतिहास, तत्त्वज्ञान व राजकीय विचारधारेवरील अनेक पुस्तके आहेत. दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारी पुस्तकेदेखील आम्ही प्रकाशित केली आहेत. कवितासंग्रहासारखा दुर्लक्षित व व्यावसायिकदृष्ट्या न परवडणारा साहित्यप्रकार टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने अनेक नव्या व चांगल्या कवींचे कवितासंग्रह आम्ही प्रकाशित केले आहेत. पदवीचे शिक्षण मराठीतून घेणा-या विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्याची योजना, तसेच एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील वैचारिक साहित्य नव्या पिढीला पुनर्मुद्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्याची योजना यांद्वारे काही उत्तम पुस्तकांचे प्रकाशन आम्ही आजवर केले आहे व भविष्यातही आणखी काही पुस्तके या योजनांमध्ये प्रकाशित होणार आहेत. इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या लेखनाचा मराठी अनुवाद हे आमचे संकल्पित प्रकाशन आहे. ‘निवडक साहित्यमाला’ या मालिकेतील दहा पुस्तकांपैकी पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुढील पाच पुस्तके लवकरच प्रकाशित होतील. प्रगतिशील विचारांशी बांधिलकी हे आमचे व्रत आहे, आणि ‘वाङमय’ हे ‘लोकवाङमय’ ठरावे, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘लोकवाङमय गृह’ हा एक साहित्यप्रेमी, पुस्तकप्रेमी लोकांचा मोठा परिवार आहे. यात आमचे लेखक, वाचक, पुस्तकविक्रेते यांच्याबरोबरच या ना त्या प्रकारे, निरपेक्ष भावनेने ‘लोकवाङमय गृहा’ला मदत करणा-या अनेकांचा समावेश होतो. ‘लोकवाङमय गृहा’चे मासिक मुखपत्र असलेले ‘आपले वाङमय वृत्त’ हा या परिवाराला एकत्र गुंफणारा धागा आहे. आपण वाचक असाल, विक्रेते असाल किंवा सहृदय पुस्तकप्रेमी असाल, आपले या परिवारात स्वागत आहे.\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nलोकवांग्मय गृह ची सर्व पुस्तके\nआंबेडकर भवन विचार आणि चळवळीची दिशा\nराम बाहेती, केशव वाघमारे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/05/blog-post_21.html", "date_download": "2018-04-26T23:12:48Z", "digest": "sha1:IN5TUTMTH3LVBCC3FR2NLXDWK6YT6SKN", "length": 3142, "nlines": 61, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nजिथे आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळे काय लावताय\nठिगळे लाऊन स्वत:चे समाधान करून घेता काय \nठिगळे लावण्यालाही कोणाची हरकत असण्याचे कारण नाही.\nपण आपल्याला आभाळ शिवायचे आहे, याची जाणीव ठेवा .\nम्हणजे, आभाळ शिवण्याला ठिगळाचे योगदान लाभेल.\nनजिकच्या भूतकाळात कोणताही वारसा नसताना शिवाजी महार...\nआज बुद्ध पोर्णिमा अर्थात बुद्ध जयंती साजरी करण्यात...\nअतिरेकी सकारात्मकतेची परिणती कटू वास्तवाकडे दुर्ल...\nजिथे आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळे काय लावताय\n\"ज्या प्रमाणे जिभेवरील मध किंवा विष चाखल्यावाचून र...\nआपल्या देशात विविध जाती,धर्म, संप्रदाय, कुळ, वर्ण,...\nभर्तृहरी हा प्रथितयश कवी व विद्वान होता. त्याच्या ...\nआज आद्य शंकराचार्य यांची जयन्ति. अद्वैत तत्त्वज्ञ...\nडॉ . कमल गोखले यांनी 'शिवपुत्र संभाजी' या संशोधन...\nआज वेदांतावरील शंकराचार्यानंतरचे समर्थ भाष्यकार रा...\nआज महात्मा बसवेश्वर यांची जयंती . बाराव्या शतकात क...\nविज्ञानाचा नितीमत्तेशी काहीही संबंध नसतो. याचा अर्...\nजनतेला खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्यातूनच देशापुढी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2012/10/03/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-26T22:38:18Z", "digest": "sha1:JVNRUM5NTHQVZQQL5QVEMYWEMX5NUEYN", "length": 18730, "nlines": 121, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "स्थलांतर | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nज्युली, ज्युलिया आणि मी »\nऑक्टोबर 3, 2012 Shilpa द्वारा\nपुन्हा स्थलांतर. नवा खंड, नवे हवामान, नवे लोक, नव्या पद्धती आणि नव्या खाद्यसंस्कृती. जुन्यातून पाय निघत नाहीय आणि नव्यात अजून पूर्ण सामावून जाता येत नाही अशी काहीशी दोलनामय, अस्वस्थ मनोवस्था. खरंतर वयाच्या वेगळ्या वळणावर हे सारे मोठे बदल किती रोमांचक वाटायचे, उत्साहाने स्वीकारले जायचे नवीन वातावरणात सामावून जायची, जे हातून सुटले त्याबद्दल हुरहूरण्याऐवजी जे हाती लागले त्याच्या नवलाईने हरखून जायची मानसिकता वयानुसार बदलत असावी बहुतेक नवीन वातावरणात सामावून जायची, जे हातून सुटले त्याबद्दल हुरहूरण्याऐवजी जे हाती लागले त्याच्या नवलाईने हरखून जायची मानसिकता वयानुसार बदलत असावी बहुतेक पण आता या वळणावर, या स्थलांतरात, हातातले काहीच सुटू नये असे वाटतेय (जे अशक्यच आहे), म्हणूनच ही थोडीशी उदासीनता.\nपाणी जड आहे, दूध-दह्याला फारशी चव नाही, ओळखीचे जिन्नस दुकानाच्या फडताळांवर सापडत नाहीत, बाहेर खायला गेले तर भल्यामोठ्या आकारमानाचे अतिसुमार किंवा अतिबेचव पदार्थ, घरी स्वयंपाक करायला लागणारी सगळी उपकरणे अजून जहाजाने आली नाहीत, एक ना अनेक तक्रारी. खरंतर सर्वात तापदायक होतो तो म्हणजे स्वत:चा हा तक्रारखोरपणा पण ‘नाराजी लपवायची आणि हसतमुखाने नवीन आव्हाने झेलायची’ वगैरेसाठी जो जन्मजात समजूतदारपणा लागतो तो आमच्याकडे अंमळ कमीच म्हणून मग, ‘आपल्याकडे’ ‘हे’ जास्त चांगलं मिळायचं आणि इथल्या ‘ह्या’ला चवच नाही वगैरे निष्कर्ष काढत चिडचिड करायची. गंमत अशी की इतक्या स्थलांतरांनंतर ‘आपल्याकडे’ या शब्दाची व्याख्या दर मिनिटाला बदलते याची जाणीवही दर मिनिटाला होत असते.\nमग एके दिवशी सुपरमार्केटमध्ये भाजीच्या रांगेत ‘टोमॅटिलो’ दिसतात. इतके दिवस केवळ पुस्तकात आणि जालावरच्या चित्रात पाहिलेले हे टपोरे, आंबटसर फळ हातात येते आणि अंगात उत्साह संचारतो, करून पहायच्या असलेल्या कितीतरी कृती आठवतात, नाराजी कुठल्याकुठे पळून जाते आणि ‘नवीन ठिकाणी नवीन जिन्नस, नवी खाद्यसंस्कृती’ ही साधीसोपी गोष्ट हळूहळू पचनी पडते. थोड्याच दिवसांत फार्मर्स मार्केटचाही शोध लागतो आणि तिथे गेल्यावर तर मग स्थानिक भाजीपाला, फळफळावळ यांची विविधता पाहून तर डोळ्यांत अक्षरशः पाणी येतं. ही अतिशयोक्ती नव्हे, पण सुपीक जमिनीतून आलेली रसरशीत समृद्धी पहाणे आणि त्याचा उपभोग घेण्याची ऐपत असण्याइतके भाग्यवान आपण आहोत ही भावना मला भावविवश करायला पुरेशी आहे. मग विक्रेत्यांशी थोड्या गप्पा, भरलेल्या पिशव्या आणि पोटात थोडे चविष्ट पदार्थ गेल्यावर मी माणसात येते आणि झपाटल्यासारखी स्वयंपाकघरात घुसते. दरम्यानच्या काळात जहाजाने सामानही येतं आणि घर, घर वाटायला लागतं. आपल्याला आनंदी रहायला इतक्या गोष्टी लागतात याची किंचित अपराधी टोचणीही लागते पण आवडत्या कपातून चहा पिताना ती विसरूनही जाते.\nअनेक नवीन पदार्थ बनवून पाहिले पण इथे आल्याआल्या विमानतळावरच ज्या मेपल क्रीम कुकीज मला बेहद्द आवडल्या होत्या त्या बनवायला जी मजा आली ती वेगळीच मेपल सिरपच्या गोडीत जो खमंगपणा आणि स्वाद आहे त्याचा दुहेरी उपयोग या बिस्किटांत केला जातो. कुकीज बनविताना त्यात ब्राऊन साखरेच्या जोडीने वापरलेले मेपल सिरप आणि आतल्या क्रीमच्या सारणात वापरलेले मेपल सिरप या दोन्हीमुळे जिभेवर रेंगाळत रहाणारी चव म्हणजे या नवीन देशाने मला दिलेली ‘प्रतिकात्मक’ गोड भेटच आहे.\n२०० ग्रॅम ब्राऊन साखर\n१२५ मिली मेपल सिरप\n२ चमचे मेपल एक्स्ट्रॅक्ट\n२ चमचे बेकिंग पावडर\n४ मोठे चमचे लोणी\n१ कप (१२५ ग्रॅम) आयसिंग/दळलेली साखर\n२ मोठे चमचे मेपल सिरप\nप्रथम लोणी फ्रीजमध्ये असल्यास बाहेर काढून मऊ होईपर्यंत ठेवावे.\nमैदा, मीठ, बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे आणि त्यात किसलेले जायफळ मिसळावे.\nलोणी आणि साखर एकत्र करून हलके होईपर्यंत फेटावे.\nत्यात मेपल सिरप घालून पुन्हा फेटावे.\nमैद्याचे मिश्रण त्यात मिसळावे व तयार झालेल्या पिठाचे दोन गोळे करून फ्रीजमध्ये दोन तास ठेवावेत.\nओव्हन १८० डीग्रीजला तापवून घ्यावा.\nमिश्रण लाटण्याने लाटून हव्या त्या आकारात कापावे, मेपल पानाचा आकार मिळाला तर उत्तमच.\nकुकीज ओव्हनमध्ये ८-१० मिनिटे किंवा किंचीत सोनेरी होईपर्यंत भाजून काढाव्यात.\nबाहेर काढल्यावर कुकीज थोड्यावेळ (३-४ मिनिटे) बेकिंग ट्रेवरच गार होऊ द्याव्यात आणि नंतर कूलिंग रॅकवर काढून गार होऊ द्याव्यात.\nक्रीमच्या मिश्रणासाठी लोणी फेटून घ्यावे व त्यात मेपल सिरप आणि आयसिंग साखर घालून मिश्रण एकत्र येईपर्यंत फेटावे.\nगार झालेल्या कुकीजवर थोडे क्रीमचे मिश्रण लावून त्यावर दुसरी कुकी ठेवावी व हलकेच दाबावे.\nक्रीमचे मिश्रण न घालतादेखिल या कुकीज पुरेश्या गोड, खुसखुशीत आणि चविष्ट लागतात.\nकृतीसाठी या आणि या दोन्ही ब्लॉगवरील माहिती वाचली आणि त्या आधारे किंचित फरक करून प्रमाण वापरले.\nPosted in खाण्याचे पदार्थ, बेकिंग | Tagged मेपल क्रीम कुकीज, मेपल सिरप, स्थलांतर, Maple Cookies, Maple cream cookies | 11 प्रतिक्रिया\non ऑक्टोबर 4, 2012 at 5:33 pm | उत्तर प्राची\nनवीन देशाला आपलं करून घेण्यासाठी बिस्किटाचा अगदी योग्य आकार निवडला ही उदासीनता आणि अस्वस्थता मी चांगलीच ओळखून आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेहून भारतात परत आले, आणि एकदाचं ते सोडून घरी परत आल्याबद्दल कितीही हायसं वाटत असलं तरी सामान येऊन दूधवाल्यापासून पोस्ट हापिसापर्यंत सगळ्याची ओळख होईपर्यंत खूप महिने लागले. तेव्हा उगीच जुन्या घराची फार आठवण यायची आणि सगळ्याची चिडचिड व्हायची. पण आता फक्त गोड आठवणी आहेत, आणि स्थिरावल्याचा आनंदही आहे.\nप्राची, तुझ्या प्रतिक्रियादेखील किती वाचण्यासारख्या असतात\nप्रीती, मी किती आळशी आहे हे तुला आतापर्यंत कळले असेलच. खाण्यावर लिहिते कारण त्याबाबतीत इतरांशी वाटावे इतपत काही आपल्याला म्हणायचं आहे याची खात्री असते, इतर बाबतीत आपली तेवढी योग्यता आहे किंवा नाही याबद्दल साशंक आहे 🙂\nप्रचंड आवडली पोस्ट…. 🙂\nकुकीज तर मस्तच दिसताहेत आणि मेपलचा आकार निवडलास म्हणजे काय ते समजता येईल..;)\nथँक्यू अपर्णा. गंमत म्हणजे इथे मेपलची झाडे अगदी मुबलक सापडतील ही माझी अपेक्षा जरा अवाजवीच ठरली.\nछानच झालीय ही पोस्ट. विशेषतः पहिला भाग. स्थलांतरचे आनंददायी वेदना देणारे अनुभव घेतल्या तुझी रेसिपी तोंडाला पाणी आणते\n‘आनंददायी वेदना’…किती नेमके म्हणालास कधी भेटलो तर मस्तं जेवण करून खायला घालेन\nनिसर्गाची सगळ्याच मोसमातली रूपे मला विलोभनीय वाटतात आणि पृथ्वीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ही विविधतेतली विलोभनियता भरून राहिली आहे पण ते आपलं वाटण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो नाही पण सह्याद्रीच्या कडेकपारी आपल्या वाटतात म्हणून रॉकी माउंटन्स आपले वाटायला कमी वेळ लागतो इतकेच.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1430", "date_download": "2018-04-26T23:08:36Z", "digest": "sha1:HXKMD3UHOVDIS5ZENF2LFSHIUTOP762Q", "length": 4667, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nआयएसआय शिक्का असलेल्या केबल्सवर बीआयएसचे छापे\nभारतीय मानक संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने 8 ऑगस्ट 2017 रोजी उल्हासनगर येथे पीव्हीसी इन्‍सुलेटेड केबल्सवर आयएसआय शिक्क्याचा गैरवापर रोखण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली. झलक केबल्सच्या कार्यालयावर घातलेल्या छाप्यात बीआयएसच्या वैध परवान्याशिवाय बीआयएस प्रमाणीकरण शिक्क्याचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले. पीव्हीसी इन्सुलेटेड केबल्सच्या सुमारे 620 कॉईल्स आणि 48 मार्किंग व्हील्स जप्त करण्यात आले.\nभारतीय मानक संस्था कायदा 1986 नुसार बीआयएस मानकाचा गैरवापर दंडनीय असून यासाठी एक वर्ष तुरुंगवास किंवा 50 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक कारवाई केली जात आहे.\nबनावट आयएसआय मानक असलेल्या उत्पादनांची निर्मिती करून मोठा नफा कमवण्याच्या उद्देशाने सामान्य ग्राहकांना ती विकली जातात असे आढळून आले आहे. म्हणूनच ग्राहकांनी खरेदीपूर्वी बीआयएसच्या संकेतस्थळाला भेट देऊन आयएसआय मानकाची शहानिशा करावी.\nसामान्य जनतेला विनंती करण्यात येत आहे की, त्यांना आयएसआय मानकाचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास बीआयएसच्या अंधेरी इथल्या कार्यालयाशी संपर्क साधावा. mubo2@bis.gov.in या ईमेलवर अशा तक्रारी देखील पाठवता येईल. किंवा 022 28329295, 28327891, 28327892 या क्रमांकावर टेलिफॅक्स करता येईल. माहिती देणाऱ्याबाबत गुप्तता बाळगली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/images/jewelry-lord-ganesha-market/254342", "date_download": "2018-04-26T23:28:47Z", "digest": "sha1:45ZSV7QL346IRSSO5VHLUYXST5QDD6XF", "length": 8797, "nlines": 105, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बाप्पाचं दर्शन | 24taas.com", "raw_content": "\nगणपती बाप्पाला सजविण्यासाठी विविध दागिने बनविले जातायेत... पाहा बाप्पाचे हे दागिने\nगणपती बाप्पाला सजविण्यासाठी विविध दागिने बनविले जातायेत... पाहा बाप्पाचे हे दागिने\nगणपती बाप्पाला सजविण्यासाठी विविध दागिने बनविले जातायेत... पाहा बाप्पाचे हे दागिने\nगणपती बाप्पाला सजविण्यासाठी विविध दागिने बनविले जातायेत... पाहा बाप्पाचे हे दागिने\nगणपती बाप्पाला सजविण्यासाठी विविध दागिने बनविले जातायेत... पाहा बाप्पाचे हे दागिने\nगणपती बाप्पाला सजविण्यासाठी विविध दागिने बनविले जातायेत... पाहा बाप्पाचे हे दागिने\nलालबागचा राजाचे आज मीडियासाठी दर्शन ठेवण्यात आले. (फोटोः नंदू धुरंधर)\nलालबागचा राजाचे आज मीडियासाठी दर्शन ठेवण्यात आले. (फोटोः नंदू धुरंधर)\nलालबागचा राजाचे आज मीडियासाठी दर्शन ठेवण्यात आले. (फोटोः नंदू धुरंधर)\nलालबागचा राजाचे आज मीडियासाठी दर्शन ठेवण्यात आले. (फोटोः नंदू धुरंधर)\nलालबागचा राजाचे आज मीडियासाठी दर्शन ठेवण्यात आले. (फोटोः नंदू धुरंधर)\nदेशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो अलाहाबादमधील चित्रशाळेत गणपती तयार करताना\nदेशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो अलाहाबादमधील चित्रशाळेत गणपती तयार करताना\nदेशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो अलाहाबादमधील चित्रशाळेत गणपती तयार करताना\nगणेश गल्ली मुंबईचा राजाचा बाहेरील देखावा\nगणेश गल्ली मुंबईचा राजाचे आज मीडियासाठी दर्शन ठेवण्यात आले.\nकराचीमध्ये तीस मूर्तींची स्थापना\nदीड दिवसांचा गणेशोत्सव इथं साजरा करतात.\nसार्वजनिक मंडळ, घरी आणि मंदिरांमध्ये गणरायाची स्थापना होते.\nभक्ती भावानं पूजा-अर्चना करून गणरायाचं विसर्जन करतात.\n'आईस बकेट चॅलेंज’चा फिव्हर\nकेस लांब, दाट आणि मजबूत होण्यासाठी शॅम्पूत मिसळा हे पदार्थ\n'टोयोटा'ची जबरदस्त यारिस लॉन्च, बुकींग सुरू\nगंभीरच नाही या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर्णधारपद\nवीरे दी वेडींगच्या ट्रेलर लॉन्चला करिना, सोनमचा हटके अंदाज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://mangeshmehenge.blogspot.com/2010/11/blog-post_29.html", "date_download": "2018-04-26T23:01:53Z", "digest": "sha1:JG5BUMPPEBRXBIU3ATSJH7K3HASIBQF2", "length": 1926, "nlines": 34, "source_domain": "mangeshmehenge.blogspot.com", "title": "सुचलतर: शब्द", "raw_content": "\nसोमवार, नोव्हेंबर २९, २०१०\n\"शब्द कधी सुचतात कधी सुचत नाही\nकधी रुचातात कधी रुचत नाही\nकधी पचतात कधी पचत नाही\nआणि कधी बोचतात तर कधी बोचत नाही\"\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलिहीणे कधी सुरू केले आठवत नाही..हा पण जवळच्या सगळ्याना आवडत गेले महणून लिहीत गेलो..जे सुचते ते लिहितो...बाकी माझ्या विषयी काही विशेष नाही पोटा पाण्यासाठी सोफ्ट्वेर इंजिनियर आहे ..बाकी आहे सुरू सुचलतर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1433", "date_download": "2018-04-26T23:08:46Z", "digest": "sha1:VNJ2P4XQ3X7MGRZYHPQROHGPMV2G37JH", "length": 10203, "nlines": 74, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी लोकसभेला संबोधित केले\n“भारत छोडो” आंदोलनाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत भाषण केले.\nते म्हणाले की भारत छोडो आंदोलनासाख्या घटनांचे स्मरण हा प्रेरणेचा स्रोत आहे आणि अशा घटनांचा ठेवा भावी पिढीकडे सोपवण्याची जबाबदारी सध्याच्या पिढीची आहे.\nपंतप्रधानांनी आठवण सांगितली की महात्मा गांधींसारखे ज्येष्ठ नेते भारत छोडो आंदोलनाच्या सुरुवातीला तुरुंगात असताना ही पोकळी भरुन काढण्यासाठी नेत्यांची नवीन पिढी उदयाला आली आणि त्यांनी हे आंदोलन पुढे नेले.\nस्वातंत्र्याचा लढा अनेक टप्प्यातून गेल्‍याचे नमूद करुन 1857 पासून विविध टप्प्यांवर उदयाला आलेले अनेक नेते आणि आंदोलने यांचे पंतप्रधानांनी स्मरण केले. ते म्हणाले की 1942 मध्ये सुरु झालेले भारत छोडो आंदोलन हा निर्णायक लढा होता. “करो या मरो” या महात्मा गांधींच्या हाकेला प्रतिसाद देत समाजातील सर्व‍ घटकातील लोक त्यात सहभागी झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. राजकीय नेत्यांपासून सामान्य जनतेपर्यंत, प्रत्येकजण या प्रेरणेने भारलेला होता. संपूर्ण देशाने निर्धार केल्यानंतर, स्वातंत्र्याचे उद्दिष्ट गाठायला पाच वर्ष लागली असे पंतप्रधान म्हणाले.\nत्या काळच्या मनातील भावनांचे वर्णन करण्यासाठी पंतप्रधानांनी लेखक रामवृक्ष बेनीपुरी आणि कवी सोहनलाल द्विवेदी यांचे विचार सांगितले.\nभ्रष्टाचार, दारिद्रय, निरक्षरता आणि कुपोषण या आव्हानांचा सध्या भारताला सामना करायचा आहे असे पंतप्रधान म्हणाले. यासाठी सकारात्मक परिवर्तन आणि सामाईक निर्धार आवश्यक असल्‍याचे ते म्हणाले. स्वातंत्र्य लढयातील महिलांच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख करतांना ते म्हणाले की आजही आपल्या सामाईक उद्दिष्टांना महिला अतीव सामर्थ्य देऊ शकतात.\nअधिकार आणि कर्तव्ये याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की आपल्या अधिकारांबाबत आपण सजग असतो, मात्र आपण आपली कर्तव्ये विसरता कामा नये आणि या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनशैलीचा भाग बनायला हव्यात.\nपंतप्रधान म्हणाले की, वसाहतवादाला भारतात सुरुवात झाली आणि भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच त्याचा अंतही झाला आणि त्यानंतर लगेचच आशिया आणि आफ्रिकेतून वसाहतवाद नाहीसा व्हायला लागला.\n1942 मध्ये, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिस्थिती भारतासाठी अनुकूल होती असे सांगून पंतप्रधान म्हणाले की आज पुन्हा एकदा जागतिक परिस्थिती भारतसाठी अनुकूल आहे. 1857 ते 1942 या कालावधीत स्वातंत्र्य लढा व्यापक बनत गेला मात्र 1942 ते 1947 ही पाच वर्षे परिवर्तन घडवून आणणारी होती आणि उद्दिष्ट साध्य करता आले. पंतप्रधानांनी खासदारांना मतभेद विसरुन 2017 ते 2022 या पाच वर्षात, स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत निर्मितीत सहभागी होण्याचे आवाहन केले.\nपंतप्रधान म्हणाले की जर 1942 मध्ये “करेंगे या मरेंगे” असा नारा होता, तर आज “करेंगे और करके रहेंगे” असा नारा असायला हवा. ते म्हणाले की पुढली पाच वर्षे “संकल्प से सिध्दी” – पूर्णत्वाला नेण्याचा निर्धार करणारी असायला हवीत.\nभाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे निर्मूलन, गरीबांना त्यांचे अधिकार देण्याचा, तरुणांना स्वयं राजगार देण्याचा, कुपोषण संपवण्याचा आणि महिला सक्षमीकरणातील अडथळे दूर करण्याचा आणि निरक्षरता संपवण्याचा पुढील निर्धार केला.\nआपण सर्व मिळून देशातला भ्रष्टाचार दूर करु आणि करुन दाखवू.\nआपण सर्व मिळून गरीबांना त्यांचे अधिकार मिळवून देऊ आणि देऊनच दाखवू.\nआपण सर्व मिळून तरुणांना स्वयंरोजगाराच्या अधिक संधी देऊ आणि देऊनच दाखवू.\nआपण सर्व मिळून देशातील कुपोषणाची समस्या दूर करु आणि करुनच दाखवू.\nआपण सर्व मिळून महिलांना पुढे जाण्यापासून रोखणाऱ्या बेडया नाहीशा करु आणि करुनच दाखवू.\nआपण सर्व मिळून देशातून निरक्षरता संपवू आणि संपवूनच दाखवू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/masters-students-denied-access-relief-disabled-35194", "date_download": "2018-04-26T23:00:36Z", "digest": "sha1:5FAXPMGD4BRFIIIQAXOW6576WOLKY36C", "length": 12237, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Master's students denied access to relief for disabled पदव्युत्तर प्रवेश नाकारलेल्या अपंग विद्यार्थ्यांना दिलासा | eSakal", "raw_content": "\nपदव्युत्तर प्रवेश नाकारलेल्या अपंग विद्यार्थ्यांना दिलासा\nबुधवार, 15 मार्च 2017\nमुंबई - वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अपंग प्रवर्गातून अर्ज केलेल्या दोन विद्यार्थ्यांना त्याच प्रवर्गातून प्रवेश देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.\nचंदन बोराले आणि संदीप दडमल या विद्यार्थ्यांना \"नीट' परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर अपंग प्रवर्गातून प्रवेश द्यावा, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.\nमुंबई - वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अपंग प्रवर्गातून अर्ज केलेल्या दोन विद्यार्थ्यांना त्याच प्रवर्गातून प्रवेश देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.\nचंदन बोराले आणि संदीप दडमल या विद्यार्थ्यांना \"नीट' परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर अपंग प्रवर्गातून प्रवेश द्यावा, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.\nचंदन आणि संदीप या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेश अपंग प्रवर्गातून नाकारल्याने, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. खेमकर आणि न्या. पी. डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. पोलिओमुळे अपंगत्व आलेल्या या विद्यार्थ्यांना मेडिकल बोर्ड ऑफ जनरल हॉस्पिटलने (चंद्रपूर) 50 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. त्यांना अपंग प्रवर्गातून 2003मध्ये नागपूरच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आला होता. एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मेडिकल ऑफिसर म्हणून नागहिड येथील सरकारी रुग्णालयात इंटरर्नशीपही केली. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेश देताना त्यांना अपंग प्रवर्गातून नाकारण्यात आल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता.\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nकामगारदिनी सरकारविरुद्ध इशारा मोर्चा\nमुंबादेवी - कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जागतिक कामगारदिनी हुतात्मा चौक ते आझाद मैदानात इशारा...\nरुंदीकरणानंतर मेट्रो खांब उभारणी\nपिंपरी - महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत बोपोडी येथील पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाच्या कामामध्ये रस्ता दुभाजक आणि...\nकथुआ प्रकरण ; आरोपींची याचिकेवर सुनावणी होणार\nनवी दिल्ली : कथुआ बलात्कार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे द्यावा, अशी या प्रकरणातील दोन आरोपींनी केलेली विनंती याचिका सुनावणीस घेण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-hit-film-of-2017-year-278091.html", "date_download": "2018-04-26T23:06:19Z", "digest": "sha1:XI7PEJJWBLHMGCS2O56K7NIM5XUPSDY3", "length": 9446, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फ्लॅशबॅक 2017 : बाॅलिवूडचे हिट सिनेमे", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nफ्लॅशबॅक 2017 : बाॅलिवूडचे हिट सिनेमे\nफ्लॅशबॅक 2017 : बाॅलिवूडचे हिट सिनेमे\nसचिन : अ बिलियन ड्रीम्स\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nस्पोर्टस 2 days ago\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र April 16, 2018\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1634", "date_download": "2018-04-26T22:54:10Z", "digest": "sha1:DEKG3R5OP3MXI3GUJAZCLWIXOIPD7YKJ", "length": 4445, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपर्यावरण व वने मंत्रालय\n“वूड इज गुड” मोहिमेला पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nदेशातील जास्तीत जास्त क्षेत्र वन आणि वृक्ष आच्छादित करण्यासाठी नवीन आणि नाविन्यपूर्ण मार्गांचा वापर करण्याची गरज असल्याचे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. अधिक वृक्षारोपणावर भर देण्यासारख्या लहान पावलांच्या माध्यमातून पर्यावरण पूरक वातावरण निर्माण करणे शक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात नवी दिल्लीत आयोजित दोन दिवसीय परिषदेचे उद्‌घाटन करतांना ते आज बोलत होते. आजघडीला नाविन्य ही काळाची गरज आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.\nदेशातील वन आच्छादन 24 टक्क्यांवरुन 33 टक्क्यांपर्यंत विस्तारण्यासाठी केंद्र सरकार वचनबध्द असून हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी वैज्ञानिक वन अभ्यासकांनी एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nयावेळी पर्यावरण मंत्र्यांनी वूड इज गुड मोहिमेचा शुभारंभ केला. लाकूड हे पर्यावरण स्नेही माध्यम असून तो नवीकरणीय स्रोत आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत वन, पर्यावरण तसेच ऊर्जा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्यांच्या संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2010/05/blog-post_820.html", "date_download": "2018-04-26T23:14:59Z", "digest": "sha1:UIUQHEEJHFGS72E76M5LPS4QGERKDSB4", "length": 27932, "nlines": 189, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: नक्षलवादाला रोखणार कसे?", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nया देशात नक्षलवाद्यांनी शस्त्रास्त्रं हाती घेऊन आपली दहशत, मागास वा अति मागास भागात निर्माण करणे सुरू ठेवले आहे. त्याला आपण रोखणार कसे, हा खरा प्रश्न आहे आणि सत्ताधारी पक्षात नेमके त्याबाबत एकमत नाही. केंद्रीय गृहमंत्री या नात्याने पी. चिदंबरम्‌ जी धोरणे राबवू बघत आहेत, त्याला कॉंग्रेस व सहयोगी पक्षातून काही गट विरोध करीत आहेत. पी. चिदंबरम्‌ यांच्या बौद्धिक अहंकारामुळे नक्षलवादी दुखावले गेले आणि ते दंतेवाडासारख्या घटना घडवून आणत आहेत, अशी टीका त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षातून होत आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग आणि नव्याने राज्यसभा सदस्य झालेले मणिशंकर अय्यर यांनी ही फळी सांभाळली आहे. आपण सोनिया गांधींच्या खूप जवळ आहोत, असे भासवणारी ही मंडळी, चिदंबरम्‌वर तुटून पडत आहेत आणि ज्यांनी कॉंग्रेस पक्षाची दाणादाण उडल्याबद्दल आनंद व्यक्त करायचा ते विरोधक चिदंबरम्‌ यांच्या मागे ठाम उभे आहेत, असे हे गंमतीदार चित्र निर्माण झाले आहे.\nएक काळ होता जेव्हा, नक्षलवाद्यांबद्दल समाजात खूप सहानुभूती होती. ते आदिवासी, जंगलात राहणारे यांच्या कल्याणाची काळजी वाहतात. त्यांना अधिक रोजगार व मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न करतात, असे मानले जात होते. ती वस्तुस्थितीही होती. या गरीब आदिवासींचे शोषण करणारे जे कंत्राटदार होते, तेंदुपत्ता जमा करण्यासाठी आदिवासींचे शोषण करणारे जे होते, भ्रष्टाचाराने लडबडलेली जी सरकारी यंत्रणा होती तिला धडा शिकविण्यासाठी नक्षलवादी आघाडीवर होते. ते आपल्या पद्धतीने न्याय करीत. त्यांच्या या न्याय करण्याच्या पद्धतीमुळे सरकारी यंत्रणा, उद्योगपती हादरून गेले होते. तेंदुपत्ता संकलनाला चांगला भाव, मजुरी मिळू लागली. त्या मजुरीवाढीमुळे त्यांच्या जीवनात आशेचे काही किरण फुलू लागले होते, पण ते फक्त काही वर्षे टिकले. त्यानंतर या आदिवासींचेही शोषण करणे या चळवळीने सुरू केले. त्यांना विकासवंचित ठेवण्यात धन्यता मानली जाऊ लागली. त्यामुळे रस्ता बांधला जातो का, मग कर अडथळा उभा; पूल बांधतो का, उडव पुलाला अन्‌ बांधकाम करणाऱ्याला, असा प्रयोग सुरू झाला. पुढे पुढे तर आपल्याबद्दल दहशत कशी निर्माण होईल, याची काळजी नक्षलवादी घेऊ लागले. जो कुणी मािहती देतो, पोलिसांना मदत करतो असा संशय आहे अशांना अन्‌ नक्षलवादी प्रतिकार मोडत काढत जे सरकारी यंत्रणेला, विकासाला सहकार्य करीत होते त्यांना टिपणे नक्षलवाद्यांनी सुरू केले. अतिशय क्रूर पद्धतीने दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांची हत्या केली जाऊ लागली. फक्त समोरच्याला मारणे हा नक्षलवाद्यांचा कधीच हेतू राहिला नाही, तर आपले क्रौर्य त्या भागातील जनतेला दिसावे, ते दहशतीत, दहशतीखाली यावेत, या हेतूने भीषण हत्या करणे सुरू झाले. इकडे नक्षलवाद्यांना मदत करता म्हणून पोलिस त्यांना वेठीला धरीत. अशा पद्धतीने आदिवासींचे दुहेरी शोषण सुरू झाले. त्यातूनच 2030 पावेतो या देशातील लोकशाही संपवून टाकू, अशी दर्पोक्ती नक्षलवादी करू लागले. अर्थात, या नक्षलवाद्यांबाबत कॉंग्रेस पक्षाने सुरवातीला घेतलेले बोटचेपे धोरण त्याला हातभार लावणारे ठरले. आंध्रप्रदेशात या नक्षलवाद्यांना मधल्या काळात खूप सोयीसवलती मिळाल्या. एरव्ही जंगलात लपूनछपून राहणारी ही मंडळी बाहेर आलीत. त्यांना एक संरक्षण मिळाले. ते थेट राजभवनात पोहोचले, पण त्यांचा दहशतवाद थांबला नाही. उलट त्यांचा उग्रवाद पराकोटीचा वाढला.\nअशाप्रकारे सशस्त्र क्रांती करायची अन्‌ त्याच वेळी आदिवासींनाही दहशतीखाली आणायचे, यावरून त्या नक्षलवाद्यांतही वाद सुरू झालेत. नक्षलवाद्यांचे स्थापनकर्ते बाजूला पडलेत, तर किसनजी वगैरेसारखे आग्यावेताळी नेतृत्व पुढे आले. हे नेतृत्व आदिवासींबाबतही क्रूर होते. सरकारी यंत्रणेचा लहानातील लहान खिळा उचकटून काढला पाहिजे, असे त्यांचे मत होते. म्हणून पोलिस व सरकारी यंत्रणेवर हल्ले सुरू झालेत. अगदी गर्भवती महिलेचीही, ती केवळ पोलिस दलात आहे म्हणून हत्या करण्यापावेतो क्रौर्य वाढले. त्याचा प्रतिकार केला पाहिजे, ही भावना सरकारी पातळीवर वाढीला लागली अन्‌ त्यातून \"ऑपरेशन ग्रीन हंट' सुरू झाले.\nया \"ऑपरेशन ग्रीन हंट'चा हेतू नक्षलवाद्यांना नमविणे हा होता. शस्त्राला शस्त्राने उत्तर देण्याला ते सज्ज होते. पण, तथाकथित मानवतावादी जे आहेत त्यांना या ग्रीन हंटने पोटशूळ निर्माण केला. पोलिस त्या नक्षलवाद्यांना टिपतात म्हणजे काय असा सूर लावला जाऊ लागला. प्रत्यक्षात ज्यांनी हा नक्षलवादी क्रौर्याचा अनुभव घेतला होता ते तर त्यांचा नि:पात केला जावा, या मताचे होते. पोलिस यंत्रणा या कामात अपुरी पडत होती. कारण त्या कुणालाही अशा प्रकाराने शस्त्राने लढण्याचे प्रशिक्षण नव्हते. समोर ज्याचा प्रतिकार करायचा तो आधुनिक शस्त्रास्त्र घेतलेला आहे आणि आपण मात्र पुरातनकालीन शस्त्र वापरतो आहे, यातून एक भयगंडही उत्पन्न होतो. त्यामुळे पोलिस यंत्रणा या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करायला जात जरूर होती, पण प्रत्यक्षात बंदोबस्त करण्यापेक्षा- \"आम्ही आलो आहोत, आम्हाला सुरक्षित जाऊ द्या,' हा भाव जास्ती राहत असे. या नक्षलवाद्यांशी लढताना आधुनिक शस्त्रसज्जता व लढाईवृत्ती जरूरी होती, पण आमचे जवान त्या ऐवजी बेसावधपणाने त्यांच्या जाळ्यात अडकत होते. दंतेवाड्याला सीआरपीएफ जवानही असेच गेलेत. नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याचे जे नियम होते त्या नियमांचे पालन झाले नाही, त्यामुळे 85 जवान शहीद झालेत.\nया घटनेमुळे \"ऑपरेशन ग्रीन हंट'चे संयोजकच, नेतेच, जनरलच हादरले आणि त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारीत, राजीनामा देण्याची तयारी दाखविली. आपला राजीनामा पंतप्रधान व संपुआच्या प्रमुख सोनिया गांधी यांना सादर केला. वास्तविक, अशा राजीनाम्याची मागणी विरोधक करीत असतात, पण विरोधकांनीच आग्रह धरला की, \"पीसी' तुम्ही राजीनामा देऊ नका. राज्यसभेत तर अरुण जेटली म्हणाले, \"\"युद्ध सुरू असताना जनरल मैदान सोडून जात नाही. एखादी लढाई हरली तरी, चकमक हरली तरी फरक पडत नाही. अंतिम युद्ध जिंकायचे असते.'' चिदंबरम्‌ यांनी राजीनामा देऊ नये, ही भावना खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त झाली अन्‌ तिचा पंतप्रधान व सोनिया गांधी या दोघांनीही सन्मान केला. पण... कॉंग्रेसमधूनच विरोधाचे हाकारे सुरू झालेत. हे हाकारे घालणारे होते- कम्युनिस्टांची वकिली करणारे मणिशंकर अय्यर हो. तेच मणिशंकर अय्यर- ज्यांनी पोर्टब्लेअरमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याची पट्टिका उखडली होती हो. तेच मणिशंकर अय्यर- ज्यांनी पोर्टब्लेअरमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याची पट्टिका उखडली होती अन्‌ त्यांना साथ देत होते- दिग्गी राजा अन्‌ त्यांना साथ देत होते- दिग्गी राजा दिग्गी राजांना हा प्रश्न तरी माहीत होता का दिग्गी राजांना हा प्रश्न तरी माहीत होता का छत्तीसगड होण्यापूर्वी ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते, यापलीकडे त्यांचा संबंध नव्हता. पण, त्यांनी या िचदंबरम्‌विरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले.\nएकूण चिदंबरम्‌ यांची स्थिती महाभारतातील कर्णासारखी झाली होती. त्यांना शापाचे धनी बनविण्यात आले होते. ते जी धोरणे मांडीत होते ती धोरणे विरोधकांनाही मान्य होती, पण त्यांच्याच पक्षातील मंडळी दुभंगली होती. एकूण त्यांची स्थितीही बोलून-उपरोधिक बोलण्याने बेजार होणाऱ्या कर्णासम झाली आणि राजा शल्याची टोचून उपरोधिक बोलण्याची भूमिका दिग्गी राजा व मणिशंकर आज निभावीत होते. तर अरुण जेटली मात्र कौतुक करताना सांगत होते, सेनापती कधीही युद्ध क्षेत्र त्यागून सोडून जात नाही. ही तर अशी युद्धभूमी आहे की, ज्यावर सुरू असलेले युद्ध गमाविणे भारताला परवडणारे नाही. आज आम्हाला स्वत:च्या गृहमंत्र्याचे पाय ओढणाऱ्या सरकारचीच गरज नाही. आज सरकार आणि सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष माओवाद्यांशी कसे लढायचे, या प्रश्नावर विभाजित झाला आहे, तर विरोधी पक्ष माओवादी पक्षाविरुद्ध धोरणाला पाठिंबा देण्यासाठी एक झाला आहे. आज गृहमंत्र्यांना देशाप्रति आपली प्रतिबद्धता आणि पक्षशिस्त यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. तसेच सरकारमधील जे नक्षलवाद्यांचे छुपे समर्थक आहेत, त्यांच्याशीही संघर्ष करावा लागणार आहे. जेटली जेव्हा चिदंबरम्‌ यांचे कौतुक करीत बोलत होते, तेव्हा जनार्दन द्विवेदी खुलासा करू लागले होते की, एखाद्याचे व्यक्तिगत मत हे पक्षाचे मत होत नाही.\nपण या सरकारमध्ये कशी मंडळी आहेत. ममतादीदी आहेत, ज्या म्हणतात- \"\"लालगडमध्ये एकही नक्षलवादी नाही. उलट प. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनाच अटक करण्याची गरज आहे.'' सीताराम येचुरी यांनीही ममतादीदींवर असाच आरोप लावला आहे. \"\"एकीकडे पंतप्रधान आज डावे अतिरेकी हा सर्वांत मोठा अंतर्गत धोका असल्याचे मानतात आणि ममतादीदी नक्षलवाद्यांना पाठीशी घालतात.'' हा त्याचा मथितार्थ.\nवास्तविक बघता राजकारणात, सत्ता असताना सर्वांची सामूहिक जबाबदारी असते. असे असताना ममतादी या त्या तत्त्वाला हरताळ फासून वाटेल ते बोलत आहेत. त्यांना सभागृहासमोर बोलावून या सामूहिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, ती गरज आहे.\nनक्षलवाद्यांशी लढताना आम्हाला एकदिलाने, एका विचाराने लढावे लागणार आहे. त्या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त झाला, तर त्याचा फायदा भाजपाला होईल वा विरोधी बाकांवर बसणाऱ्यांच्या राज्यांना होईल, असा विचार करणे हा वैचारिक कोतेपणा ठरणार आहे. खरोखर पक्षीय राजकारणापल्याड जाऊन आम्हाला नक्षलवाद, त्यांचा धोका, त्यांची वाढती आक्रमकता यांचा विचार करावा लागणार आहे व त्याला तोडीस तोड असे उत्तर द्यावे लागणार आहे. नक्षलवाद्यांचा हिंसाचार रोखण्यासाठी आम्ही कसे सज्ज होणार, हा खरा प्रश्न आहे.\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nएका अमेरिकन संन्यासी शिष्याला पत्र\nदर्शन, \"गणपत वाण्या' च्या चिवटपणाचे.....\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/10/blog-post.html", "date_download": "2018-04-26T23:10:11Z", "digest": "sha1:LQLDKXSPXWTSMMC7DNG5Z3RMS73RB42U", "length": 7569, "nlines": 73, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nवारकरी संप्रदायाला ब्राह्मणांनी हायजॅक केले. वारकरी संप्रदायाचे आजचे बहुतांश नेते ब्राह्मण आहेत, हा या हायजॅकिंगचाच परिणाम आहे . ब्राह्मण महानुभाव संप्रदायाला हायजॅक करु शकले नाहीत.मग त्यांनी या पंथाचा द्वेष व बदनामी करण्यास सुरुवात केली. हा द्वेष तरी किती करावा तर या द्वेषाचा व बदनामीचा एक इतिहास बनला.\nमला वाटते, चक्रधरस्वामींनी मनुस्मृतीप्रणीत ‘ब्राह्मणश्रेष्ठत्व’ या तत्त्वाचा नि:संदिग्धरित्या विरोध केला. तसेच त्यांनी वेदाची अपूर्णता घोषित करून देवताजानित कर्मकांडांची निरर्थकता स्पष्ट केल्यामुळे ब्राह्मणी अर्थव्यवस्थेवर संकट आणून ठेवले.\nब्राह्मणी परंपरा काहीही सहन करू शकेल. तुम्ही कोणतेही तत्त्वज्ञान मांडा, कोणत्याही देवतांची आराधना करा. त्याविषयी या परंपरेला कोणताही आक्षेप नसतो. तथापि हे सर्व ब्राह्मणश्रेष्ठत्व, वेदप्रामाण्य, वर्णाश्रम धर्म, देवताजनित कर्मकांड या बाबी मान्य करून, त्यांचे आचरण करून, किमान ही चौकट मान्य करून त्या चौकटीत करा, असा या परंपरेचा आग्रह असतो.\nमनुस्मृतिप्रणीत धर्मशास्त्राच्या या गाभ्यालाच स्वामींनी स्पष्टपणे विरोध केला. असा विरोध करताना त्यांनी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत किंवा तथाकथित समन्वयाचीही भूमिका घेतली नाही. त्यासाठी त्यांनी तत्कालीन धर्मसत्तेच्या प्रचंड विरोधाला तोंड दिले.\nसंतांनीही देवताभक्ती आणि देवताजानित कर्मकांड यांचा खणखणीत विरोध केला. परंतु संत या बाबतीत फार आग्रही राहू शकले नाहीत. संतांच्या समन्वयवादी दृष्टिकोनाची ही निष्पत्ती होती.\nत्यामुळेच ब्राह्मण वारकरी पंथाला सहजपणे हायजॅक करू शकले व त्यांनी या पंथाला सनातनी धर्माचा एक भाग करून टाकले.\nमहानुभाव संप्रदायाला हायजॅक करता आले नाही. मग परंपरेने या पंथाची पद्धतशीरपणे बदनामी करून त्याचे यशस्वीपणे खच्चीकरण केले. तडजोड करा, नाही तर उद्ध्वस्त व्हा, हे परंपरेचे धोरण आहे.\nप्रसिद्ध विचारवंत प्रभाकर वैद्य यांचा ‘संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ चक्रधर’ हा ग्रंथ या विषयावर चांगलाच प्रकाश टाकतो.\nचक्रधर स्वामींचे विचार –\nरज काळात स्त्रियांचा विटाळ मानणे अत्यंत हास्यास्पद ठरविले आणि आपल्या अनुयायांना तसे करू दिले नाही.\nगाय पवित्र आणि कुत्रे अपवित्र अशा कल्पना हास्यास्पद ठरविल्या .\nमातंग आणि ब्राह्मण हे दोघेही मनुष्य देहधारीच असल्याने त्यांच्यांमधील श्रेष्ठ कनिष्ठत्व ही कल्पना निरर्थक ठरविली. आणि हे प्रत्यक्षात आणले.\nस्त्री-पुरुष यांच्यातील चैतन्य एकाच प्रकारचे असल्याने त्यांच्यात भेद मानणे निरर्थक आहे, असे मानले.\nकर्मकांड , व्रतवैकल्ये यांचा विरोध केला. देवताभक्ती अनुपयोगी असल्याचे सांगितले.\nदेवा पटीचा(वस्त्राचा ) नव्हे\nदेव तो अच्छेदू अभेदू की.\nवारकरीसंप्रदायाला ब्राह्मणांनी हायजॅक केले. वारकरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1239", "date_download": "2018-04-26T22:52:55Z", "digest": "sha1:L7S2I36UVKKMXMYYFD6JCDLMVG5BQPRU", "length": 3093, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nमहाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानच्या नव्या राष्ट्रीय महामार्ग 52च्या सोलापूर-बिजापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी\nमहाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानच्या नव्या राष्ट्रीय महामार्ग 52च्या सोलापूर-बिजापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाला अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. सुमारे 110 किलोमीटरच्या या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 1889 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.\nयामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या पायाभूत सुविधांत सुधारणा व्हायला मदत होणार आहे.\nसप्रे -नि चि -दर्शना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/exclusive-chat-with-suyesh-dixit-king-of-kingdom-of-dixit-479298", "date_download": "2018-04-26T23:32:40Z", "digest": "sha1:MVYDA6AJYVMEDFA2K2LAASCIS2HO3WJN", "length": 16810, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "EXCLUSIVE : स्वतंत्र नव्या देशाचा दावा करणाऱ्या सुयश दीक्षितशी खास बातचित", "raw_content": "\nEXCLUSIVE : स्वतंत्र नव्या देशाचा दावा करणाऱ्या सुयश दीक्षितशी खास बातचित\nभारतातील एका तरुणाने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे. इंदूरमध्ये राहणाऱ्या सुयश दीक्षितने हा नवा देश तयार केला असून त्याचं ‘किंगडम ऑफ दीक्षित’ असं नामकरणही केलं आहे.\nइजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये एक मोकळा प्रदेश आहे. बिर ताविल नावाचा हा भाग ‘नो मॅन्स लँड’ म्हणजे ज्यावर कोणाचाही मालकी हक्क नसलेला भाग आहे. याच संधीचा फायदा घेत सुयशनं त्या जागेवर स्वत:ची मालकी सांगितली.\nहा प्रदेश म्हणजे आपण स्थापन केलेला नवा देश असल्याचा दावा सुयशने केला आहे. फेसबुकवर या ‘देशाचे’ फोटो पोस्ट करत त्याने स्वतःला राजा घोषित केलं आहे.\nविशेष म्हणजे सुयशने या देशाचा झेंडाही तयार केला. स्वतःच्या वडिलांना त्याने देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. सुयशने थेट संयुक्त राष्ट्र संघाकडे या देशाला मान्यता देण्याची मागणी केली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nEXCLUSIVE : स्वतंत्र नव्या देशाचा दावा करणाऱ्या सुयश दीक्षितशी खास बातचित\nEXCLUSIVE : स्वतंत्र नव्या देशाचा दावा करणाऱ्या सुयश दीक्षितशी खास बातचित\nभारतातील एका तरुणाने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली आहे. इंदूरमध्ये राहणाऱ्या सुयश दीक्षितने हा नवा देश तयार केला असून त्याचं ‘किंगडम ऑफ दीक्षित’ असं नामकरणही केलं आहे.\nइजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये एक मोकळा प्रदेश आहे. बिर ताविल नावाचा हा भाग ‘नो मॅन्स लँड’ म्हणजे ज्यावर कोणाचाही मालकी हक्क नसलेला भाग आहे. याच संधीचा फायदा घेत सुयशनं त्या जागेवर स्वत:ची मालकी सांगितली.\nहा प्रदेश म्हणजे आपण स्थापन केलेला नवा देश असल्याचा दावा सुयशने केला आहे. फेसबुकवर या ‘देशाचे’ फोटो पोस्ट करत त्याने स्वतःला राजा घोषित केलं आहे.\nविशेष म्हणजे सुयशने या देशाचा झेंडाही तयार केला. स्वतःच्या वडिलांना त्याने देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. सुयशने थेट संयुक्त राष्ट्र संघाकडे या देशाला मान्यता देण्याची मागणी केली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1638", "date_download": "2018-04-26T22:56:27Z", "digest": "sha1:32V3AZQ4OI7MDNMABJRJ6BGL5QLNKWRF", "length": 3991, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारत आणि जपान दरम्यान रेशीम किडे आणि रेशीम उद्योग क्षेत्रात एकत्रित संशोधनासंबंधीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nरेशीमकिडे आणि रेशीम उद्योग या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी केंद्रीय रेशीम मंडळ आणि जपानच्या राष्ट्रीय कृषीजैविक विज्ञान संस्थेमध्ये झालेल्या सामंजस्य कराराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या उभय संस्थांमध्ये 11 नोव्हेंबर 2016 रोजी सांमजस्याचा करार झाला होता.\nभारतातील भौगोलिक हवामानाला मानवतील अशा पद्धतीने संकरीत रेशीम किडयांची जैवसंरचना करण्यासाठी जपान विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत भारताला देणार आहे. यामुळे भारतामध्ये संकरीत रेशीमकिडयांची पैदास मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत मिळणार आहे. तसेच भारताची रेशीम वस्त्र निर्मितीची आणि ते निर्यात करण्याची क्षमता वाढू शकणार आहे.\nया करारामुळे भारतातील वस्त्रोद्योग व्यावसायिक जागतिक दर्जाची रेशमी वस्त्र प्रावरणे उत्पादित करू शकणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/you-are-not-being-victim-of-depression-117051600021_1.html", "date_download": "2018-04-26T23:03:54Z", "digest": "sha1:KPGNLQLZMOBA3NIYYTV6NM4G632MM5DE", "length": 10236, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अवसाद (डिप्रेशन)चे शिकार तर नाही होत आहे तुम्ही! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअवसाद (डिप्रेशन)चे शिकार तर नाही होत आहे तुम्ही\nआजच्या धावपळीत आणि प्रतिस्पर्धेच्या जगात लोक अवसादात (डिप्रेशन) जात आहे. घर असो वा बाहेर, याचे कारणही बरेच असू शकतात. आम्ही आपल्या आजूबाजूसची नकारात्मक ऊर्जेला दूर केले तर बर्‍याच प्रमाणात अशा परिस्थितीपासून बाहेर पडू शकता. यासाठी फेंगशुईमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत.\nघरात कधीही तलाव किंवा वाळलेल्या नदीचे चित्र नाही लावायला पाहिजे. यांना निष्क्रियतेचे प्रतीक मानण्यात आले आहे. उजाडलेले शहर, खंडहर किंवा वीरानं दिसणारे चित्र आमच्यात अवसादचा भाव उत्पन्न करतो. मुलांचे फोटो जीवनाचे प्रतीक मानले जातात. अशा चित्रांना घराच्या पूर्व आणि उतर दिशेच्या भिंतींना लावायला पाहिजे.\nफेंगशुईत असे मानले जाते की घोडा, हत्ती, वाघाची लहान प्रतिमा घरात ठेवल्याने संपन्नता येते. फेंगशुईत वेल्थशिप फार लोकप्रिय आहे. याला घर किंवा प्रतिष्ठानांमध्ये उपयोगात आणले जाऊ शकतात. हे असे जहाज आहे जे सोन्याच्या नाण्यांनी भरलेला आहे आणि संपन्नतेचा संदेश देत असतो पण लक्षात ठेवण्यासारखे की या जहाजाचे तोंड दाराकडे नको. फेंगशुईनुसार घरात पितरांचे चित्र नेमही दक्षिण दिशेकडे असायला पाहिजे. पूर्वजांचे चित्र मंदिरात नाही ठेवायला पाहिजे. शयन कक्षात कलात्मक वस्तूंचा प्रयोग करायला पाहिजे.\nपूजेत वापरू नये लोखंडी भांडी\nपैसाच नाही तर प्रेमही वाढवतो हा पौधा\nवास्तूनुसार ऑफिसची बाह्यरचना अशी करा\nजिना पूर्व-दक्षिण दिशेला असावा\nघरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स\nयावर अधिक वाचा :\nकपाळावर कुंकू का लावतात\nविवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल पण यामागील कारण काय\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nanded-farmer-sucide-480077", "date_download": "2018-04-26T23:09:15Z", "digest": "sha1:CPV5PRXEEUOAYELZ4GY3B55LFWHG44YH", "length": 13995, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नांदेड : नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्यानं स्वत:ला पेटवून घेतलं", "raw_content": "\nनांदेड : नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्यानं स्वत:ला पेटवून घेतलं\nनांदेडमध्ये सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. गोविंद जायभाये असं या शेतकऱ्याचं नाव आहे. कंधार तालुक्याच्या भेंडेवाडी येथे ही घटना घडलीय. शेतातील झोपडीमध्ये या शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतलं आणि आत्महत्या केलीय.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nनांदेड : नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्यानं स्वत:ला पेटवून घेतलं\nनांदेड : नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्यानं स्वत:ला पेटवून घेतलं\nनांदेडमध्ये सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. गोविंद जायभाये असं या शेतकऱ्याचं नाव आहे. कंधार तालुक्याच्या भेंडेवाडी येथे ही घटना घडलीय. शेतातील झोपडीमध्ये या शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतलं आणि आत्महत्या केलीय.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/k-r-shirwadkar-1652784/", "date_download": "2018-04-26T22:58:55Z", "digest": "sha1:THER6HUDTBQNSXLWRIT2VN6UDCAYDTXE", "length": 16477, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "K R Shirwadkar | के. रं. शिरवाडकर | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nसंकल्पना समजावून सांगितल्या तर अनेक कूटप्रश्नांची उकल करणे शक्य होते, असे त्यांना वाटत असे.\n‘महाराष्ट्रात टिळक, राजवाडे यांच्यासारख्या श्रेष्ठ विचारवंतांची परंपरा नाहीशी होण्यास येथील शिक्षणपद्धती कारणीभूत असावी, कारण विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांना आपली जबाबदारी पेलता आली नाही..’ असे सुस्पष्ट विधान करून के. रं. शिरवाडकर गप्प बसले नाहीत. त्यांनी आयुष्यभर त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. ज्ञान देणे आणि घेणे यातील आनंद त्यांना भावत होता, त्यामुळे वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात शिरवाडकरांनी ठळकपणे लक्षात राहील एवढी मोठी झेप घेतली आणि महाराष्ट्राचे विचारविश्व अधिक समृद्ध केले. चर्चासत्रांत होणाऱ्या चर्चामध्ये हिरिरीने भाग घेऊन आपली वैचारिक साधनसंपत्ती वाढवण्यावर त्यांनी भर दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाषा या विषयात त्यांनी अध्यापनाचे काम केले. ते विद्यार्थिप्रिय होते, याचे कारण विषय समजावून सांगण्यासाठी केवळ पाठय़पुस्तकांचा उपयोग त्यांनी केला नाही. संकल्पना समजावून सांगितल्या तर अनेक कूटप्रश्नांची उकल करणे शक्य होते, असे त्यांना वाटत असे. त्यातूनच त्यांनी लेखनाच्या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आणि विविध विषयांवर सातत्याने अतिशय अर्थपूर्ण आणि ज्ञानपूर्ण लेखन केले. स्वातंत्र्य चळवळीपासून अनेक सामाजिक आंदोलनांतील सहभाग त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यास उपयोगी पडला. वैचारिक लेखनासाठी आवश्यक असणारी संशोधक वृत्ती आणि चिकाटी शिरवाडकरांच्या ठायी होती. त्यामुळे मार्क्‍सवादी साहित्यविचार, शेक्सपीअर, साहित्यातील विचारधारा, संस्कृती, समाज आणि साहित्य अशा अनेक विषयांचा धांडोळा त्यांनी अतिशय मन:पूत घेतला. विचारवंत म्हणून मिरवायची अजिबातच हौस नसल्याने आपले काम हाच आपला आरसा, असे त्यांच्या जगण्याचे सार. ते शांत, मृदू आणि मितभाषी होतेच, पण त्यांच्या लेखनातही त्यांनी कधी आक्रस्ताळेपणा किंवा एकारलेपणा येऊ दिला नाही. वि. वा. शिरवाडकर हे त्यांचे बंधू. त्यांचे जीवन आणि साहित्य या अनुषंगाने ‘तो प्रवास सुंदर होता’ हे पुस्तक त्यांनी लिहिले; पण त्याबरोबरच लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्या’बद्दलही त्यांचे कुतूहल त्यांनी पुस्तकरूपाने व्यक्त केले.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n‘आपले विचारविश्व’ हा त्यांचा ग्रंथ म्हणजे मराठीमध्ये अलीकडील काळात प्रकाशित झालेले एक अतिशय महत्त्वाचे वैचारिक लेखन आहे. भारतीय विचारांच्या संदर्भात जगातील महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाचे परिशीलन करणारा हा ग्रंथ मराठीत एक मैलाचा दगड बनला आहे. शिरवाडकरांच्या मते, ‘माणसाने अनेक आश्चर्यकारक गोष्टी निर्माण केल्या, पण या सर्वाच्या एकत्रित आश्चर्यापेक्षा अधिक नवलाचे असे त्याचे कार्य म्हणजे त्याने विचारांच्या शाश्वत वसाहती वसवल्या.’ या वसाहतींचा शोध त्यांनी घेतला, हे मराठी वाचकांसाठी एक अतिशय अर्थपूर्ण काम आहे, यात शंकाच नाही. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्योत्तर काळातील एका महत्त्वाच्या संशोधकास महाराष्ट्र मुकला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/ram-navami-special-38325", "date_download": "2018-04-26T23:15:07Z", "digest": "sha1:FBPM6NCXZWOK6IS7JKRRKZZPFXIAOLCT", "length": 13668, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ram Navami special रामायणे... प्रांतोप्रांतीची, देशोदेशीची | eSakal", "raw_content": "\nप्रा. जी. एन. हंचे\nमंगळवार, 4 एप्रिल 2017\nदोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या दोन महाकाव्यांपैकी वाल्मीकी रामायण हे एक. दोन हजार वर्षे देशाच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक वैभवाला या रामायणाने शोभा आणली. वाल्मीकी रामायणाचे सात खंड आहेत. ते 24 सहस्र श्‍लोकांनी बनलेय. ते एका लेखकाने योजनाबद्ध रीतीने सुरेख रचलेले अद्‌भुतरम्य महाकाव्य आहे. भारत व देशोदेशीच्या विविध रामायणांचा हा संक्षिप्त परिचय, रामनवमीच्या निमित्त...\nरामायणात एका बाजूला लढणारा सेनापती मानव (राम) असून, दुसऱ्या बाजूला लढणारा मुख्य शत्रू राक्षस (रावण) आहे. ही कल्पित कथा आहे, जे उत्कृष्ट काव्य आहे. संस्कृत काव्यरचनेचा पहिला आदर्श म्हणून त्याला मान्यता मिळाली. म्हणूनच वाल्मीकींना आदिकवी म्हणतात. पुढे यात वारंवार बदल होत गेले. भर पडत गेली. मूळ विषयात अनेक बदलही झाले. संस्कृतमध्ये वीसपेक्षा जास्त रामायणे झाली. रामायणात प्रथम राम हा पराक्रमी व आदर्श माणूस दाखवला. पुढे तो विष्णूचा 7 वा अवतार म्हणून दाखवला.\nभारतासह अनेक राष्ट्रांतील जनतेच्या जीवनावर व विचारावर इतका खोल प्रभाव पाडणारा या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ नाही. रामायण महाभारतापूर्वी अस्तित्वात आले. पुढे रामायणे विविध भारतीय भाषांत लिहिली गेली. तुलसीदासांचे रामचरितमानस, शिखांचे दहावे गुरू गोविंददास यांचे रामावतार, तमिळमधील कंबनांचे कंब रामायण, कन्नड भाषेतील कौशिक रामायण, तेलगू भाषेतील रंगनाथ रामायण, भास्कर रामायण, मराठी संत एकनाथांचे भावार्थ रामायण, रामदासांची सुंदर व युद्ध अशी दोन कांडे, मोरोपंतांच्या रचना अशी ही रामायणे नेपाळ, श्रीलंका, जपान, मलेशिया, फिलिपीन्स, थायलंड, ब्रह्मदेश या देशांतही पोचली. याच्या इंग्रजी आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्यात.\nआजपर्यंत अशी 21 लेखकांनी लिहिलेली रामायणे प्रसिद्ध झालीत. ती अशी आहेत जी त्यांच्या नावानेच ओळखली जातात. व्यासोक्‍त, वशिष्ट, वाल्मीकी, शुभरामायण, हनुमंताचे नाटक, बिभिषण, ब्रह्म, शिव, अगस्ती, अध्यात्म, शेष, शैव, आगस्त्य, कूर्म, स्कंद, पौलस्ती, अरुण, पद्म, भरत, धर्मरामायण, आश्‍चर्य या रामायणांची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत, ज्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिले पाहिजे.\nवशिष्ट रामायणात रामाच्या 12 नावांचा उल्लेख आहे. राम, श्री राम, तुळशी त्रिभुवन राम, अहिल्योद्धारक राम, पतितपावन राम, जानकीजीवन राम, मारिकामर्दन राम, कौशल्यानंदन राम, सीतापतेराम, मारुतीदर्शन राम, दाशरथे राम, सीताशोधन राम.\nविविध देशांतील रामायणपंथी नावे अशी ः ब्रह्मदेश : रामगाथन, इंडोचायना : रे आयकरे, जावा : सेरीराम, रामायण काक विन, सयाम- राम कियेना, तुर्कस्तान : खोतानी रामायण, श्रीलंका : रामायण पद्मचारिक, मलाया : किदायत सेरिराम.\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\nमाध्यम स्वातंत्र्यात भारत पिछाडीवर..\nजगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या भारतामध्ये माध्यमांचीच सर्वाधिक गळचेपी होताना दिसून येते, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये...\nबुद्धिबळाच्या पटावरील घरांमधून प्यादी, हत्ती, घोडे, उंट चालवण्याच्या नादाने ते सारे घरच बुद्धिबळाचे नादी बनले आहे. माझे वडील मोहन फडके ऊर्फ अण्णा...\nपंतप्रधानांच्या वक्‍तव्याचा डॉक्‍टरांकडून निषेध\nजळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंड येथील दौऱ्यात वैद्यकिय सेवा व व्यवसायाविषयी केलेल्या वक्‍तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन (...\nविनीत भोंडे गिरवतोय, 'बिग बॉस मला माफ करा...'\nमुंबई - कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील विनीत भोंडे हा बाराच वेळा चर्चेचा विषयी असतो. मग त्याचे जोरजोरात बोलणे असो वा त्याचे चिडणे असो. बिग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sudeepmirza.blogspot.com/2007/05/", "date_download": "2018-04-26T23:08:30Z", "digest": "sha1:GW2UEQI2TEMZOEPODNKELNLAVV5FQL3T", "length": 8339, "nlines": 171, "source_domain": "sudeepmirza.blogspot.com", "title": "Naught that Matters: May 2007", "raw_content": "\nगुरुवार, १० मे, २००७\nतू कुठे आहेस गा़लिब\n(मला मनापासून आवडलेली एक कविता..\nकवी: सौमित्र अर्थात् किशोर कदम)\nकाहीतरी व्हायचं माझ्या छातीत...\nशहरातल्या गर्दीत उगाच फिरतानाही\nसंध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं...\nसाधे तरंगही उठत नाहीत त्यावर.\nऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड...\nझाडावरल्या पक्ष्यांनाही कळत नाही झाडाचं हलणं...\nरात्री-बेरात्री ऊर उगाच भरून यायचा...\nडोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,\nसाधा कागद जरी पाहिला\nकी चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी...\nआता कोरड्या पात्रातून चालत पोहोचतो मी\nएकमेकांची तहान पाहात कसं जगायचं असतं\nहे एकदा तरी सांग गालिब\nआता मला तुझ्या वेदनांवर\nमाझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे...\nघेऊन चल मला कवितेच्या जंगलात पडणारा पाऊस पाहायला...\nशिंगांनी उकरून काढायला सांग त्यांना मात्र...\nमला दुःखाइतकं मोठं व्हायचंय...\nभोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल\nमाझ्या शब्दांचे दिवे तरंगताहेत त्यावर\nमाझ्या जिवावर पडत चाललेल्या\nआत्महत्यांच्या गाठी पार करत-करत\nमी तुला कधीचा शोधतो आहे\nतू कुठे आहेस गालिब\nतू कदाचित ऐकतही असशील तुझंच गाणं...\nतुला कदाचित ओळख नसेल राहिली...\n\"खुदा ऐसे एहसास का नाम है\nरहे सामने और दिखाई ना दे\"\nतू मला भेटतही असशील रोज...\nमी बारमध्ये दारू पिताना\nदारू होऊन रोज पोटात जात असशील माझ्या...\nकुणीतरी तुझा शेर ऐकवला\nआणि माझ्या तोंडून 'व्वा' निघलीच नाही...\nमी इतका कोरडा होण्याआधी भेट...\nनेहमीप्रमाणे माझ्याकडे उधार माग...\nमी तुला काहीच देऊ शकणार नाही\nम्हणजे मी किती कोरडा झालोय\nयाची तुला कल्पना येईल...\nतू माझा आधार व्हायचंस\nआणखी कितीतरी शतकं पुरेल\nएवढा झंझावात तू ठेवून गेलायस या जगात...\nत्यातली फक्त एक झुळूक पुरेल मला\nहे संपूर्ण आयुष्य जगायला...\nमी तुला कधीचा शोधतो आहे\nतू कुठे आहेस गालिब\nBy: सुदीप मिर्जा येथे १०:३९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: या पोस्टचे दुवे\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतू कुठे आहेस गा़लिब\nतू कुठे आहेस गा़लिब\nSudeep Mirza. इथरल थीम. 4x6 द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/how-to-use-lemon-for-beautiful-face-117041300008_1.html", "date_download": "2018-04-26T22:31:20Z", "digest": "sha1:VYIMQK6TCLH7BP3MPDH7FNZTODTJKXP5", "length": 9128, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चेहर्‍यावर वापरत असाल लिंबू तर नक्की वाचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचेहर्‍यावर वापरत असाल लिंबू तर नक्की वाचा\nआपण चेहर्‍यासाठी घरगुती पॅक तयार करत असाल तर त्यात लिंबू नक्की वापरत असाल. परंतू अनेकदा बघण्यात आले आहे की लिंबू वापरल्याने रॅशेज किंवा जळजळ सारख्या समस्या उद्भवतात. लिंबाची प्रकृती आम्लिक असल्यामुळे याने त्वचेवर विपरित परिणाम होतो. जर आपल्याला याने अॅलजी असेल तर लिंबू वापरणे टाळा.\nअनेकदा चांगल्या परिणामासाठी लिंबाचा अधिक उपयोग केला जातो आणि परिणामस्वरूप त्वचेवर पांढरे डाग, किंवा सुरकुत्या दिसू लागतात. अनेकदा खाजही सुटायला लागते. लिंबात फोटोसिंथेसाइजिंग कंपाउंड असतात जे त्वचेला यूव्ही रेजप्रती संवेदनशील ठेवतात. ज्यामुळे चेहर्‍यावर पिग्मेंटेशन होऊ शकतं.\nयापेक्षा सकाळी एक कप पाण्यात लिंबू पिळून पिऊन घ्या. याने शरीर डिटॉक्सीफाय होऊन जातं.\nलिंबू वापरण्यापूर्वी हे लक्षात असू द्या:\nआपल्याला लिंबू वापरण्यापूर्वी आपली त्वचा कसी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर आपली त्वचा ड्राय किंवा फ्लॅकी आहे तर लिंबू वापरणे टाळा.\nचेहर्‍यावर पुरळ, जखम असल्यास लिंबू वापरू नये, जळजळ होऊ शकते.\nलिंबाने त्वचा हाईड्रेड होते म्हणून हे फायदेशीर आहे परंतू वापरण्यापूर्वी चेहरा मॉइस्चर करून घ्या.\nलिंबाचा वापर करताना हात स्वच्छ असले पाहिजे. अस्वच्छतेमुळे संक्रमण होण्याची शक्यता असते.\nबर्फाने वाढेल चेहर्‍याचा ग्लो\nडागरहित त्वचेसाठी मिठाचे फेशियल स्क्रब\nघरी तयार करा अँटी एजिंग क्रीम\nसेल्‍फी घेण्यासाठी असा करा मेकअप\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/first-date-115061800017_7.html", "date_download": "2018-04-26T22:55:16Z", "digest": "sha1:YHG77LBMFNJMSYPFRJK2UEEMRV3AJLLO", "length": 6926, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स\nदुसर्‍या मुलांबद्दल बोलू नये : डेटवर गेल्यानंतर कधीही आपल्या पार्टनरसोबत दुसर्‍या मुलांसोबत झालेल्या डेटबद्दल किंवा त्यांच्यासोबत\nफिरण्याबाबत बोलू नये. असे केल्याने तुमच्या संबंधांवर याचा विपरित प्रभाव पडू शकतो. त्यापेक्षा तुमच्या स्वत:बद्दल किंवा तुम्ही नुकतेच\nनवीन काय केले आहे याबद्दल बोलावे.\nयेथे झाडू ठेवू नये\nसोशल मीडियासाठी प्रियकराला केले शूट, जीव गमावला\nका रे अबोला, का हा दुरावा\nविद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका\nया राशीचा प्रियकर, असे करेल प्रेम\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/rajkapoor-v-shantaram-award-declare-41006", "date_download": "2018-04-26T23:05:25Z", "digest": "sha1:RKJ43DUCZTOSE5GHR4CZHXARATK4AVUO", "length": 11360, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajkapoor & v. shantaram award declare राजकपूर आणि व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर | eSakal", "raw_content": "\nराजकपूर आणि व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nसायरा बानो, जॅकी श्रॉफ आणि विक्रम गोखले, अरुण नलावडे यांना पुरस्कार\nसायरा बानो, जॅकी श्रॉफ आणि विक्रम गोखले, अरुण नलावडे यांना पुरस्कार\nमुंबई - राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी अभिनेते अरुण नलावडे यांची निवड झाली आहे.\nसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली.\nमराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले, तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली, अशा ज्येष्ठ व्यक्तींना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये व स्मृतिचिन्ह, तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली.\nयेत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nकामगारदिनी सरकारविरुद्ध इशारा मोर्चा\nमुंबादेवी - कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जागतिक कामगारदिनी हुतात्मा चौक ते आझाद मैदानात इशारा...\nरुंदीकरणानंतर मेट्रो खांब उभारणी\nपिंपरी - महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत बोपोडी येथील पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाच्या कामामध्ये रस्ता दुभाजक आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/central-government-tax-revenue-increased-by-17-percent-1663808/", "date_download": "2018-04-26T22:47:23Z", "digest": "sha1:7WX5GIIP4JEVEGDRHP75U447KURCB36R", "length": 23148, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "central government Tax revenue increased by 17 percent | अर्थचक्र : कर महसूल वाढला, पण.. | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nअर्थचक्र : कर महसूल वाढला, पण..\nअर्थचक्र : कर महसूल वाढला, पण..\nदुसरे कारण हे आयकरदात्यांना मिळणाऱ्या रिफंडशी म्हणजे अतिरिक्त कराच्या परतफेडीशी निगडित आहे.\nअर्थमंत्रालयाने प्रत्यक्ष करसंकलनाच्या आकडेवारीचे स्वागत करीत अर्थव्यवस्थेच्या औपचारिकीकरणाची ही गोमटी फळे असल्याची पावती दिली आहे. आकडेवारीच्या खोलात गेले तर मात्र या दाव्याबद्दल शंका निर्माण होते.\nजवळपास दीडेक वर्षांपूर्वी भारतात नोटाबदलाचा प्रयोग झाला; त्याच्या यशाचे मुख्य परिमाण असे होते की, त्यातून सरकारच्या करसंकलनात किती वाढ होतेय. काही दिवसांपूर्वीच २०१७-१८ मधील प्रत्यक्ष करसंकलनाची आकडेवारी जाहीर झाली. नोटाबदलानंतरच्या या पहिल्या पूर्ण वर्षांमध्ये प्रत्यक्ष करांचा (म्हणजे प्रामुख्याने आयकर आणि कंपनी कर यांचा) महसूल १७.१ टक्क्यांनी वाढून ९.९५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. ‘जीडीपी’च्या टक्केवारीमध्ये पाहिले तर प्रत्यक्ष करांचा महसूल आधीच्या वर्षांतल्या ५.६ टक्क्यांवरुन वाढून ५.९४ टक्के एवढा झाला आहे. गेल्या दहा वर्षांमधली ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. अर्थमंत्रालयाने अर्थातच या आकडेवारीचे स्वागत करीत नोटाबदल आणि जीएसटीसारख्या पावलांमधून अर्थव्यवस्थेचे जे औपचारिकीकरण होतेय, त्याची ही गोमटी फळे असल्याची पावती दिली आहे.\nया आकडेवारीच्या खोलात गेले तर मात्र या दाव्याबद्दल शंका निर्माण होते. त्याची तीन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे प्रत्यक्ष करसंकलनाच्या वाढीतली बरीचशी वाढ ही करांवरचा अधिभार वाढल्यामुळे झालेली आहे. अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांमध्ये २०१७-१८ च्या सुधारित अंदाजांबद्दल जी काही तपशीलवार आकडेवारी आलेली आहे, त्यातून असे दिसते की, प्रत्यक्ष करसंकलनातील जीडीपीच्या पाव टक्के एवढी वाढ ही अधिभारात केल्या गेलेल्या वाढीमुळे झाली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रत्यक्ष करांचा महसूल आणि जीडीपी यांच्या गुणोत्तरात गेल्या वर्षी झालेल्या सुधारणेपैकी सुमारे साठ टक्के सुधारणा केवळ या कारणामुळे झाली आहे. तिचा नोटाबदलाशी किंवा अर्थव्यवस्थेच्या औपचारिकीकरणाशी काहीही संबंध नाही\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nदुसरे कारण हे आयकरदात्यांना मिळणाऱ्या रिफंडशी म्हणजे अतिरिक्त कराच्या परतफेडीशी निगडित आहे. वर नमूद केलेली करसंकलनाची आकडेवारी ही एकूण करसंकलनातून रिफंडची रक्कम वजा केल्यानंतरची आहे. २०१६-१७ मध्ये आयकर खात्याने विवरणपत्रांच्या पडताळणीनंतर जीडीपीच्या १.०७ टक्के एवढय़ा रकमेचे रिफंड जारी केले होते. पण २०१७-१८ मध्ये रिफंडचे प्रमाण कमी होऊन जीडीपीच्या ०.८९ टक्के एवढे राहिले. याचा अर्थ असा की, करसंकलनातल्या वाढीचा दर हा काही प्रमाणात रिफंड कमी दिले गेल्यामुळे फुगला आहे. या दुसऱ्या कारणातही अर्थव्यवस्थेच्या औपचारिकीकरणाचा काही हात नाही.\nप्रत्यक्ष करसंकलन आणि जीडीपी यांच्या गुणोत्तरातला पूर्वीची कल लक्षात घेतला तर साधारणपणे असे दिसून आले आहे की, ज्या वर्षांत शेअर बाजार चढत्या शिडीवर असतो, त्या वर्षांत प्रत्यक्ष करसंकलनाच्या आकडेवारीला थोडे बळ मिळते. त्याचे कारण असे की त्या वर्षांमध्ये अल्पमुदतीच्या भांडवली नफा करामधून वाढीव महसूल उभा होतो. गेल्या वर्षीच्या करसंकलनात भांडवली नफ्यावरील कराचा हिस्सा किती होता, याबद्दलची काही ठोस आकडेवारी आपल्याला अजून उपलब्ध नसली तरी सरलेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये आपला शेअर बाजार सर्वसाधारणपणे तेजीत होता. तेव्हा त्याचाही काही फायदा महसुलाला मिळाला असावा. अधिभार, रिफंड आणि भांडवली नफा कर या तिन्ही घटकांचा करसंकलनावरचा परिणाम लक्षात घेतला तर करसंकलनाच्या मूळ प्रवाहात नोटाबदलाच्या खात्यात टाकता येईल, अशी कुठलीच सुधारणा शिल्लक राहत नाही.\nनोटाबदलामुळे आपल्या देशातील करदात्यांचा पाया विस्तारला आहे काय, याचे जास्त पटण्यासारखे विश्लेषण आपल्याला या वर्षांच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात सापडते. नोव्हेंबर २०१६ नंतरच्या वर्षभरात आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत साधारण एक कोटी लोकांची भर पडली. पण तसे पाहायला गेले तर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याचा कल नोटाबदलापूर्वीच्या काळातही होताच. वाढत्या संगणकीकरणातून आयकर खात्याकडे जमा होणारी माहिती यापूर्वीही करदात्यांचे जाळे हळूहळू विस्तारायला मदत करत होती. त्यामुळे आर्थिक सर्वेक्षणात नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या सहा वर्षांमध्ये विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत ज्या कलाने वाढ होत होती तो कल कायम राहिला असता तर नोटाबदलानंतरच्या वर्षभरात किती नव्या मंडळींनी विवरणपत्र दाखल केली असती, तो अंदाज आधी काढण्यात आला.\nत्या अंदाजाशी तुलना केल्यावर सर्वेक्षणकर्त्यांना असे आढळले की नोटाबदलाच्या (तसेच नंतर जीएसटीमुळे झालेल्या औपचारिकीकरणाच्या) परिणामी सुमारे १८ लाख अतिरिक्त विवरणपत्रे भरली गेली आहेत. देशात आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ही वाढीव मंडळी तीन टक्के एवढीच भरतात. सर्वेक्षणकर्त्यांनी असेही नोंदविले आहे की, नवीन विवरणपत्र भरणारी बहुसंख्य मंडळी ही अडीच लाखांच्या आसपास वार्षिक उत्पन्न असणारीच आहेत. या निरीक्षणाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे, नोटाबदलामुळे करखात्याच्या जाळात मोठय़ा माशांची लक्षणीय भर पडलेली नाही. आणि दुसरे म्हणजे भविष्यात या मंडळींचे उत्पन्न वाढल्यावर करसंकलनात भर पडणार असली तरी या नव्या विवरणपत्रांमधून प्रत्यक्ष करसंकलनाच्या बाबतीत सध्या विशेष काहीच हातभार अपेक्षिता येत नाही.\n२०१७-१८ या वर्षांतील प्रत्यक्ष करांच्या महसुलाच्या आकडेवारीचे विश्लेषण हे सर्वेक्षणकर्त्यांच्या विश्लेषणाशी सुसंगत आहे. नोटाबदलाच्या प्रयोगानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर अडखळला होता, तेव्हाही अनेक आर्थिक विश्लेषकांनी अशी आशा व्यक्त केली होती की यातून सरकारच्या करसंकलनाच्या क्षमतेत कायमस्वरुपी आणि भरीव वाढ होईल; आणि तो या आर्थिक प्रयोगाचा दीर्घकालीन फायदा असेल. पण २०१७-१८ च्या आकडेवारीने तरी त्या आशावादावर पाणी फिरवले आहे.\n(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक विश्लेषक म्हणून कार्यरत)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/article-about-book-appointment-of-judges-to-the-supreme-court-of-india-1654661/", "date_download": "2018-04-26T22:47:03Z", "digest": "sha1:JJGTQOZZUUJBU5AAWKSYCJP3UDPXIHX7", "length": 15259, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about Book Appointment of Judges to the Supreme Court of India | बुकबातमी : वादाच्या दोन बाजू! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nबुकबातमी : वादाच्या दोन बाजू\nबुकबातमी : वादाच्या दोन बाजू\nया आयोगावर सरकारचाच वरचष्मा राहावा यासाठीच्या हालचाली मे २०१४ नंतर सुरू झाल्या.\n‘अपॉइंटमेंट ऑफ जजेस टु द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया\nदिल्लीत पुस्तक प्रकाशनांचे शेकडो कार्यक्रम होतात, त्या सर्वाच्या बातम्या होत नाहीत. पण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आणि ‘विधि’ ही कायदा-अभ्याससंस्था यांनी हॅबिटाट सेंटरमध्ये सोमवार, ९ एप्रिलला ठेवलेला कार्यक्रम मात्र, त्यातल्या दोघा प्रमुख निमंत्रितांमुळे आणि पुस्तकाच्या विषयामुळे विशेष महत्त्वाचा ठरेल. पुस्तकाचा विषय आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या नेमणुका. त्या स्वायत्तपणे व्हाव्यात, हे सर्वाचेच मत. पण सध्या न्यायवृंदच या नेमणुकांसाठी नावे सुचवतो, त्याऐवजी ‘राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग’ (यापुढे ‘आयोग’ म्हणू) ही पूर्णत: स्वायत्त यंत्रणा असावी, अशा मताचेही अनेक जण आहेत. त्यात गैर काहीच नाही. पण वाद आहे तो ‘पूर्णत: स्वायत्त’ या अपेक्षेबद्दल. या आयोगावर सरकारचाच वरचष्मा राहावा यासाठीच्या हालचाली मे २०१४ नंतर सुरू झाल्या. ऑगस्ट २०१४ मध्ये तशी घटनादुरुस्ती आणि विधेयक यांना मान्यता मिळून सरकारी वरचष्म्याखालीच हा आयोग स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला; पण लगोलग त्याला सर्वोच्च न्यायालयातल्या वकील-संघटनेनेच आव्हान दिले आणि वर्षभरात घटनादुरुस्तीच अवैध ठरवणारा निकाल आलासुद्धा आजही आयोग नव्हे, न्यायवृंदच न्यायाधीशांची निवड करतो- प्रत्यक्ष नेमणूक करण्याचे काम सरकारचे, त्याला सरकार टाळाटाळ करते. असा हा अटीतटीचाच विषय.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nआयोग नेमण्यासाठीच्या साऱ्या वैधानिक तरतुदी ‘अवैध’ ठरवणाऱ्या खंडपीठापैकी तिघा न्यायमूर्तीच्या निकालापेक्षा निराळे मत एकाच न्यायमूर्तीनी दिले होते. त्यांचे नाव न्या. जस्ति चेलमेश्वर. होय.. तेच ते, ज्यांनी परवा सरकारी हस्तक्षेपाबद्दल एक स्फोटक पत्र लिहिलेय व त्यापूर्वी (१२ जानेवारी) सरन्यायाधीशांवर अमित शहा यांचा संबंध असलेल्या खटल्याबाबत पक्षपाताचा आरोप करण्याचेच बाकी ठेवले होते हे न्या. चेलमेश्वर आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे दोघेही जणू वादी-प्रतिवादी, पुस्तक-प्रकाशन कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर असणे आयोजकांना अपेक्षित आहे. ‘विधि’चे संशोधनप्रमुख व पाचेक वर्षांपूर्वी ऑक्सफर्डला शिकलेले-शिकवणारे अघ्र्य सेनगुप्ता हे ‘अपॉइंटमेंट ऑफ जजेस टु द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे संपादक आहेत, तर पुस्तकातल्या २१ पैकी एक लेख जेटलींचाही आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.asmionline.in/index.php?route=product/product&path=61_66&product_id=67", "date_download": "2018-04-26T23:06:01Z", "digest": "sha1:LQMHPI6CNN2CNZHFQVD4UZESOVBBX3X7", "length": 9023, "nlines": 133, "source_domain": "www.asmionline.in", "title": "गणपती अथर्वशीर्ष", "raw_content": "\nहे भाषण गणपती अथर्वशीर्षाचा “मला जाणवलेला” अर्थ तुमच्यापर्यंत पोचवावा म्हणून यामध्ये शब्द-न्-शब्द याचा अर्थ ना सांगता ओळींचा (ऋचांचा) भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्या ऋचा नाही तर मला ज्यांचा अर्थ जाणवला आणि पटला त्या आहेत. खरं तर मला स्वतःला त्या “सहस्त्रावर्तना”चा भयंकर तिटकारा आहे. आमच्या घरी कधीही हा प्रकार माझ्या आजोबांनी होऊ दिला नाही. ते म्हणायचे की एकदाच म्हणा पण शांत, आनंदाने, शब्दांची, अर्थाची मजा घेत म्हणा. एकदा म्हटल्यावर वाटलं की अजून एकदा म्हणावं तर पुन्हा म्हणा यामध्ये शब्द-न्-शब्द याचा अर्थ ना सांगता ओळींचा (ऋचांचा) भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्या ऋचा नाही तर मला ज्यांचा अर्थ जाणवला आणि पटला त्या आहेत. खरं तर मला स्वतःला त्या “सहस्त्रावर्तना”चा भयंकर तिटकारा आहे. आमच्या घरी कधीही हा प्रकार माझ्या आजोबांनी होऊ दिला नाही. ते म्हणायचे की एकदाच म्हणा पण शांत, आनंदाने, शब्दांची, अर्थाची मजा घेत म्हणा. एकदा म्हटल्यावर वाटलं की अजून एकदा म्हणावं तर पुन्हा म्हणा पण वाघ मागे लागल्यासारखा, गणपतीबरोबर हमरी-तुमरी केल्यासारखं, कोणावर तरी उपकार केल्यासारखं नका म्हणू. कदाचित याचं संस्कारांनी असेल, पण जेंव्हा मी ते म्हणायचो तेंव्हा मजा घेत म्हणायचो. गेली काही वर्षे – ३- ४ वर्षं झाली असतिल, या मजेबरोबरच मला काही अर्थ जाणवू लागला. वेदाच्या दृष्टीने तो बरोबर की चूक माहित नाही. पण कुठेतरी शांतता लाभायला लागली. आपण सगळे मिळून या स्वसंवादाचा चा आनंद घेऊया.\nलेखकाबद्दल: धनंजय गोखले - प्रकल्प व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये गेली १६ वर्ष देशात आणि परदेशात नाव. ABI (अमेरिकन बायोग्रफिकल इंस्टीटयूट) तर्फे प्रकल्प व्यवस्थापन याक्षेत्रात शिक्षणाबाबत केलेल्या कामाबद्दल “Man of the year-2012” पुरस्कार. PMI (प्रोजेक्ट म्यानेजमेंट इंस्टीटयूट) तर्फे अत्यंत मानाचा समजला जाणारा “एरिक जेनेट – Excellence in PM: 2013” पुरस्कार. प्रकल्प व्यवस्थापनातील सूत्रांचे अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने समाजापर्यंत पोचवण्याच्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. Australian Psychologists Press या संस्थेतून ‘व्यक्तिमत्वांचे प्रकार आणि त्या अनुषंगाने होणारी मनुष्याची जडणघडण’ या विषयातील शिक्षण आणि त्यावरील मार्गदर्शन. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामध्ये आवड आणि गेली १३ वर्षे हर्मोनिअम वादनाचा छंद. प्रकल्प व्यवस्थापन या विषयामध्ये “नाटक” या पद्धतीचा खुबीने वापर.\nसत्तेची खेळी (४ थी आवृती) – Animal Farm या जॉर्ज ऑरवेल लिखित गाजेलेल्या कादंबरीचा स्वैर अनुवाद.\nबदल हा स्वाभाविक आहे. क्षणोक्षणी बदल घडत असतो. सत्ता किंवा नेतृत्व ही याला अपवाद नाही. सामान्यांपासू..\nअथर्वशीर्ष - एक स्वसंवाद\nअथर्वशीर्ष - एक स्वसंवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/umakant-s-shirshetti", "date_download": "2018-04-26T22:44:00Z", "digest": "sha1:HNMBFZBDTV2QW5USKMT2434UCD37D2S6", "length": 15419, "nlines": 402, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक उमाकांत एस शिरशेट्टी यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (62)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nउमाकांत एस शिरशेट्टी ची सर्व पुस्तके\nउमाकांत एस शिरशेट्टी, ज्योती मांते (खुर्पुडे) ... आणि अधिक ...\nउमाकांत एस शिरशेट्टी, देशमुख ... आणि अधिक ...\nउमाकांत एस शिरशेट्टी, संहिता आपटे\nउमाकांत एस शिरशेट्टी, आसावरी शिपोस्कर\nउमाकांत एस शिरशेट्टी, विनोद ठोंबरे पाटील ... आणि अधिक ...\nउमाकांत एस शिरशेट्टी, पी जी दीक्षित\nउमाकांत एस शिरशेट्टी, एच एस ओहळ\nभावना चौधरी, उमाकांत एस शिरशेट्टी\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/fire-mall-washington-infection-and-death-12525", "date_download": "2018-04-26T23:12:39Z", "digest": "sha1:GUWZBG2YKECQI7ST7STV2YFJ6ZVIVTXG", "length": 11441, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fire in the mall in Washington; infection and death वॉशिंग्टनमध्ये मॉलमध्ये गोळीबार; चौघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nवॉशिंग्टनमध्ये मॉलमध्ये गोळीबार; चौघांचा मृत्यू\nशनिवार, 24 सप्टेंबर 2016\nबर्लिंग्टन - अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील बर्लिंग्टन शहरातील एका मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून, बर्लिंग्टन शहरातील कॅसकेड मॉलमध्ये लपलेल्या बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून बंदुकधारी व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मॉलमध्ये रेस्टॉरंट आणि चित्रपटगृहे असल्याने मोठी गर्दी असते. हल्लेखोर लॅटीन अमेरिकेतील असल्याची शक्यता आहे.\nबर्लिंग्टन - अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील बर्लिंग्टन शहरातील एका मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून, बर्लिंग्टन शहरातील कॅसकेड मॉलमध्ये लपलेल्या बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून बंदुकधारी व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मॉलमध्ये रेस्टॉरंट आणि चित्रपटगृहे असल्याने मोठी गर्दी असते. हल्लेखोर लॅटीन अमेरिकेतील असल्याची शक्यता आहे.\nप्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की, करड्या रंगाचे कपडे घालून आलेल्या बंदुकधारी व्यक्तीने मॉलमध्ये प्रवेश करताच गोळीबार सुरु केला. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.\nहौदात पडून बालकाचा मृत्यू\nपांढुर्ली (जि. नाशिक) - खेळता खेळता घराबाहेरील हौदात पडल्याने स्वराज गाडे या एक वर्षाच्या बालकाचा बुडून...\nप्रिव्ही आँरगॅनिक मध्ये आग; कोट्यावधींची हानी\nमहाड: औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही आँरगॅनिक मध्ये लागलेल्या भीषण आगीत कंपनी व या कंपनीशेजारी असणारी देवा ड्रील ही कंपनी आगीत भस्मसात झाली. या...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nएमआयडीसीत अग्नितांडव; साेयाबिन, तुर आणि कापूस जळून खाक\nअकाेला - औद्याेगिक वसाहतीतील बाभुळगाव कुंभारी राेडवर हेडा गाेडाऊनला गुरुवारी (ता. 26) सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीत काेट्यवधीचे साेयाबिन,...\nट्रक्टर ट्रॉली व दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी\nफलटण (सातारा) : गिरवी नाका चौक येथे सकाळी साडे आठच्या सुमारास गिरवी रोड लगत ट्रक्टर ट्रॉली व दुचाकी धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/kolhapur-dhananjay-mahadik-satej-patil-dispute-487177", "date_download": "2018-04-26T22:52:41Z", "digest": "sha1:H2OVMUZ3HEZXLAT6MQIQEWR7VFRS7KUI", "length": 16455, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "कोल्हापूर : गोकुळमधील वर्चस्वावरुन सतेज पाटील-धनंजय महाडिक आमनेसामने", "raw_content": "\nकोल्हापूर : गोकुळमधील वर्चस्वावरुन सतेज पाटील-धनंजय महाडिक आमनेसामने\nकाँग्रेस नेते सतेज पाटील हे मनोरुग्ण असून, त्यांनी गोकुळची बदनामी केल्याचा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे...\nकोल्हापुरातल्या वर्चस्वावरुन सुरु झालेल्या राजकीय लढ्याचा दुसरा अंक आज कोल्हापुरातल्या रस्त्यांवर बघायला मिळाला... कारण काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आज खासदार धनंज महाडिक यांनी मोर्चा काढला... या मोर्चामध्ये सतेज पाटील यांना बोक्याची उपमा देण्यात आली...\nदुसरीकडे सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाडिक काका-पुतण्यांचा समाचार घेतला... दोघेजण मिळून सभासदांचा पैसा लुटत असल्याचा दावाही पाटील यांनी केला....\nसाडे पाच लाख सभासद, 2 हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळवर वर्चस्वासाठी दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चढाओढ लागलेली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nकोल्हापूर : गोकुळमधील वर्चस्वावरुन सतेज पाटील-धनंजय महाडिक आमनेसामने\nकोल्हापूर : गोकुळमधील वर्चस्वावरुन सतेज पाटील-धनंजय महाडिक आमनेसामने\nकाँग्रेस नेते सतेज पाटील हे मनोरुग्ण असून, त्यांनी गोकुळची बदनामी केल्याचा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे...\nकोल्हापुरातल्या वर्चस्वावरुन सुरु झालेल्या राजकीय लढ्याचा दुसरा अंक आज कोल्हापुरातल्या रस्त्यांवर बघायला मिळाला... कारण काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आज खासदार धनंज महाडिक यांनी मोर्चा काढला... या मोर्चामध्ये सतेज पाटील यांना बोक्याची उपमा देण्यात आली...\nदुसरीकडे सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाडिक काका-पुतण्यांचा समाचार घेतला... दोघेजण मिळून सभासदांचा पैसा लुटत असल्याचा दावाही पाटील यांनी केला....\nसाडे पाच लाख सभासद, 2 हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळवर वर्चस्वासाठी दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चढाओढ लागलेली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/panchgani-mountain-marathon-486208", "date_download": "2018-04-26T23:25:13Z", "digest": "sha1:WGY5IXFCCYFGJL2U6FFXICOZTJGQIATF", "length": 14036, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पाचगणी : माऊंटन मॅरेथॉनमध्ये ज्ञानेश्वर मोरघा, प्राजक्ता गोडबोलेला सुवर्णपदक", "raw_content": "\nपाचगणी : माऊंटन मॅरेथॉनमध्ये ज्ञानेश्वर मोरघा, प्राजक्ता गोडबोलेला सुवर्णपदक\nपाचगणीच्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन शर्यतीत ज्ञानेश्वर मोरघा आणि प्राजक्ता गोडबोलेनं अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचं सुवर्णपदक पटकावलं. या मॅरेथॉनमध्ये 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा तीन शर्यतींचा समावेश होता.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nपाचगणी : माऊंटन मॅरेथॉनमध्ये ज्ञानेश्वर मोरघा, प्राजक्ता गोडबोलेला सुवर्णपदक\nपाचगणी : माऊंटन मॅरेथॉनमध्ये ज्ञानेश्वर मोरघा, प्राजक्ता गोडबोलेला सुवर्णपदक\nपाचगणीच्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन शर्यतीत ज्ञानेश्वर मोरघा आणि प्राजक्ता गोडबोलेनं अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचं सुवर्णपदक पटकावलं. या मॅरेथॉनमध्ये 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा तीन शर्यतींचा समावेश होता.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2012/01/05/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2018-04-26T22:32:07Z", "digest": "sha1:XV72GWIT6FUTTVEE437UQDPF3D3S3KTI", "length": 15473, "nlines": 91, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "डिंकाचे लाडू | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nवर्ल्ड इज माय ऑयस्टर »\nजानेवारी 5, 2012 Shilpa द्वारा\nरिव्हर कॉटेज या कार्यक्रमात एकदा या ब्रेकफास्ट बार बद्दल ऐकलं होतं. भरपूर सुका मेवा आणि ओट्स असलेले हे बार्स सकाळी गडबडीत ऑफिसला जाताना खायला चांगले वाटले म्हणून माझ्या नवऱ्याने ते करून पहिले आणि आता आमच्या घरात हे अगदी प्रचलीत झाले आहेत. हे बनवण्याची पद्धत खूपशी डिंकाच्या लाडूसारखी वाटली म्हणून मला साधारण या पद्धतीने डिंकाचे लाडू करून पहायचे होते आणि सुदैवाने नवीन उघडलेल्या एका दुकानात मला डिंकही मिळाला म्हणून मी आईला फोन केला तर तिचा पहिला प्रश्न\n“अगं पण तुमच्याकडे डिंक मिळतो का\nमाझी आईशी फोनवरची पाककृतीं वरची संभाषणं कधीकधी फार विनोदी असतात; म्हणजे असं की, संभाषण सुरु होण्याआधीच आमचा आपापला सूर ठरलेला असतो. मी फोन करावा आणि विचारवं की अमुक एक पदार्थ तू कसा करतेस हे विचारण्याआधीच मी पुस्तकांमधून आणि जालावरून माहिती काढून ठेवलेली असते (आईवर विश्वास नाही म्हणून नव्हे तर ती अनेकदा बोलण्याच्या ओघात एखादी गोष्ट विसरते म्हणून) पण अर्थातच तिला याची कल्पना नसते त्यामुळे ती अगदी पहिल्यापासून सुरवात करते. आमच्याकडे कधी सगळे जिन्नस मिळत नाहीत म्हणून मी पर्यायी जिन्नस काय वापरावे याचाही विचार केलेला असतो पण त्याचीही आईला कल्पना नसते मग परत पहिल्यापासून सुरवात. मला त्यातल्यात्यात काहीतरी वेगळं करून पहायचं असतं पण आईच्या पद्धती अगदी शास्त्रशुद्ध असतात आणि त्यात काहीही बदल तिला अशक्यप्राय वाटतात; मग त्याच्यावर थोडी चर्चा. असं करत शेवटी तासाभराने चर्चेचा सारांश ठरविण्यात येतो आणि शेवटी मी मला जे करायचं तेच करणार ह्याची तिलाही खात्री असते. एका अर्थाने हा एका पिढीचा दुसऱ्या पिढीशी संवाद असतो. परंपरागत ज्ञान विसरायचं पण नसतं पण कालपरत्वे आणि स्थानपरत्वे फेरफार केल्याशिवाय नवीन प्रमाणेही तयार होत नसतात. आता डिंकाच्या लाडवांत संत्र्याची किसलेली साल आणि सुकवलेली क्रॅनबेरी घालते म्हटल्यावर ती काय म्हणणार आहे हे माहीत असतानाही तिला सांगण्याचा मोह काही मला आवरत नाही. कधीकधी तिची प्रतिक्रिया ऐकून गालातल्या गालात हसण्यासाठीच मी ह्या कुरापती करते असं मला वाटतं.\nडिंकाच्या लाडूसाठी आईने तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या अश्या: सुकामेवा, खारीक पूड, खोबरे, तळलेला डिंक वगैरेचे मिश्रण जितके होईल त्याच्या एक तृतियांश प्रमाणात गूळ घ्यावा. गुळाचा पाक केल्यावर त्यात तूप घालावे आणि बाकी कोरडे पदार्थ मिसळावे. लाडू गरम असतानाच वळावेत.\nयासाठी मी वापरलेले साहित्य\nसुके खोबरे २५० ग्रॅम\nखारीक पूड १२५ ग्रॅम\nडेसिकेटेड खोबरे २ मोठे चमचे\nकाजू तुकडे ५० ग्रॅम\nबदाम तुकडे किंवा बदामाचे काप ५० ग्रॅम\nबदाम पूड ५० ग्रॅम\nमनुके, बेदाणे, सुकी क्रॅनबेरी मिळून ५० ग्रॅम\nएका संत्र्याची किसलेली साल\nतूप १ कप (एकूण)\nमी आधी थोड्या तुपात डिंक तळून घेतला. खोबरे खोवून ते भाजून घेतले. मी खोबरे एका बेकिंग शीटवर घालून ओव्हनमध्ये १८० डिग्रीज वर ५-६ मिनिटे भाजले. खोबरे पट्कन जळते त्यामुळे त्याच्यावर नीट डोळा ठेऊन खरपूस भाजावे. खारीक पूड करण्यासाठी त्याच्या बिया काढून तुकडे करून घेतले आणि त्यात दोन मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून ते मिक्सरवर बारीक करून घेतले. डेसिकेटेड कोकोनट घातल्याने पूड चिकट न होता बारीक करता आली. ही खारीक पूड मग मी थोड्या तुपात मंद आचेवर भाजून घेतली, बदाम आणि काजूचे तुकडेही तुपावर भाजून घेतले. खसखस कोरडीच भाजून घेतली, जायफळाची पूड करून घेतली आणि संत्र्याची साल किसून घेतली. गूळ आणि तूप सोडून इतर सगळे पदार्थ एकत्र करून घेतले आणि ते एका कपने मोजले. ते साधारणत: ६ कप भरले म्हणून मी त्याच्या एक तृतियांश म्हणजे २ कप चिरलेला गूळ घेतला (जो साधारणत: अर्धा किलो भरला). गुळात २ छोटे चमचे पाणी घालून तो मध्यम आचेवर ठेऊन त्याचा पक्का पाक करून घेतला आणि आचेवरून काढून त्यात उरलेले तूप घातले. लगेचच त्यात कोरडे मिश्रण थोडे थोडे घालत मिसळले. मिश्रण गरम असतानाच त्याचे थोडे लाडू वळले (हे केले म्हणजे “आधी हाताला चटके”चा पुरेपूर प्रत्यय येतो). उरलेले मिश्रण एका छोट्या बेकिंग ट्रेवर थापले आणि ओव्हनमध्ये १८० डिग्रीज वर १० मिनिटे किंवा थोडे खरपूस दिसेपर्यंत भाजले. नंतर बाहेर काढून त्यावर सुरीने चिरा पडून ठेवल्या आणि गार झाल्यावर त्या वड्या सुट्ट्या करून ठेवल्या. माझ्या चवीला ह्या खरपूस भाजलेल्या वड्या लाडवांपेक्षा जास्त चांगल्या लागल्या. आईचे मत अर्थातच वेगळे झाले असते\n‘रुचिरा’ मधल्या कृतीत डिंकाचे प्रमाण थोडे जास्त आहे आणि त्यात बिब्ब्याच्या बियांचा वापर आहे. हे लाडू मुख्यत: बाळंतीणीला पोषक आहार म्हणून देत असल्याने त्यात या औषधी पदार्थांचा उपयोग केला जातो पण इतर वेळेस बिब्बे वापरले जातातच असे नाही आणि माझ्याकडे तर बिब्बे उपलब्धच नाहीत त्यामुळे वापरता आले नाहीत.\nPosted in काजू, बदाम, बाळंतिणीचा आहार, बेकिंग | Tagged डिंक, डिंकाचे लाडू, वड्या, Dink Ladoo, Dinkache Ladoo | 2 प्रतिक्रिया\non जानेवारी 15, 2012 at 5:38 pm | उत्तर प्राची\nफोनच्या संभाषणाबद्दल वाचून हसू आले – माझ्या आईचं आणि माझं तसंच असतं. डिंकाचे लाडू मागच्या वर्षी बाळंतपणात मी खूप खालले घरी केलेही होते, पण मग खाऊन खाऊन चवीचा कंटाळ आला.\nबरेच दिवस जालावर यायचा वेळच नाही – लिहायचे सोड, वाचायला ही. पण तुझ्या ब्लॉगने आता छान वेग धरलाय – एकत्र बरीच पोस्टस वाचून छान वाटले.\nप्राची, मला डिंकाचे लाडू आवडत असूनही बाळंतपणात खायचा जाम कंटाळा यायचा 🙂 ब्लॉगने वेग धरलाय खरा; पण इतर व्यवधानातून वेळ काढायचा म्हणजे माझीही खरंच कसरत असते. मी ‘धागेदोरे’ वर एक-दोनदा चक्कर मारली आणि लक्षात आले की तूही बरेच दिवस गायब आहेस.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-26T23:05:52Z", "digest": "sha1:OSAK7TBUX4HVWJW4F6PR5R4RIOAPRNCO", "length": 20299, "nlines": 138, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "लग्न – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nमी खरच खूप कंटाळलो आहे, या लग्न विषयाला. आजकाल जो पहाल तो, हाच एक विषय चघळत असतो. माझ्या नातेवाईकात आणि घरी जणू हा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्या प्रमाणे चर्चा. बर कितीदा अस खोटे खोटे आनंदी आहे दाखवायचे. मागील आठवड्यात वडिलांना बाईक कधी आणू यासाठी फोन केला, तर त्यांचेही तेच. बाईक आणली. पूजा करतांना तो कार्टून माझा मित्र, काय ते ‘त्वरीतात त्वरितं विवाहे संपन्न..’ अस काहीस म्हणत होता. पूजा गाडीची, आणि हा बोलतोय काय. मागील आठवड्यात वडिलांना बाईक कधी आणू यासाठी फोन केला, तर त्यांचेही तेच. बाईक आणली. पूजा करतांना तो कार्टून माझा मित्र, काय ते ‘त्वरीतात त्वरितं विवाहे संपन्न..’ अस काहीस म्हणत होता. पूजा गाडीची, आणि हा बोलतोय काय त्याच्याकडे पाहिल्यावर हसायला लागला. बहिणाबाई तर विचारूच नका. एखाद्या कार्यक्रमात गेली की, येतांना एखादी आवडलेल्या मुलीची माहिती घेऊन येते. जवळपास सर्वच नातेवाईकांना हा ‘छंद’ जडून गेला आहे. Continue reading →\n7 प्रतिक्रिया फेब्रुवारी 3, 2011 हेमंत आठल्ये\nकिती सतावलं यार तिने पण आता मस्त वाटत आहे. काल दुपारी मला तिने दोन इमेल पाठवले. किती मस्त. आणि आज मी आता एक इमेल तिला पाठवला आहे. आणि पिंग करून गुड मोर्निंग सुद्धा केल. कालपासून सगळंच छान वाटत आहे. दोन नोव्हेंबरला मला तिने स्वतःहून पिंग करून ‘गुड मोर्निंग’ केलेलं. त्यानंतर काल दुपारी तिचे दोन इमेल. मध्यंतरीच्या काळात का रागावली होती कुणास ठाऊक पण आता मस्त वाटत आहे. काल दुपारी मला तिने दोन इमेल पाठवले. किती मस्त. आणि आज मी आता एक इमेल तिला पाठवला आहे. आणि पिंग करून गुड मोर्निंग सुद्धा केल. कालपासून सगळंच छान वाटत आहे. दोन नोव्हेंबरला मला तिने स्वतःहून पिंग करून ‘गुड मोर्निंग’ केलेलं. त्यानंतर काल दुपारी तिचे दोन इमेल. मध्यंतरीच्या काळात का रागावली होती कुणास ठाऊक मी तिला दिवाळीनंतर दहा तारखेला पिंग केलल. पण तिने रिप्लाय दिलाच नव्हता. वाटल ती बिझी आहे म्हणून. नंतर स्वतःहून करेल. पण त्यानंतर ना तिचा इमेल आणि ना साधे पिंग. बरोबर चौदा दिवस. पण अशी माझी काय चूक झाली होती, काय माहित. Continue reading →\n9 प्रतिक्रिया नोव्हेंबर 17, 2010 हेमंत आठल्ये\nएक गुड न्यूज आहे. मी वन बीएचके बुक केला. फार मोठा नाही. पाचशे स्क़ेअर फुटाचा आहे. परवा वडील आलेले. त्यांनाही पसंत पडला. माझ्याच इमारतीत आहे. पुढच्या महिन्यात ताबा मिळेल. आता हा जो माझा आताचा वनरूम किचन आहे. हा विकून येईल त्या रकमेत दीड लाखाची भर टाकावी लागणार. आणि मुळात एक लाखाची रक्कम त्या बिल्डरला दिली आहे. आता अर्धा लाख उरले आहेत. थोडेफार जे बदल आणि काही गोष्टी घ्याव्या लागतील. पण काही हरकत नाही. होईल ते देखील. चला अर्धे काम झाले. आता ह्या कंपनीच्या पे रोल चा विषय राहिला. ते देखील होईल. त्याची इतकी चिंता नाही. Continue reading →\n2 प्रतिक्रिया ऑक्टोबर 25, 2010 ऑक्टोबर 25, 2010 हेमंत आठल्ये\nमागील शुक्रवारी घरी गेलो होतो. रविवारी संध्याकाळी आलो. यावेळी देखील तोच रटाळ झालेला विषय. पण, यावेळी खरंच खूप बोर केल आईने. वडील ‘स्थळ पसंत कर’ बद्दल काहीच नाही बोलून. आणि आई खूप खूप बोलून बोर करते. दरवेळी गणपती उत्सवात आमच्या गल्लीतील गणपती मंदिरात आम्ही भंडारा करीत असतो. यावेळी शनिवारी कार्यक्रम ठरवलेला. म्हणून गेलेलो. मस्त झाला. कढी, भात आणि लाप्शी (गुळाचा शिरा). दरवेळी अडीचशे तीनशे पानांचा स्वयंपाक असतो. शुक्रवारी रात्री घरी गेलो. रात्री साडेबारा वाजेपर्यंत मित्रांसोबत गप्पा झाल्या. म्हणजे तसे लवकरच संपल्या म्हणायच्या. रात्री एक वाजता नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे म्हणजे आमच्या गावी अस आठवत नाही, पण किमान तीन चार वर्ष सहज झाले असतील. रात्री एक वाजता वीज जाते. सकाळी सात वाजता येते. पुन्हा सकाळी दहा वाजता जाते. ते थेट संध्याकाळी सहा वाजता येते. आणि रात्री एक पर्यंत असते. मलाच काय गावालाच राग यायचा बंद झाला आहे. वीस वर्षांपासून पाणी सुद्धा पाच दिवसांनी म्हणजे महिन्यातून सहावेळा (महिन्यातून सहा तास). बोला ‘जय जय महाराष्ट्र माझा’. सोडा, आई साहेबांना पंखा बंद झाल्यावर जाग आली. Continue reading →\n2 प्रतिक्रिया सप्टेंबर 20, 2010 सप्टेंबर 20, 2010 हेमंत आठल्ये\nकाय यार, सगळ्या आठवड्याच्या मेहनतीचा सत्यानाश झाला. काल दुपारने सगळी चिंधीगिरी केली. काल सकाळी मला तिने इतके गोड ‘हाय’ केले होते. आणि किती वेळा ती माझ्या डेस्क जवळून गेली. किती छान वाटत होते. पण दुपारनंतर सगळंच बदललं. माझ्या प्रोजेक्ट मधील नाही. पण दुसर्या, मित्राच्या प्रोजेक्ट मधील एक काकू. म्हणजे मुलगीच आहे. पण लग्न झालेली. मित्राची मध्ये थोडीफार कामात मदत केली होती. त्यावेळी तिचीही केली. आता तिला पण आत्ताच टपकायाचेच होते. तिचीही काय चूक म्हणा. माझीच झाली मदत करून. काकू माझ्याकडे आल्या. आणि त्यांच्या कामातील अडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली. आता मलाही काम होते. म्हणून त्या काकूंना, माझ्या डेस्कवर काम समजावून सांगितले. काकू गेल्या. Continue reading →\n8 प्रतिक्रिया ऑगस्ट 7, 2010 हेमंत आठल्ये\nकालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ‘सोलापूर’च्या स्थळाबद्दल. मी चुकून ‘सांगली’ म्हटले. क्षमा असावी. आत्ता वडिलांचा पुन्हा फोन आला होता ‘की त्या स्थळाचा सारखा फोन येत आहे. त्यांना काय सांगायचे म्हणून’. आता माझ्या आई आणि वडिलांना ते स्थळ पसंत पडलेले आहे. पण मला काहीच वाटत नव्हते. म्हणजे सगळे छान आहे त्या स्थळाचे. फक्त काय तो ‘लुक’ नाही. बाकी सर्व व्यवस्थित. Continue reading →\n8 प्रतिक्रिया जुलै 31, 2010 जुलै 31, 2010 हेमंत आठल्ये\n तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना\n2 प्रतिक्रिया जुलै 16, 2010 जुलै 16, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2018-04-26T23:09:57Z", "digest": "sha1:TLJAGSXUGC7FDOZS5CG74YGL62QFVZA4", "length": 25041, "nlines": 138, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "अनेक – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\n तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना\n2 प्रतिक्रिया जुलै 16, 2010 जुलै 16, 2010 हेमंत आठल्ये\nअनेकइंग्लिशइंटरनेटइंडियाउकृष्टताउच्चउदाहरणार्थएकएक्सेलएडॉबएसीकलरकुंचाखंडगडचित्रपटछायाचित्रजॉर्ज बुशझाडीझेंडाटाईम्स ऑफ इंडियाडेस्कडेस्कटॉपतीनदातदाबदारदुकानधन्यनटरंगपंखापत्रपदपवित्रपुढारीपॅंटपेन्सिलपॉइंटपॉवरपोस्टफॅनफोटोशॉपफ्लॅगबराक हूसेन ओबामाबिंदूबिल गेट्सब्रशब्रीदिंगब्लॉकभारतभाषांतरभ्रमणध्वनीमजेदारमराठीमहाराष्ट्रमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामायक्रोसॉफ्टमार्गमाहेरची साडीमिलिटरीमूर्खमेगामेजमोठामोबाईलमोर्निंगम्हणलाकूडलोकमतवर्गवर्डवर्डप्रेसवर्तमानपत्रविजारविटविनोदविशेषतःविस्तववेळशक्तीशब्दशरीरशर्टशिखरशुद्धशुल्कशोलेश्वाससकाळसदरासामनासासरसिंहसुंदरसूक्ष्ममऊसॉफ्टवेअरहायवेहेडफोनहॉलीवूड\nशुद्ध मराठी खूप मजेदार आहे. विशेषतः ज्यावेळी आपण भाषांतर करतो. म्हणजे ‘बिल गेट्स’चे मराठीत ‘शुल्क पत्रकाचे दार’, जॉर्ज बुश चे मराठीत भाषांतर ‘झाडी हवाबाज’, बराक हूसेन ओबामा चे भाषांतर ‘धन्य एक सुंदर तुला’, ‘इंडिया’चे भाषांतर ‘पाण्याचे शरीर’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे मराठीत ‘भारताची वेळ’ होईल . असे अनेक मजेदार प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरतो. Continue reading →\n8 प्रतिक्रिया जून 23, 2010 हेमंत आठल्ये\nदोन दिवस असा पुण्यात पाऊस पडला की काय सांगावे. कधी आला आणि किती वेळ पडला हे देखील कळले नाही. पण त्या टी-ट्वेंटी२० पेक्षा अधिक जास्त धुमाकूळ घालून गेला. काल सकाळी कंपनीत बसमधून जातांना सहजच रस्त्यांच्या बाजूला असलेले जाहिरातींचे मोठ मोठे फ्लेक्स बोर्ड पहिले तर फाटलेले. काही काही तर तुटून पडलेले. हिंजवडी, बालेवाडी, चिंचवड, शिवाजीनगर, चतुश्रुंगी, पिंपरी, निगडी, पुणे स्टेशन आणि जवळपास पुण्यातील सगळीकडेच पन्नास टक्के फ्लेक्स एकतर फाटले आहेत किंवा बोर्ड तुटून पडलेले आहेत. ते एक गाणे आहे ना ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा’ अगदी तसे पुण्यात घडले आहे. Continue reading →\nटिप्पणी जून 3, 2010 हेमंत आठल्ये\nएका गावात दोन मित्र रहात असतात. एकाचे आडनाव आंधळे. आणि दुसऱ्याचे आडनाव पांगळे. आंधळे शाळेत हुशार असतो, तर पांगळेला अभ्यासात बिलकुल रसच नसतो. दिवसभर मारामाऱ्या आणि भांडणात त्याचा दिवस जात असतो. अस असून देखील दोघांची दोस्ती पक्की. हळहळू दोघेही मोठे होतात. आंधळे वकिलीचे शिक्षणासाठी मोठ्या शहरात निघून जातो. पांगळे राजकारणात पडतो. इकडे आंधळे शिक्षण पूर्ण करून वकील बनतो. तर तिकडे पांगळे आमदार बनतो. बऱ्याच वर्षांनी दोघेही आपआपल्या क्षेत्रात उच्च पदावर पोहचतात. Continue reading →\n2 प्रतिक्रिया मे 21, 2010 मे 21, 2010 हेमंत आठल्ये\n काय पटापटा दिवस जात आहेत. मागील महिन्यात सुट्टीला माझे कोकणातील आणि येथील भाऊ बहिण आले आहेत. मज्जाच मज्जा चालू आहे. त्यामुळे वेळच मिळत नाही आहे. मागील आठवड्यात माझे वडील आणि माझा बंधुराज येऊन काल पुन्हा गावी गेले. काय बोलाव आणि काय नाही अस झालं आहे. स्वर्गच उतरलं की काय असा भास होतो आहे. सगळे ‘मिनी आठल्ये’ घरी आहे. असो, मागील काही दिवसात खूप काही घडल. रोज अशा घटना घडल्या की प्रत्येक गोष्ट विस्तृत बोलायची झाल्यास एखादे ‘ईबुक’ बनून जाईल. काही खूप छान घटना घडल्या तर काही खुपंच मनाला बोचणाऱ्या. Continue reading →\n5 प्रतिक्रिया मे 5, 2010 मे 5, 2010 हेमंत आठल्ये\nआई कोणाला नाही माहित बाबा विंडोज आणि आई हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. संगणक नावाच्या घरात दोघेही सुखाने राहतात. दोघांचा ‘बग’ नावाचा लाडका मुलगा. असा ‘आम्ही दोघे आमचा एक’ संसार. कुठल्या संगणक घरात राहत नाहीत ते सांगा. तिघे मिळून घरमालकाचे चांगलेच ‘वेलकम’ करीत असतात. जगातील सर्वात मोठ्या ‘मायक्रोसॉफ्ट’ बिल्डरच्या इमारतीत राहणारे कुटुंब. बाबा विंडोज रोज आपल काम फारच संथ गतीने सुरु करतात. त्यांचा बिझनेसचा लोगो ‘डंबरु’ आहे. आणि त्यांची ‘नॉट रिस्पोंडिंग’ ही टॅग लाईन. Continue reading →\n3 प्रतिक्रिया मार्च 24, 2010 मार्च 23, 2010 हेमंत आठल्ये\nमाणसावरून राशी स्वभाव की राशीवरून माणसाचा स्वभाव हा प्रश्न असा आहे, की अंडे आधी की कोंबडी. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला होता. तेव्हापासून त्याला पाहतो आहे. त्याचा स्वभाव अगदीच रुष्ट. म्हणजे एकदा काय झालं, क्लासमध्ये तो एका स्टुलावर बसून संगणकावर काम करत होता. आमच्या शिक्षिकेने त्याला बघून म्हणाल्या की खुर्ची घेऊन बस. तीन तास त्या स्टुलावर बसून तुझी पाठ दुखेल. पण हा काय ऐकतोय. तिने ह्याला प्रेमात, रागात सगळ्या भाषेत त्याला सांगून बघितलं. पण त्याने नाही म्हणजे नाहीच. शेवटी ती शिक्षिका वैतागून निघून गेली. आमचा मस्त टाईमपास झाला. पण त्याचा स्वभाव अजूनही असाच आहे. माझी इथली लहान बहिण. एकदा तिला माझ्या काकूने घर झाडायला सांगितलं. ती झाडून घेणार नाही म्हणाली. झालं काकूने रागावून देखील काय फायदा झाला नाही. म्हणजे माझी बहिण अशीच आहे. दोघांची म्हणजे त्या माझ्या मित्राची आणि माझ्या लहान बहिणीची ‘धनु’रास आहे. Continue reading →\n420 प्रतिक्रिया मार्च 22, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/sadabhau-vs-raju-shetty-261691.html", "date_download": "2018-04-26T22:53:50Z", "digest": "sha1:AY3IRHIOAKKZMTFYGLCN7LIM5NAV3OCQ", "length": 12811, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सदाभाऊंचा शेतकरी मेळावा, तर राजू शेट्टींचा आत्मक्लेश", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nसदाभाऊंचा शेतकरी मेळावा, तर राजू शेट्टींचा आत्मक्लेश\nसदाभाऊंना शेतकरी संघटनेतल्या त्या आंदोलनापेक्षा सत्ताच जास्त सुखकर वाटायला लागली आणि मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपल्याच सरकार विरोधात आंदोलनं करावी लागली आणि या आंदोलनांकडे सदाभाऊंनी पाठ फिरवली.\n29 मे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यभरात रान उठवणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना. गेल्या अनेक सरकारांना सळो की पळो करून सोडणारे संघटनेचे दोन शिलेदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत.मात्र या संघटनेत आता उभी फूट पडतेय. स्वाभिमानीचा एक मंत्री शेतकरी मेळावा घेतोय तर अध्यक्ष आत्मक्लेश करतोय. त्यामुळे रस्त्यावरची संघटना सत्तेत आली की काय महाभारत घडतंय ते दिसतंय.\nसत्तेसाठी काहीही असं म्हटलं जातं. भल्याभल्यांना या सत्तेचा मोह सुटला नाही. कुटुंबच्या कुटुंबं सत्तेपायी एकमेकांसमोर उभी ठाकली. त्यात संघटना आणि पक्षांचं तर सोडाच.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या अनेक सरकारांना भंडावून सोडणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना. शेतकऱ्यांसाठी महायुतीत सामील झाली. तोपर्यत सारं काही आलबेल होतं.\nकालांतराने सदाभाऊ खोत मंत्री झाले आणि तिथेच माशी शिंकली. मग काय सदाभाऊंना शेतकरी संघटनेतल्या त्या आंदोलनापेक्षा सत्ताच जास्त सुखकर वाटायला लागली आणि मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपल्याच सरकार विरोधात आंदोलनं करावी लागली आणि या आंदोलनांकडे सदाभाऊंनी पाठ फिरवली.\nरस्त्यावरच्या संघटना सत्तेत आल्या की काय होतं याचं उदाहरण जर सांगायचंच झालं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सांगता येईल. कारण आंदोलनं, संघर्ष हाच या संघटनांचा श्वास आहे आणि सत्तेत गेल्यावर आंदोलनं करता येत नाहीत. आणि मग संघटनांचा श्वास कोंडायला लागतो. त्यातूनच तर राजू शेट्टींनी आत्मक्लेश यात्रेला सुरूवात केली. अर्थात त्यामागे स्वतःचं अस्तित्व टिकवणं हाही एक उद्देश आहेच म्हणा तर सदाभाऊंचा आंदोलनातून सत्तेकडचा हा प्रवास पाहिला तर सत्ता आवडे सर्वांना असंच म्हणावं लागेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/meri-aashiqui-tumse-hi-actor-shakti-arora-ties-the-knot-with-fiancee-neha-saxena-1664523/", "date_download": "2018-04-26T23:02:05Z", "digest": "sha1:CGC6S6PET4IKRHCSLGMTAKS2NHEQNWVC", "length": 13598, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Meri Aashiqui Tumse Hi actor Shakti Arora ties the knot with fiancee Neha Saxena | टेलिव्हिजनची बहुचर्चित जोडी अडकली विवाहबंधनात | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nटेलिव्हिजनची बहुचर्चित जोडी अडकली विवाहबंधनात\nटेलिव्हिजनची बहुचर्चित जोडी अडकली विवाहबंधनात\n'नच बलिये ७'मध्ये झळकलेल्या या जोडीने गुपचूप लग्न केले. मोजक्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुंबईत हा लग्नसोहळा पार पडला.\nमुंबईत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.\nमनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत असून छोट्या पडद्यावरील बहुचर्चित जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेता शक्ती अरोरा आणि नेहा सक्सेना यांनी गुपचूप लग्नगाठ बांधली असून सोशल मीडियावर लग्नानंतरचा फोटो शेअर केला आहे. चार वर्षांपूर्वी या दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर नोव्हेंबर २००१६ मध्ये शक्ती आणि नेहा लग्न करणार अशा चर्चा होत्या. मात्र, नोटाबंदीमुळे लग्न पुढे ढकलल्याचं म्हटलं जात होतं.\n‘बॉम्बे टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ६ एप्रिल रोजी शक्ती- नेहाने मुंबईत लग्न केले. या लग्नसोहळ्याला जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळीच उपस्थित होते. दोघांनीही इन्स्टाग्रामवर लग्नानंतरचा फोटो शेअर केला आहे. ‘आपण एकत्र असणं हीच सर्वांत सुंदर गोष्ट आहे,’ असं कॅप्शन शक्तीने या फोटोला दिलं आहे.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nVideo : ‘ती’ पुन्हा आली आहे नजरेनं घायाळ करायला\nनिर्माती एकता कपूरच्या ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेतून शक्ती अरोरा घराघरात पोहोचला. शक्ती आणि नेहाने ‘नच बलिये’ या डान्स रिअॅलिटी शोच्या सातव्या पर्वात भाग घेतला होता. ‘तेरे लिए’ या मालिकेदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1440", "date_download": "2018-04-26T23:06:50Z", "digest": "sha1:FLFWMUESQ53UPUCOWATVI3D5OCEQI4SR", "length": 2908, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nउपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या निरोप समारंभानिमित्त राज्यसभेत पंतप्रधानांचे निवेदन\nउपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या राज्यसभेतील निरोप समारंभात अन्य सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. अन्सारी यांच्या कुटुंबाचा 100 वर्षांहून अधिक काळ लोकसेवेचा दैदिप्यमान इतिहास असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. उपराष्ट्रपती हे मुत्सद्दी होते तसेच अनेक प्रसंगी राजनैतिक मुद्दयांवर उपराष्ट्रपतींच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा त्यांना लाभ झाला असे पंतप्रधान म्हणाले.\nपंतप्रधानांनी हमीद अन्सारी यांना शुभेच्छा दिल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1243", "date_download": "2018-04-26T22:58:32Z", "digest": "sha1:BVRSLMVUFGAJOMUF3JEZKD2MUO5ANYVR", "length": 4391, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nदेशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये दोन टक्क्यांनी वाढ\nदेशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 13 जुलै 2017 रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे नोंदविण्यात आले आहे. या जलसाठ्यांमध्ये 36.108 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जलसाठ्यांच्या एकूण क्षमतेपैकी 23 टक्के जलसाठा आहे.\nया जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 157.799 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.\nपश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 27.07 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 7.07 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 26 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.\nहिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त आहे. महाराष्ट्रात मात्र गेल्यावर्षी इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. तर, राजस्थान, झारखंड, ओदिशा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी जलसाठा उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2134", "date_download": "2018-04-26T22:58:47Z", "digest": "sha1:ACXV7W5VSQEA67QADGPMSFRZJ5LL27WI", "length": 11591, "nlines": 70, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nइफ्फी 2017 मध्ये ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ चित्रपटाने मिळवला गोल्डन पिकॉक पुरस्कार\nमोरोक्को इथे जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्‍पीलो यांच्या ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटाने 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन पिकॉक’-सुवर्ण मयुर पुरस्कार मिळवला. इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी आज या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली.\n1990 च्या दशकातल्या फ्रान्समधल्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट समलैंगिकता आणि एड्स या विषयावर भाष्य करतो. नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अरनॉड व्हॅलोयस आणि अॅडेले हेनेल यांच्याही भूमिका आहेत. यंदाच्या ‘कांस’ चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पहिल्यांदा दाखवला गेला, तर भारतात इफ्फीमध्ये त्याचा प्रिमियर शो झाला.\n40 लाख रुपये, सुवर्ण मयुराची प्रतिमा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याच महोत्सवात चीनचे दिग्दर्शक व्हीव्हीयन क्यू यांच्या ‘अँजल्स वेअर व्हाईट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.\nचीनमधल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडणाऱ्या या सामाजिक चित्रपटातून ही समस्या प्रभावीपणे मांडली आहे.\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार म्हणून रजत मयुर आणि 15 लाख रुपये दिले जातील.\nनहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांना ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. एड्सविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्याची भूमिका त्यांनी बजावली आहे. एक प्रेमळ साथीदार आणि आपल्या विचारांवर ठाम असलेला कार्यकर्ता त्यांनी ठळकपणे रंगवला आहे.\nमहेश नारायणन् यांच्या ‘टेक ऑफ’ या मल्ल्याळी चित्रपटातल्या भूमिकेसाठी पार्वती टी.के यांनी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटात युद्धभूमीत बंडखोरांकडून ओलीस ठेवलेल्या पतीच्या सुटकेसाठी संघर्ष करणाऱ्या परिचारिकेची भूमिका त्यांनी साकारली आहे. केरळच्या कोझीकोडे इथल्या या अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटांमधे अनेक भूमिकांसाठी पुरस्कार जिंकले आहेत.\nसर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारासाठी रजत मयुर आणि 10 लाख रुपये दिले जातात. महेश नारायणन् यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विशेष ज्यूरी पुरस्कारही देण्यात आला. तिक्रीट इथे अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेच नाट्य त्यांनी या ‘टेक ऑफ’ चित्रपटातून मांडले आहे.\nविशेष ज्यूरी पुरस्कार म्हणून 15 लाख रुपये, रजत मयुर आणि सन्मानपत्र प्रदान केले जाते.\nसर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा (कथापट) पुरस्कार बोलिवियाचे दिग्दर्शक किरो रुसो यांच्या ‘डार्क स्कल’ या चित्रपटाने मिळवला. रजत मयुर सन्मान मिळवणारा हा रुसो यांचा पहिलाच चित्रपट आहे.\nमनोज कदम यांच्या ‘क्षितिज’ या मराठी चित्रपटाने आयसीएफटी – युनेस्को गांधी पदकाचा पुरस्कार मिळवला. महात्मा गांधींचे शांतता आणि मानवी अधिकार, दोन संस्कृतींमधला संवाद, सांस्कृतिक अभिव्यक्तींमधे विविधता जपणे आणि वृद्धिंगत करणे, या युनेस्को तत्वांच्या आशयाचा अविष्कार करणाऱ्या चित्रपटांना हा पुरस्कार दिला जातो.\nया महोत्सवात कॅनडाचे कला दिग्दर्शक ॲटम इगोयान यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. 10 लाख रुपये, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरुप आहे. चित्रपट क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या नामवंतांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. इजिप्तमध्ये जन्मलेले फ्रेंच कॅनडीयन चित्रपट निर्माते ॲटम इगोयान यांनी आपल्या चित्रपटातून एककीपणाची आणि दुरावलेपणाची भावना अभिव्यक्त केली आहे. त्यांच्या चित्रपटात तंत्रज्ञान, प्रशासकीय किंवा इतर सत्ता केंद्रांमधे असलेली व्यक्तिमत्वे आणि त्यांचे एकाकीपण चित्रित केले जाते. एक विशिष्ट आखीव-रेखीव संकल्पना नसलेल्या त्यांच्या चित्रपटात वेगवेगळ्या दृष्यांची मांडणी अशी असते की प्रेक्षक त्यात भावनिक दृष्ट्या गुंतून जातात. आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्यांचे चित्रपट दाखवण्यात आले आहेत. ‘एक्झॉटीका’, ‘द स्वीट हीयरआफ्टर’ आणि ‘रिमेंबर’ हे त्यांचे चित्रपट यंदाच्या महोत्सवात दाखवण्यात आले.\nज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना यंदाच्या इफ्फीमध्ये चित्रपटसृष्टीतील ‘पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांनी त्यांचे स्वागत केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sambare.gadhinglaj.org/", "date_download": "2018-04-26T22:28:58Z", "digest": "sha1:JFGGZBYV6JWM6BHUJWD5UN7EGECOM7DK", "length": 5968, "nlines": 45, "source_domain": "sambare.gadhinglaj.org", "title": "Sambare Grampanchayat", "raw_content": "\nसांब म्हणजे शंकर या नावावरून गावचे नाव सांबरे असे पडले आहे. घटप्रभा व ताम्रपर्णी या दोन नद्यांच्यामध्ये सांबरे गाव वसलेले आहे. गावचे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण क्षेत्रफळ 1,22,458 हेक्टर इतके आहे. सुख-समाधानाने बहरलेलं, माणसाची माणुसकी जपणारं, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वसलेलं गडहिंग्लज तालुक्यापासून 27 किलोमीटर तर कोल्हापूर जिल्ह्यातील 89 किलोमीटर अंतरावर असलेल सुंदर व सुसज्ज असे आमचं गाव. गावाच्या शेजारी कानडेवाडी, हडलगे, कुमरी, डोनेवाडी, मलतवाडी ही गावे आहेत. गावामध्ये नदी, बोअर असल्यामुळे पाणी नळ कनेक्शन व्दारे गावामध्ये पुरविण्यात आले आहे. गावात स्वच्छता राखण्यासाठी कचरा कुंडी बसविलेल्या आहेत. गावातील लोकानी निर्मल ग्रामसाठी चांगले सहकार्य केले आहे. गावातील जेष्ठ नागरीक, पदाधीकारी, पंचायत समीतीचे अधिकारी तसेच ग्रामसेवक यानी निर्मलग्रामसाठी पुढाकार घेतला आहे. गावामध्ये अंतर्गत रस्ते पक्के आहेत. तसेच अंतर्गत गटारींची बांधकाम चंगल्या पध्द्तीने केलेली आहे. गावात रात्रीचा वेळी प्रकाशासाठी स्ट्रेट लाईट बसविण्यात आले आहेत.\nआपली माहिती website व app वर SHARE करा.\nआमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 1956 साली झाली. ग्रामपंचायतीची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर नऊ सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. यांच्यामार्फत गावाचा कारभार, विकास, गावातील लोकांच्या समस्यांची सोडवणूक, गावात शासनातर्फे आलेल्या विवध योजना लोकांपर्यंत पोहोचविणे आदी ग्रामविकासाची कार्ये केली जातात.\nगावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.\nश्री. तुकाराम सिद्धाप्पा कांबळे\nगावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.\nश्री. एस. बी. माने\nगावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.\nपंचायत समिती ग्रामपंचायत कार्यकारी सदस्य\nग्रामपंचायत कर्मचारी आपली समस्या मांडा विविध योजना फोटो गैलरी सुचना व न्युज\nआपली समस्या,विचार व विकास मांडा.\nआम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2015/07/blog-post.html", "date_download": "2018-04-26T22:56:36Z", "digest": "sha1:MPJNYB3YBLGJ3444F2EBYALRCXXWPJH3", "length": 7225, "nlines": 54, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nमला काही गोष्टी फार अस्वस्थ करतात. त्यापैकी एक आहे लोकांची दांभिकता. आजकाल ही सर्वत्र आढळते. परंतु जी मंडळी सर्वसामान्य लोकांच्या भवितव्याशी निगडीत असतात, त्यांची दांभिकता अधिक उद्वेगजनक असते. ज्यांची दांभिकता सर्वसामान्य लोकांशी संबंधित असते ते म्हणजे राजकारणी आणि वरिष्ठ अधिकारी होत. यांच्यामध्ये ही दांभिकता प्रकर्षाने असते. लोकांच्या दृष्टीने हे लोकनेते असतात. त्यांची नावे सुवर्णाक्षरांनी लिहिली जावीत, असेही लोकांना वाटत असते. त्यांची स्मारके बनविण्यासाठी जनआंदोलनेही होतात. मिडियासुद्धा या लोकनेत्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देतो. (लोकमताच्या लाटेवर आरूढ होणाऱ्या मिडीयाबद्दल काय सांगावे) हे नेतेही आपल्या देहबोलीतून आणि वक्तव्यातून आपल्याविषयीचा समज दृढ करीत असतात. असे करताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. उलट खोटे बोलण्यात त्यांचा उत्साह व आत्मविश्वास ओसंडून वाहतो. परंतु या तथाकथित लोक्नेत्यांचे पडद्यामागील प्रताप जेंव्हा कळतात तेंव्हा आपली मति गुंग होते. दारुवाले आणि मटकाकिंग यांच्याकडून हप्ते घेणाऱ्या या लोकनेत्यांची दांभिकता अचंबित करणारी आणि खेदजनक आहे.\nबऱ्याच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबतीतही असाच अनुभव येतो. लोकमानसात लोकाभिमुख, स्वच्छ, संवेदनशील अशी प्रतिमा बनविण्यात यांचा हातखंडा असतो. काहीजण तर लोकांना प्रेरणा देणारी व्याख्यानेही देतात. आणि त्या निमित्ताने स्वत:ची प्रसिद्धी करून घेतात. सनसनाटी कामे व वक्तव्ये करण्याच्या मार्गाने हे मिडीयाला व जनतेलाही प्रभावित करीत असतात. संरचनात्मक व मुलभूत कामे केल्यामुळे फारशी प्रसिद्धी मिळत नाही. त्यासाठी कष्ट मात्र फार घ्यावे लागतात. हा आतबट्ट्याचा व्यवहार करण्याऐवजी थोडीच पण सनसनाटी निर्माण करणारी कामे त्यांना अधिक श्रेयस्कर वाटतात. मीडियाही त्यांना उत्साहाने साथ देतो. मिडीयाला बनविले जाते की तो जाणीवपूर्वक बनल्याचे नाटक करतो, कोणास ठाऊक पण त्यामुळे ही वरवरची सोंगे प्रसिद्धीस पावतात.\nमिडीयाने खरे तर हे मुखवटे वेळोवेळी ओरबाडून काढले पाहिजेत. आणि या लोकांचे सत्य स्वरूप समाजापुढे आणले पाहिजे. जे लोक खऱ्या अर्थाने आणि शांतपणे आपली कामे करतात. मुळातून स्वच्छ चारित्र्याचे असतात, पण त्यांना आपल्या चारित्र्याचे भांडवलही करायचे नसते, अशांना मिडीयाने शोधले पाहिजे. आणि त्यांना प्रसिद्धी देऊन समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम करणे आवश्यक आहे.\nसरकारच्यानोकरभरतीवर प्रतिबंध घालणाऱ्या निर्णयाविषय...\nश्री संजीवखांडेकरांचे लेखन नेहमीच नवीन दृष्टिकोनाच...\nसरकारला कल्याणकारी तसेचविकासाच्या योजना राबवायच्या...\nशेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्वांचेच प्रश्न आहेत.\nभ्रष्टाचार हाअत्यंत महत्वाचा मुद्दा राजकीय व्यक्ती...\nविवेकवादी युक्तिवादापुढेकोणतेही धर्ममत टिकू शकत ना...\nमला काही गोष्टी फारअस्वस्थ करतात. त्यापैकी एक आहे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/bollywood-year-ender-2016-23964", "date_download": "2018-04-26T23:02:23Z", "digest": "sha1:GRCXEJ7KF32CGURDD6HXDX2FAP7BMZNW", "length": 22359, "nlines": 107, "source_domain": "www.esakal.com", "title": "bollywood year ender 2016 वर्षभर नुसती \"दंगल'च | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 2 जानेवारी 2017\nयंदा ख्रिसमसच्या जल्लोषात झळकलेल्या\"दंगल'ने वर्षभरात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांची मुश्‍कील वाढवली. बॉक्‍स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने\"दंगल' धावतोय. दुसरीकडे संकुचित मनोवृत्तीत अडकलेल्यांना चपराक देत इतरांना फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याचं बळ देतोय. 2016मध्ये ओलेले बहुतांश सिनेमे बायोपिक किंवा सत्यघटनेवर आधारित होते. आपल्यासारख्याच हाडामासांच्या काही कर्तृत्ववान व्यक्ती त्यांचे हिरो होते. ज्यांनी आपल्याला रिझवलं अन्‌ काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणाही दिली...\nयंदा ख्रिसमसच्या जल्लोषात झळकलेल्या\"दंगल'ने वर्षभरात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांची मुश्‍कील वाढवली. बॉक्‍स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने\"दंगल' धावतोय. दुसरीकडे संकुचित मनोवृत्तीत अडकलेल्यांना चपराक देत इतरांना फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याचं बळ देतोय. 2016मध्ये ओलेले बहुतांश सिनेमे बायोपिक किंवा सत्यघटनेवर आधारित होते. आपल्यासारख्याच हाडामासांच्या काही कर्तृत्ववान व्यक्ती त्यांचे हिरो होते. ज्यांनी आपल्याला रिझवलं अन्‌ काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणाही दिली...\nयंदाच्या वर्षी बॉलीवूडमध्ये कधी नव्हे ती चित्रपट प्रदर्शनावरून प्रचंड वादा वादी झाली. सिनेमांच्या दृश्‍यांवर सेन्सॉरची कात्री, नेतेमंडळींचा हस्तक्षेप, थिएटर्सची तोडफोड, पोस्टरची फाडाफाड, पाक कलाकारांना विरोध, निर्माता-दिग्दर्शकांना धमक्‍या, मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप,असहिष्णूता आणि बलात्कारित महिलेबाबतच्या बेजबाबदार कमेंटस्‌मुळे इंडस्ट्री तापत राहिली...\nसुरुवात झाली ती\"उडता पंजाब'ने. ड्रग्जसारख्या विषयावरचं जळजळीत चित्रण सेन्सॉरला खटकलं. तो रिलीज करण्यासाठी अनुराग कश्‍यपला केवढी मिन्नतवारी करावी लागली. एवढं करूनही पिक्‍चर काही चालला नाही. सर्वात गोंधळ घातला तो करण जोहरच्या\"ए दिल है मुश्‍कील'ने. काय गरज होती त्याला पाकि स्ता नी कलाकार घ्यायची वाढता वाद पाहून मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली. आता काय बिशाद आहे कोणाची पाक कलाकारांना घ्यायची. एक\"रईस' तेवढा बाकी आहे. त्यातही शाहरूख खानबरोबर पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान आहे; पण चलाख राजकारणाचे रंग बऱ्यापैकी ओळखलेल्या शाहरूखने तिच्या रोलला बऱ्यापैकी कात्री लावल्याचं समजतंय. ताकही फुंकून पिणं म्हणतात, ते यालाच.\n2016वर्ष गाजलं ते बायोपिकमुळे. अनेक कर्तृत्ववान व्यक्ती अन्‌ त्यांच्या जीवनातील संघर्ष नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी मोठ्या खुबीने साकारला. प्रोफेशनल ऍटिट्यूड बाजूला ठेवून त्यांनी उत्तम कलाकृतीला प्राधान्य दिलं. फिल्मी मसाला पार फेकून दिला. खेळाडू असो, तुरुंगातला कैदी असो, कुस्तीपटू असो की हवाईसुंदरी... प्रत्येकाचे कंगोरे परफेक्‍ट उतरल्याने सिनेमे तर रंजक झालेच; वर गल्लापेटीही चांगलीच भरली. सुरुवात अर्थातच\"नीरजा'ने केली. सत्यघटनेवर आधारित असलेली पटकथा, विमान अपहरणाचा थरार अन्‌ सोनम कपूरच्या संयत अभिनयामुळे बॉक्‍स ऑफिसवरही चित्रपटाने अनपेक्षित यश मिळवलं.\"सरबजीत'नेही अनेकांच्या मनाचा ठाव घेतला.\nपंजाबच्या सीमा भागातील सरबजीत सिंग नावाचा युवक चुकून पाकिस्तानाच जाऊन तिथे 22वर्षं तुरुंगात खितपत पडतो. त्याच्या सुटकेचा लढा सिनेमात आहे. रणदीप हुडा अन्‌ ऐश्‍वर्या रायने तो अप्रतिम रंगवला. अर्थात त्याला फारसे प्रेक्षक मिळाले नसले तरी त्याची दखल घेतली गेली. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार एम. एस. धोनीवर आलेल्या सिनेमाने तुफानी खेळी केली. माहीच्या रोलमध्ये सुशांत सिंग राजपूतने धडाकेबाज काम केलं. दिग्दर्शक नीरज पांडेची कलात्मकता आणि माहीच्या क्रेझमुळे चित्रपटाने तब्बल 134 कोटीचा व्यवसाय करत\"दंगल' अन्‌\"सुलतान'नंतर तिसरा क्रमांक पटकावला. त्या तुलनेत महमद अझरुद्दीनवर आलेला\"अझर' हिट विकेट ठरला. सत्य घटनेत थोडा\"काल्पनिक मसाला' पेरल्याने त्याची रेसिपी बिघडली.\nबायोपिक सिनेमांनंतर खऱ्या अर्थाने 2016वर्ष गाजवलं ते सत्य घटनेवर आधारित कथांनी. अर्थात दोन्ही सिनेमे अक्षय कुमारच्या नावावरच आहेत.\"एअरलिफ्ट' अन\"रुस्तमने' त्याच्या फॅन्सबरोबरच इतरांनाही खिळवून ठेवले. दोन्ही चित्रपटांनी साधारण 125 कोटींचा बिझनेस केला. एक गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायला हवी, की सध्याचे निर्माते फक्त सपनों के सौदागर न बनता कल्पकतेकडे वळले आहेत. विषय कोणताही असो, प्रेक्षकांना खि ळवून ठेवणारे सि नेमेही यशाबरोबरच पैसाही पोतडीत टाकत असल्याचे त्यांना उमजल्याने तद्दन मसालापट कमी होत चालले आहेत. अर्थात काही गडी असे आहेत की, ज्यांना पाणचटपणाच हवा असतो. अशा सिनेमांनीही वर्षभर धमाल केली. बॉलीवूडला क्‍लासच्या बरोबरीनेच पिटातल्या प्रेक्षकांचीही काळजी घ्याली लागते ना... कमरेखालचे विनोद, प्रेक्षकांना नेत्रसुख देणारे सीन,ऍक्‍शन, रोमान्स, हॉरर, सस्पेन्स, ब्रेकअप्‌ , विवाहबाह्य संबंध अन्‌ प्रचंड मारधाड असलेले सिनेमेही बेतास बेत यश मिळवून गेले. सुरुवात अर्थातच हाऊसफुल थ्रीने केली. मागोमाग मस्तीजादें, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, ढिश्‍युम, सनम रे, लव्ह गेम्स, वजह तुम हो, क्‍या कूल है हम:3, हेट\nस्टोरी: 3, रॉकी हॅण्डसम, अ फ्लाईंग जाट, बेफिक्रे, बार बार देखो, फितूर, राज रिबूट, घायल वन्स अगेन इ. इ. आले नि पोटापुरती कमाई करून गेले.\nध्येही पंचाहत्तरीतला महानायक अमिताभ बच्चन यांची जादू पाहायला मिळाली. वजीर, तीन आणि पिंक असे त्यांचे तीन सिनेमे रिलीज झाले. तीनही अगदी वेगळ्या वाटेवरचे. मात्र, पिंक त्यातल्या त्यात प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरला. एका रिटायर्ड वकिलाने पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठीचा लढा त्यात दिसला.\nव्यावसायिक चौकट पार करून अनेक निर्माते- दिग्दर्श कांनी एकापेक्षा एक सरस सिनेमे 2016 मध्ये दिले. तळागाळातील महिलांच्या मूक वेदना मांडणारा पार्च्ड, माय लेकींची कथा असणारा नील बट्टे सन्नाटा, सायकॉलॉजिकल थ्रिलर असलेला फोबिया आणि एका प्राध्यापकाचं द्वंद्व असलेला अलिगढ, नातेसंबंध आणि आजच्या मॉडर्न जगातील प्रेम वेगळ्या पद्धतीने उलगडून दाखवणारे की ऍण्ड का, कपूर ऍण्ड सन्स, डिअर जिंदगी, बेफिक्रे अन्‌ ए दिल है मुश्‍कीलच्या बरोबरीने झळकलेल्या मदारी, फ्रेकी अली, लव्ह शुदा, चॉक ऍन डस्टर, वेटिंग आदी सिनेमांनीही वर्ष गाजवलं.\n2016ध्ये अनेक इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांना अपयशाची चव चाखावी लागली. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते उडता पंजाब, मोहोंदोजारो, मिर्झिया अन रॉक ऑन2 या सिनेमांचं. उच्च निर्मितीमूल्य असूनही आशुतोष गोवारीकरांचा सिनेमा हृतिक रोशनसारखा कलाकार असूनही म्हणावं तसा चालला नाही. एक प्राचीनकालीन सिनेमा; पण लव्हस्टोरीत गुरफटला, असं म्हणावं लागेल. राकेश ओमप्रकाश मेहरांच्या मिर्झियाचीही मोठी हवा होती; पण ती चाललीच नाही. अख्तरच्या रॉक ऑनचाही बॅण्ड वाजला.\nयंदाच्या वर्षी अर्थात पुन्हा एकदा शर्यतीत धावले ते उतारवयातील तीन खान. आमीर, सलमान अन शाहरूखच्या सिनेमांनी बॉक्‍स ऑफिसच्या तिजोरीत करोडो रुपये कमावून दिले. गेला बाजार अक्षय कुमार काय तो त्यांना भिडला; तरीही बाजी मारली ती\nखानांनीच. आधी शाहरूखने फॅन 85 कोटींची छोटी बोली लावली. सलमानने सुलतान तीनशे कोटींचा पलटवार केला. मग डिअर जिंदगीतून पुन्हा शर्यतीत आलेल्या शाहरूखला फक्त 60 कोटींवर घ्यावी लागली. दोघांवर असली धोबीपछाड केला तो आमीरने. त्याचा दंगल कुस्तीच्या फडात अव्वल ठरलाय . अवघ्या सात दिवसांत त्याचे जगभरातील कलेक्‍शन आहे तब्बल 300 कोटी. थिएटरमधून तो इतक्‍यात उतरण्याची शक्‍यता नाही. अप्रतिम कलाकृती पाहण्यासाठी सच्चा चित्रपटवेडा काहीही करू शकतो. अगदी नोटाबंदी असली तरी हेच यातून दिसतं. गंमत म्हणजे काही महिन्यांपूर्वी आमीरने देशातील असहिष्णुतेबद्दल विधान केलं होतं. पत्नी किरण रावला भारत आता सुरक्षित वाटत नाही. भारत सोडण्याचा विचारही मनाला शिवून गेला होता, असं तो म्हणाला होता. त्यावरून तेव्हा वादळ उठलं होतं; पण भारतीय चित्रपट रसिकांच्या मनाचा मोठेपणा पाहा... त्याच आमीरचा दंगल आता वादळासारखा त्यांच्या मनात घोंघावतोय... हीच तर गंमत आहे बॉलीवूड माया नगरीची...\nटॉप टेन हिट चित्रपट\nदंगल : (आठवड्याचं उत्पन्न)\nएम एस धोनी : 134\nए दिल है मुश्‍कील :113\nयेत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\nहौदात पडून बालकाचा मृत्यू\nपांढुर्ली (जि. नाशिक) - खेळता खेळता घराबाहेरील हौदात पडल्याने स्वराज गाडे या एक वर्षाच्या बालकाचा बुडून...\nमाध्यम स्वातंत्र्यात भारत पिछाडीवर..\nजगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या भारतामध्ये माध्यमांचीच सर्वाधिक गळचेपी होताना दिसून येते, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये...\nकथुआ प्रकरण ; आरोपींची याचिकेवर सुनावणी होणार\nनवी दिल्ली : कथुआ बलात्कार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे द्यावा, अशी या प्रकरणातील दोन आरोपींनी केलेली विनंती याचिका सुनावणीस घेण्यास...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/decorate-home-with-flower-feng-shui-tips-117061400022_1.html", "date_download": "2018-04-26T23:03:01Z", "digest": "sha1:HY5QO4XHNUS2NNAMRJRMQJZUUNO74FDB", "length": 9212, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फेंगशुई TIPS: घराला सजवा या फुलांनी, पैशाची चणचण राहणार नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफेंगशुई TIPS: घराला सजवा या फुलांनी, पैशाची चणचण राहणार नाही\nफुलांनी सजलेले घर सर्वांनाच आवडतात. फेंगशुईमध्ये देखील फुलांना घरात ठेवणे फारच चांगले मानले जाते. असे म्हटले जाते की घरात नेहमी ताजे फुल ठेवायला पाहिजे. पण जर फेंगशुईचा विचार केला तर घराला सिल्कच्या फुलांनी देखील सजवू शकता पण हे फुल चांगल्या क्वालिटीचे असावे. फेंगशुईनुसार घरात नेहमी ब्राइट रंगांचे सुगंधित फूल लावायला पाहिजे.\nआम्ही तुम्हाला सांगत आहोत की फेंगशुईनुसार घराला कोण कोणत्या फुलांनी सजवायला पाहिजे.\nफेंगशुईनुसार पियोनियाचे फूल विनम्रतेचा अनुभव करवतो. एवढंच नव्हे तर या फुलांना घरात आणले तर चांगल्या जोडीदाराचा शोध संपुष्टात येतो. असे म्हटले जाते की पियोनियाचे फूल घरात ठेवल्याने लग्न लवकर जुळत.\nफेंगशुईनुसार आपसातील संबंधांना वाढवण्यासाठी घरात पिवळ्या रंगांचे फूल लावायला पाहिजे.\nVeg Recipe : फ्लॉवर कोफ्ते\nऔषधांसाठी आता फुलांचा वापर\nफेंगशूई: इच्छापूर्ती क्रिस्टलला करा शुद्ध\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nयावर अधिक वाचा :\nकपाळावर कुंकू का लावतात\nविवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल पण यामागील कारण काय\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/640", "date_download": "2018-04-26T22:58:34Z", "digest": "sha1:4H6TZ2B5HEIU66Z5OG4JGWH5TOALXQD2", "length": 2751, "nlines": 44, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कन्नड शिकण्यासाठी वर्ग | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी कन्नड स्नेहवर्धन केंद्रातर्फे मराठी भाषक व कन्नड न येणाऱ्या पुण्यातील कन्नडिगांसाठी कन्नड भाषा शिकण्याचे वर्ग जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु झाले आहेत.\nस्थळ: कर्नाटक विद्यालय, डेक्कन जिमखाना.\nवर्ग कालावधी: ६ ते ८ महिने\nशुल्क: ५०० रुपये (संपूर्ण अभ्यासक्रमासाठीचे शुल्क)\nवर्ग: मंगळवार, गुरुवार व शनिवारी ६ ते ७ होतील असे कळाले आहे.\nवा आता शनवारवाड्यावर मराठीचे वर्ग कधी सुरु करताय\nमुंबईमध्ये कन्नड भाषा शिकण्याचे वर्ग कुठे आहेत याबद्दल कुणी काही सांगू शकेल का पूर्वी कर्नाटक संघ येथे हे वर्ग भरत असत, पण आता भरत नाहीत असे समजले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/schools-abuse-complaints-website-37742", "date_download": "2018-04-26T23:04:56Z", "digest": "sha1:CS7ZNW54NCG7O4TAIPJ3JUXRRFQRU372", "length": 12064, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Schools abuse complaints to website शाळांतील गैरवर्तनाविरुद्ध तक्रारीसाठी संकेतस्थळ | eSakal", "raw_content": "\nशाळांतील गैरवर्तनाविरुद्ध तक्रारीसाठी संकेतस्थळ\nशुक्रवार, 31 मार्च 2017\nमुंबई - राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सरकारकडून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तथापि, अशा घटना अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून अशा प्रकारचे कृत्य करणारी कोणतीही व्यक्ती, शाळा, संस्था आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अशा घटनांची तक्रार विद्यार्थी, पालकांनी, कोणाच्याही दडपणाखाली न येता शासनाच्या संकेतस्थळावर, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग यांच्याकडे करावी, त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.\nनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्‍यातील हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींवर होत असलेल्या अत्याचाराबाबत प्रश्न सदस्य सुनील केदार यांनी उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे बोलत होते. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या घटना या गंभीर स्वरूपाच्या असून ठाणे जिल्ह्यातील ज्ञानमाता या आदिवासी शाळेतील फादर मुलींशी गैरवर्तन करीत असल्याबद्दलची तक्रार आली होती. या प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आलेली आहे. संबंधित फादर विरुद्ध कारवाई करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात येतील.\nतावडे म्हणाले की, शाळेतील गैरवर्तन प्रकाराबाबत एखाद्या विद्यार्थिनीने अथवा तिच्या पालकांनी शासनाच्या संकेतस्थळावर तक्रार केल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवून त्याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, हेल्पलाइन क्र. 103 वरसुद्धा पालकांना तक्रार करता येते. त्यामुळे पालकांनी न घाबरता तक्रार करावी. या चर्चेत सदस्य जयप्रकाश मुंदडा, भारती लव्हेकर, देवयानी फरांदे, आशिष शेलार आदींनी सहभाग घेतला.\nराष्ट्रवादीच्या नगरसेविकेला लाच स्वीकारताना अटक\nठाणे - मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 31 मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनीता सातपुते (वय 53) यांना...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nकामगारदिनी सरकारविरुद्ध इशारा मोर्चा\nमुंबादेवी - कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जागतिक कामगारदिनी हुतात्मा चौक ते आझाद मैदानात इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.the-tailoress.com/mr/", "date_download": "2018-04-26T22:56:55Z", "digest": "sha1:2QQ3SBDNEWOFWQOHUQZLDDVRMJDSGYXV", "length": 26669, "nlines": 306, "source_domain": "www.the-tailoress.com", "title": "Tailoress", "raw_content": "लोड करीत आहे ...\nलॉगिन करा किंवा नोंदणी\nयोजनेची ठळक वैशिष्ठे परिधान\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nविजारीसकट वापरायचा सैल झगा / झोप सूट\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nफर्निचर व इतर सामानसुमान\nयोजनेची ठळक वैशिष्ठे वेषभूषा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nफर्निचर व इतर सामानसुमान\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nएक झिप घालत आहे\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nएक PDF शिवणकाम नमुना खरेदी कसे\nTailoress आपले स्वागत आहे\nDachshunds PDF शिवणकाम नमुना Jasra उपहासाने\nकेंडल अटळ Bodysuit खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा PDF शिवणकाम नमुना\nKatie शीर्ष PDF शिवणकाम नमुना\nबुलडॉग्स PDF शिवणकाम नमुना Jasra उपहासाने\nLyra खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा पायजमा PDF शिवणकाम नमुना\nपुरुष ख्रिस टी PDF शिवणकाम नमुना\nहात व पाय अनावृत्त राहतील अशा त-हेचा स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख नमुन्यांची आमच्या श्रेणी पहा\nसब्रीना हात व पाय अनावृत्त राहतील अशा त-हेचा स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख PDF शिवणकाम नमुना\nजवान बिकिनी हात व पाय अनावृत्त राहतील अशा त-हेचा स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख हॉट अर्धी चड्डी बॉय लहान PDF शिवणकाम नमुना\nकारा बिकिनी हात व पाय अनावृत्त राहतील अशा त-हेचा स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख हॉट अर्धी चड्डी बॉय लहान PDF शिवणकाम नमुना\nMarisa Monokini पीडीएफ शिवणकाम नमुना\nMarisa बिकिनी पीडीएफ शिवणकाम नमुना\nMarisa Monokini & PDF शिवणकाम नमुना बिकिनी सेट\nआलिस Monokini पीडीएफ शिवणकाम नमुना\nबार्बरा Monokini पीडीएफ शिवणकाम नमुना\nरेट 5.00 बाहेर 5\nव्ही-मान हात व पाय अनावृत्त राहतील अशा त-हेचा स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख पीडीएफ शिवणकाम नमुना\nMonokini हात व पाय अनावृत्त राहतील अशा त-हेचा स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख पीडीएफ शिवणकाम नमुना\nसंकेत - शब्द हरवला\nएक नमुना परीक्षक व्हा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nभाषांतर / भरणा / चलने\nमुलभूत भाषा सेट करा\nश्रेणी निवडा अॅक्सेसरीज हॅट्स अॅक्सेसरीज अनुकूलन कपडे बाळ अॅक्सेसरीज बेबी अॅक्सेसरीज पायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड अकाली जन्मलेले बालक बेबी Rompers / Sleepsuits ब्लॉक्स मुले महिला मुले अॅक्सेसरीज अनुकूलन कपडे पोशाख कपडे पायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड विजारीसकट वापरायचा सैल झगा / झोप सूट उत्कृष्ट कुत्रे अॅक्सेसरीज जाती बुलडॉग Dachshunds Greyhounds & Whippets पोशाख jackets खाद्यात पायजामा उत्कृष्ट freebies फर्निचर व इतर सामानसुमान बेबी चादरी फर्निचर menswear टी-शर्ट Papercraft तयार मेड कुत्रे खाद्यात चाचणी Uncategorized महिला अॅक्सेसरीज अंगरखे / jackets पोशाख कपडे योजनेची ठळक वैशिष्ठे परिधान Jumpsuits चड्डी लहान हातांना पोहताना घालायचे कपडे उत्कृष्ट पायघोळ पायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड कपडे\nआठ झाडे कंपनी Dachshunds नवीन Jasra उपहासाने\nकेंडल अटळ Bodysuit खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा PDF शिवणकाम नमुना\nKatie शीर्ष PDF शिवणकाम नमुना\nबुलडॉग्स PDF शिवणकाम नमुना Jasra उपहासाने\nLyra खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा पायजमा PDF शिवणकाम नमुना\nपुरुष ख्रिस टी PDF शिवणकाम नमुना\nब्रुस टी PDF शिवणकाम नमुना\nRosana शीर्ष PDF शिवणकाम नमुना\nमुले PDF शिवणकाम नमुना Rosana शीर्ष\nRenata ड्रेस PDF शिवणकाम नमुना\nराम टी PDF शिवणकाम नमुना\nGabriella जंपसूट PDF शिवणकाम नमुना\nअलेक्झांडर टी PDF शिवणकाम नमुना\nEloise शीर्ष & ड्रेस PDF शिवणकाम नमुना\nजॉर्ज फ्लॅट कॅप PDF शिवणकाम नमुना\nशेतात बेबी ब्लॅंकेट PDF शिवणकाम नमुना\nसब्रीना हात व पाय अनावृत्त राहतील अशा त-हेचा स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख PDF शिवणकाम नमुना\nजवान बिकिनी हात व पाय अनावृत्त राहतील अशा त-हेचा स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख हॉट अर्धी चड्डी बॉय लहान PDF शिवणकाम नमुना\nAnnelize ओघ शीर्ष PDF शिवणकाम नमुना\nजर्सी बीआरए & फ्रेंच आखूड विजार PDF शिवणकाम नमुना\nकारा बिकिनी हात व पाय अनावृत्त राहतील अशा त-हेचा स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख हॉट अर्धी चड्डी बॉय लहान PDF शिवणकाम नमुना\nFreya ड्रेस PDF शिवणकाम नमुना\nसोफी औदासिन्य PDF शिवणकाम नमुना\nऑलिव्हिया उघडा शीर्षस्थानी PDF शिवणकाम नमुना\nKarli ड्रेस PDF शिवणकाम नमुना\nकमळ धबधबा लोकरीचे विणलेले जाकीट PDF शिवणकाम नमुना\nLorelei बीआरए चड्डी PDF शिवणकाम नमुना\nअगाथा कोणतेही स्तरीय ओघ ड्रेस PDF शिवणकाम नमुना\nवयाच्या मुलांसाठी Arabella शीर्ष PDF शिवणकाम नमुना 1-6 वर्षे\nजॉर्जिया घोडेस्वार देश गुराखी Cowgirl chaps PDF शिवणकाम नमुना\nज्युलिआना मलायातील स्त्री-पुरुष वापरतात ती लुंगी हातरुमाल स्कर्ट PDF शिवणकाम नमुना\nकेप PDF शिवणकाम नमुना सह राजकुमारी एल्सा फ्रोजन ड्रेस\nजेसिका अकाली जन्मलेले बालक बेबी Hat PDF शिवणकाम नमुना\nहॅरी खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा अनुकूल कपडे सर्व-इन-एक मुले PDF शिवणकाम नमुना\nपर्यायी टोपी शिवणकाम नमुना सह एडा नर्सिंग मातृत्व Jumper ड्रेस\nमुले PDF शिवणकाम नमुना Nellie खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा अनुकूलन कपडे (आकार 3-14 वर्षे)\nमुले PDF शिवणकाम नमुना असतंच अनुकूलन कपडे खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा झोप सूट\nमोळी – कुत्रे PDF शिवणकाम नमुना बेला पायजामा Toby Jumper Jasra टी\nEsmarie पायजमा खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा PDF शिवणकाम नमुना\nखेळणी बाहुल्या किंवा अकाली जन्मलेले बालक बाळांना हॅरी खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा / मुले PDF शिवणकाम नमुना 24-36 आठवडे\nJessie पायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड – बाळ – PDF शिवणकाम नमुना\nखेळणी बाहुल्या किंवा अकाली जन्मलेले बालक बाळांना अहरोनाने खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा / मुले PDF शिवणकाम नमुना 24-36 आठवडे\nJarrod खेळणी बाहुल्या किंवा अकाली जन्मलेले बालक बेबी / विजारीसकट वापरायचा सैल झगा PDF शिवणकाम नमुना मुले 24-36 आठवडे\nअकाली जन्मलेले बालक बाळांना Nellie खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा / मुले PDF शिवणकाम नमुना 24-36 आठवडे\nखेळणी बाहुल्या किंवा अकाली जन्मलेले बालक बाळांना असतंच खेळायच्या वेळी मूल घालते तो सैल झगा / मुले PDF शिवणकाम नमुना\nजेसिका अकाली जन्मलेले बालक बेबी / मुले खटला PDF शिवणकाम नमुना झोप 24-36 आठवडे\nकुत्रे PDF शिवणकाम नमुना बेला पायजामा\nचेरिल नाही-लवचिक Lycra मोफत कापूस जर्सी बीआरए शिवणकाम नमुना\nजुंपणे / कुत्रा कपडे PDF शिवणकाम नमुना आघाडी रुपांतर\nकुत्रे PDF शिवणकाम नमुना गुलाम अशी घडी घातलेला जॅकेट\nJennie ड्रेस PDF शिवणकाम नमुना\nबंद करा फिट जर्सी टी ब्लॉक खेल स्लीव्ह रुपांतर PDF शिवणकाम नमुना\nकुत्रे PDF शिवणकाम नमुना Fido Jumper स्वेटर शीर्ष\nकुत्रे PDF शिवणकाम नमुना Jasra उपहासाने\nकुत्रे PDF शिवणकाम नमुना Timmy Gilet\nकुत्रे PDF शिवणकाम नमुना यास्फे जॅकेट\nपतिव्रता स्त्री उडी मान ड्रेस PDF शिवणकाम नमुना\nकुत्रे PDF शिवणकाम नमुना Toby जर्सी खेल स्लीव्ह Jumper\nबंद करा फिट जर्सी टी ब्लॉक पीडीएफ शिवणकाम नमुना\nGeorgianna वेषभूषा पीडीएफ शिवणकाम नमुना\nअॅनी वेषभूषा पीडीएफ शिवणकाम नमुना\nकपडे घालून पहाण्याची चोळी अवरोधित करा बंद करा (नॉन-ताणून)\nMarisa Monokini पीडीएफ शिवणकाम नमुना\nMarisa बिकिनी पीडीएफ शिवणकाम नमुना\nMarisa Monokini & PDF शिवणकाम नमुना बिकिनी सेट\nक्रिस्टिना अंगरखा पीडीएफ शिवणकाम नमुना\nलुईस वेषभूषा पीडीएफ शिवणकाम नमुना (50च्या शैली)\nबीज संवर्धन हातरुमाल शीर्ष & ड्रेस PDF शिवणकाम नमुना – प्रौढ आकार\nJessie पायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड – बाल – PDF शिवणकाम नमुना\nHermia रिजन्सी वेषभूषा / पोशाख पीडीएफ शिवणकाम नमुना\nबीज संवर्धन हातरुमाल वेषभूषा पीडीएफ शिवणकाम नमुना\nEsta Jumper वेषभूषा पीडीएफ शिवणकाम नमुना\nPDF शिवणकाम नमुना असंच कंचुकी सेट\nबुटाच्या वरच्या भागाला बुटाचा तळवा जोडणारी कातडी पट्टी Pockets पीडीएफ शिवणकाम नमुना\nओरडायला अंगरखा पीडीएफ शिवणकाम नमुना\nCaitlyn पायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड पीडीएफ शिवणकाम नमुना\nFrané Jumper PDF शिवणकाम नमुना\nJessie पायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड पीडीएफ शिवणकाम नमुना\nबार्बरा अंगरखा पीडीएफ शिवणकाम नमुना\nतातियाना जर्सी स्कर्ट पीडीएफ शिवणकाम नमुना\nअहोभाग्य सुलभ फिट टाकी & पीक शीर्ष पीडीएफ शिवणकाम नमुना\nHeidi गुलाब फूल headband पीडीएफ शिवणकाम नमुना\nHeidi गुलाब फूल फूल लग्नातील करवली ड्रेस पीडीएफ शिवणकाम नमुना\nफॅब्रिक गुलाब PDF शिवणकाम नमुना\nआलिस Monokini पीडीएफ शिवणकाम नमुना\nJosie उघडा शीर्षस्थानी PDF शिवणकाम नमुना\nअँजेला वीरेंद्र मान शीर्ष PDF शिवणकाम नमुना\nबार्बरा Monokini पीडीएफ शिवणकाम नमुना\nअथेना सैल टोपी ड्रेस PDF शिवणकाम नमुना\nजर्सी फ्रेंच आखूड विजार PDF शिवणकाम नमुना\nचोळी PDF शिवणकाम नमुना सह पसरवा नाडी चोळी\nजर्सी Vest शीर्ष PDF शिवणकाम नमुना\nQuilted घटने किंवा प्रसंगाचे आगमन दिनदर्शिका PDF शिवणकाम नमुना\nजर्सी बीआरए PDF शिवणकाम नमुना\nमुख्य आचारी Hat पीडीएफ शिवणकाम नमुना\nचोळी PDF शिवणकाम नमुना\nगिटार केस PDF शिवणकाम नमुना\nपिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड हातरुमाल शीर्ष PDF शिवणकाम नमुना\nLibi ड्रेस PDF नमुना\nबदलानुकारी बीआरए मन प्रशिक्षण\nHooded Jumper ड्रेस PDF शिवणकाम नमुना\nजेनिफर ड्रेस PDF शिवणकाम नमुना आकार 4-18\nBeanbag चेअर PDF नमुना\nसफारी बेबी ब्लॅंकेट 1 PDF शिवणकाम नमुना\nपिता ख्रिसमस सांता केप PDF शिवणकाम नमुना\nसफारी बेबी ब्लॅंकेट पीडीएफ शिवणकाम नमुना\nव्ही-मान हात व पाय अनावृत्त राहतील अशा त-हेचा स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख पीडीएफ शिवणकाम नमुना\nपॅचवर्क मलवस्त्र PDF शिवणकाम नमुना\nनाविक बेबी ब्लॅंकेट PDF शिवणकाम नमुना\nमिनी टॉप हॅट PDF नमुना\n1-14 वर्षे – मनातल्या झगा पीडीएफ शिवणकाम नमुना\nवस्त्र बॅग पीडीएफ शिवणकाम नमुना – 4 आकार (प्रौढ बाल)\nMonokini हात व पाय अनावृत्त राहतील अशा त-हेचा स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख पीडीएफ शिवणकाम नमुना\nबाल & प्रौढ आकार – पशु Hat – PDF शिवणकाम नमुना\nमुलांच्या मांजराचे पिल्लू – Playsuit पीडीएफ नमुना\nमुलांच्या चिक – Playsuit वेशभूषा पायजमा PDF नमुना\nमुले मेंढी – Playsuit वेशभूषा पायजमा PDF नमुना\nमुलांच्या बनी – Playsuit वेशभूषा पायजमा PDF नमुना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1841", "date_download": "2018-04-26T23:10:01Z", "digest": "sha1:JV7CL3FQDBNIINFK22LXF3XBHVYPX5MA", "length": 5419, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nदेशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि समकक्ष शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि इतर समकक्ष शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्र सरकार पुरस्कृत सर्व तंत्रशिक्षण संस्था तसेच देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या सुमारे आठ लाख प्राध्यापकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार ही वेतनवाढ लागू करण्यात आली आहे.\nदेशातील 106 विद्यापीठे आणि महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना ही वेतनवाढ मिळेल. त्याशिवाय राज्य सरकारकडून अनुदान मिळत असलेल्या 229 विद्यापीठांमधल्या तसेच 12,912 सरकारी आणि खाजगी अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना या निर्णयाचा लाभ होईल.\nत्याशिवाय देशभरातल्या आयआयटी, आयआयएस, आयआयएम, आयआयएसईआर, आयआयआयटी आणि एनआयटीआयई या सर्व तंत्रज्ञान अभ्यासक्रम संस्थांमधल्या प्राध्यापकांनाही ही वेतनवाढ मिळेल. ही वेतनवाढ 1 जुलै 2016 पासून लागू होणार आहे. या वेतनवाढीमुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 9,800 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.\nया निर्णयामुळे केंद्र पुरस्कृत महाविद्यालयातल्या प्राध्यापकांच्या वेतनात 10,400 पासून ते 49,800 या श्रेणीमध्ये वेतनवाढ होईल.\nतर राज्य सरकार अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये संबंधित राज्यांनी लागू केलेल्या वेतनानुसार त्या श्रेणीत वेतनवाढ होईल. यासाठी राज्य सरकारांवर पडणारा आर्थिक बोजा केंद्र सरकार वहन करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/five-days-seized-two-gold-cr-35290", "date_download": "2018-04-26T23:13:08Z", "digest": "sha1:KKCI6BYBXZCACTZKOGZBPGRWGEHNOUNZ", "length": 12316, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "five days seized two gold cr पाच दिवसांत पावणेदोन कोटींचे सोने जप्त | eSakal", "raw_content": "\nपाच दिवसांत पावणेदोन कोटींचे सोने जप्त\nगुरुवार, 16 मार्च 2017\nमुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) पाच दिवसांत १० कारवाया करून सुमारे पावणेदोन कोटींचे सोने जप्त केले. अटक केलेल्यांपैकी एक महिला आहे. यंदा एआययूने पाच कोटींचे सोने जप्त केल्याची नोंद आहे.\nमुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) पाच दिवसांत १० कारवाया करून सुमारे पावणेदोन कोटींचे सोने जप्त केले. अटक केलेल्यांपैकी एक महिला आहे. यंदा एआययूने पाच कोटींचे सोने जप्त केल्याची नोंद आहे.\nनोटाबंदीनंतरही मुंबई विमानतळावर सोने तस्करीत वाढ सुरूच आहे. एआययूने १० ते १४ मार्चदरम्यान सोने तस्करीची १० प्रकरणे उघड करून पावणेदोन कोटींचे सोने जप्त केले. शुक्रवारी (ता. १०) रात्री श्रीलंकेतील कोलंबो येथून आलेली एक महिला सहार विमानतळावर उतरली. तिच्याकडून नऊ लाख ४० हजारांचे सोने जप्त करण्यात आले. सुरतमधील सुरेश भालानी हा हाँगकाँगहून खासगी विमानातून विमानतळावर उतरला. त्याच्याकडे ५१ कॅरेटचे १२० हिरे सापडले. जप्त केलेल्या हिऱ्याची किंमत १५ लाख ५० हजार आहे. भालानी हा एका हिरे निर्यात करणाऱ्या कंपनीत कामाला आहे. तो हाँगकाँगमधील एका हिरे प्रदर्शनाला गेला होता. रविवारी (ता.१२) सुदानमधून आलेल्या अमल एलहाग या महिलेकडून १६ लाख ७० हजारांचे सोने जप्त करण्यात आले. तिचे सुदानमध्ये कपड्यांचे दुकान आहे. सोमवारी (ता.१३) मोहम्मद अब्दुला शेख हा दुबईतून आलेला प्रवासी सहार विमानतळावर उतरला. त्याच्याकडून १० लाख ५७ हजारांचे सोने जप्त करण्यात आले. तो रियाधमधील एका शॉपिंग मॉलमध्ये कामाला आहे.\nमंगळवारी (ता.१४) धवल उपेंद्रकुमार या प्रवाशाकडे २९ लाख ८३ हजारांचे सोने सापडले. धवलची आखाती देशात बांधकामाचे कंत्राट घेणारी कंपनी असून त्याला सोने तस्करी प्रकरणात अटक झाली आहे. मुंबईच्या मदनपुरा परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अश्रफ अन्सारीकडून ३८ लाखांचे सोने, ६० हजारांचे आयफोन आणि ४३ हजारांचा लॅपटॉप जप्त केला. त्याने म्युझिक सिस्टिममध्ये सोने लपवून आणले होते. त्याला इम्रान अन्सारी नावाची व्यक्ती विमानतळावर भेटण्यासाठी आली होती. मोहम्मद हा खासगी टॅक्‍सी चालवण्याचे काम करतो.\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\nकामगारदिनी सरकारविरुद्ध इशारा मोर्चा\nमुंबादेवी - कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जागतिक कामगारदिनी हुतात्मा चौक ते आझाद मैदानात इशारा...\nदिनेश जैन मुख्य सचिवपदी निश्‍चित\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना राज्यातील नोकरशाहीत व्यापक बदल होणार आहेत. मलिक...\nरुंदीकरणानंतर मेट्रो खांब उभारणी\nपिंपरी - महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत बोपोडी येथील पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाच्या कामामध्ये रस्ता दुभाजक आणि...\nकथुआ प्रकरण ; आरोपींची याचिकेवर सुनावणी होणार\nनवी दिल्ली : कथुआ बलात्कार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे द्यावा, अशी या प्रकरणातील दोन आरोपींनी केलेली विनंती याचिका सुनावणीस घेण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2014/07/blog-post_9.html", "date_download": "2018-04-26T23:16:57Z", "digest": "sha1:NFFLZMGR4D22SWSWFSRJDP37OSNAD3GV", "length": 2714, "nlines": 49, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nअर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी ताबडतोबीचे तसेच दूरगामी असे दोन्हीही उपाय एकाच वेळी योजणे आवश्यक आहे.\nपेट्रोल- डिझेलचे दर वाढविणे अर्थव्यवस्थेसाठी अपरिहार्य असले तरी इथेनॉल मिश्रणाच्या उपायाने ही समस्या काही प्रमाणात तरी सौम्य बनविता येउ शकते. त्याच वेळी देशांतर्गत पेट्रोलियम उत्पादनासाठी संशोधनासाठी भर देणेही तेवढेच आवश्यक आहे.\nकृषी क्षेत्रासाठी उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे या उपायाबरोबरच कृषी क्षेत्रासंबंधित पायाभूत संरचनेसाठी मूलगामी योजना आखण्याचे व अंमलात आणण्याचेही काम करावे लागेल.\nलोकांना फुकट सवलती देण्यापेक्षा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे अधिक शहाणपणाचे आणि सर्वांच्याच हिताचे आहे.\nअर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी ताबडतोबीचे तसेच द...\nआपल्या बहुत्येक सर्व समस्या या व्यवस्थेच्या किंवा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2/", "date_download": "2018-04-26T22:51:57Z", "digest": "sha1:LY7N7RL3KHED7DPOBYITADEYMM3XGT52", "length": 20014, "nlines": 129, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "भाववाढ – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\n सांगा आता कुणाला सांगाव आता ‘अपेक्षा’ कुणाकडून करावी आता ‘अपेक्षा’ कुणाकडून करावी ‘सोनिया’च्या सरकारने महागाईचा नांगर फिरवला. घोटाळे, करवाढ, भाववाढ ‘सोनिया’च्या सरकारने महागाईचा नांगर फिरवला. घोटाळे, करवाढ, भाववाढ त्यात आमच्या ‘ताई’ची प्रतिभा काय वर्णावी त्यात आमच्या ‘ताई’ची प्रतिभा काय वर्णावी स्वतःच्या पोराबाळांनापासून नातवंडांनापर्यंत सगळ्यांकडून ‘जगाचा भूगोलाचा’ अभ्यास गिरवून घेतला. परवाच्या निवडणुकीत पुत्ररत्न कोटींचा दानधर्म करतांना पोलिसांना ‘घावले’ म्हणे स्वतःच्या पोराबाळांनापासून नातवंडांनापर्यंत सगळ्यांकडून ‘जगाचा भूगोलाचा’ अभ्यास गिरवून घेतला. परवाच्या निवडणुकीत पुत्ररत्न कोटींचा दानधर्म करतांना पोलिसांना ‘घावले’ म्हणे काय महिमा म्हणावा घराण्याचा काय महिमा म्हणावा घराण्याचा कुमारी ‘मीरा’ आपल्या लाडक्या ‘कान्हाला’ शोधण्यात कोटी दस कोटी अर्पण केलेत. कुणास ठाऊक ‘कान्हाचे’ दर्शन घडले की नाही कुमारी ‘मीरा’ आपल्या लाडक्या ‘कान्हाला’ शोधण्यात कोटी दस कोटी अर्पण केलेत. कुणास ठाऊक ‘कान्हाचे’ दर्शन घडले की नाही आता याच्यापुढे कुणी किती आणि कसे उपकार केलेत याच वर्णन करू आता याच्यापुढे कुणी किती आणि कसे उपकार केलेत याच वर्णन करू\n3 प्रतिक्रिया जून 19, 2012 हेमंत आठल्ये\nनमस्कार पंतप्रधान साहेब, आज तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तर मग आपण मुलाखत सुरु करूयात का\nपंतप्रधान– सोनियांना विचारलंस ना\nमी– हो, त्या हो म्हणाल्यात\nपंतप्रधान– (एक मोठा उसासा घेत..) मग कर की सुरु जो बोले सो निहाल. अरे हो, निहालभाई काय म्हणाले माझ्याबद्दल\nमी– आपण ते मुलाखती नंतर बोलले तर चालेल\n5 प्रतिक्रिया जुलै 5, 2010 जुलै 5, 2010 हेमंत आठल्ये\nएक अशी आहे की, तिला पाहिले की पक्षातील वरच्या पासून तो खालचा नाक घासायला तयार होतो. जिच्या सल्ल्यावर पंतप्रधान निर्णय देतो. जिची आज्ञा होताच राष्ट्रपती डोळे झाकून सह्या मारते. जिच्या मुलाला अख्खा देश ‘भावी पंतप्रधान’ म्हणून पाहते. जिच्या नुसत्या नजर फिरवल्यावर सीबीआय आणि भारतीय गुप्तचर संघटना क़्वात्रोचिला क्लीन चीट देते. जिच्या आदेशाने वृत्तपत्रे आयपीएलचा घोळ बाहेर काढतात. आणि इन्कम टॅक्सवाले संघ मालकांच्या घरावर धाडी टाकतात. जिच्या नवर्याचे नाव भोपाळ वायू दुर्घटनेतील मुख्य आरोपीला देशातून बाहेर सुखरूप नेण्यात येताच एका राज्याचा मुख्यमंत्री तो गुन्हा स्वत: केला असे सांगतो. जिच्या हातात सत्ता कायम असते. मग भाववाढ असो की देशात अतिरेकी हल्ले. Continue reading →\n4 प्रतिक्रिया जुलै 1, 2010 जून 29, 2010 हेमंत आठल्ये\nआम्ही पांढरपेशी जमात. आम्ही कधीच कुठेच दिसत नसतो. पण असतो. आमची डरकाळी घराच्या बाहेर कधी ऐकू जात नाही. आम्ही सल्ले देण्यात सर्वात पुढे असतो. टीव्ही नामक राजाचे आम्ही गुलाम. आम्ही काय विचार करायचा, हे तो राजा ठरवतो. आम्ही कधीच कोणत्या लफड्यात पडायचे टाळतो. सरकारने भाववाढ करावी, आणि ती आम्ही निमुटपणे स्वीकारावी. हेच काय ते आमच्या माथी लिहिलेलं. देश आमचा म्हणायला. आणि न चुकता झेंडावंदन करणे हे आमचे कर्तव्य. असे आम्ही पांढरपेशी जमात आहोत. आम्ही स्वतःला जगात सर्वात क्षुद्र आहोत, असे समजतो. या शरीरातील लालपेशी खाकी वर्दी घालून आम्हा पांढरपेशीना सतत कायद्याच्या लसी देत असतात. आणि आम्ही ते ऐकतो देखील. कितीही मोठी दुर्घटना घडो. पण आम्ही कायमचं शांत. आता याला आम्ही आमचा पळपुटेपणा किंवा भित्रेपणा न समजता, याला आमचा मोठेपणा समजतो. Continue reading →\n4 प्रतिक्रिया एप्रिल 5, 2010 हेमंत आठल्ये\nराजे आवेशात म्हणाले ‘आम्ही बिल्लीचा तख्त जिंकला. आता आम्ही या देशाचे लाजे झालो’. अस म्हटल्या म्हटल्या राजांचा पुतण्या धावत येऊन महाराजांना ‘राजे, उठा’. राजांचे डोळे उघडले. आणि पाहतात तर राजे अंथरुणात. राजे मोठ्याने म्हणाले ‘आम्हाला कोणी इथे आनले, बोल रे हारजीत आम्ही कुथे आहोत, बोल रे हारजीत आम्ही कुथे आहोत’. ‘बारामतीच्या गडावर’ पुतण्या हारजीत उत्तरला. तेवढ्यात कोणी तरी दासी आली आणि म्हणाली ‘महाराज, आपल्याला बडी बेगमने याद केले आहे’. हे ऐकल्या बरोबर महाराज घाईघाईने कमरेची गुढघाभर लांब बाहेर आलेली नाडी आत खोचत ‘आलो आलो’ म्हणाले. तेवढ्यात तिकडून सुलेबाई ‘अहो, निदान सदरा तरी घाला’. महाराज म्हणाले ‘अरे हो, विसरलोच. अरे छगन, दे रे तुझा’. ‘बारामतीच्या गडावर’ पुतण्या हारजीत उत्तरला. तेवढ्यात कोणी तरी दासी आली आणि म्हणाली ‘महाराज, आपल्याला बडी बेगमने याद केले आहे’. हे ऐकल्या बरोबर महाराज घाईघाईने कमरेची गुढघाभर लांब बाहेर आलेली नाडी आत खोचत ‘आलो आलो’ म्हणाले. तेवढ्यात तिकडून सुलेबाई ‘अहो, निदान सदरा तरी घाला’. महाराज म्हणाले ‘अरे हो, विसरलोच. अरे छगन, दे रे तुझा’ छगनराव नाईक लाजले ‘आम्ही नाही जा’ छगनराव नाईक लाजले ‘आम्ही नाही जा’. राजे त्यांच्या स्पष्ट भाषेत म्हणाले ‘अले, आता देना. नाही तरी तकडे गेल्यावर ती माझी उतरवरानारच आहे’. छगनराव नाईकांनी ताबडतोप आपला सदरा काढून राजांना देतात. राजे सदरा घालतांना मोठ्या आवाजात ‘आता तू जर नीट दिला नसता, तर राडा केला असता’. Continue reading →\n5 प्रतिक्रिया मार्च 31, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1449", "date_download": "2018-04-26T22:59:39Z", "digest": "sha1:2HDNWBEX2RYFVJYICPVX75WZHAVUKAD3", "length": 7674, "nlines": 76, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nआर्थिक सर्वेक्षण 2016-17 खंड- 2 मधील सुधारणांची ठळक वैशिष्ट्ये\nकृषी आणि अन्न व्यवस्थापन\nसुधारणा : कृषी क्षेत्रातील विविध प्रकारच्या जोखीम कमी केल्यास नफा वाढेल आणि शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळेल. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी पुढील सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.\n· कृषी आणि संलग्न क्षेत्रातील किंमतींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विपणनसंबंधी पायाभूत सुविधा आणि संपूर्ण मूल्य साखळीची मजबूत बांधणी आवश्यक आहे.\n· उत्पादन जोखीमेसंदर्भात, सूक्ष्म सिंचन प्रणालीसारख्या पाण्याची बचत करणाऱ्या सिंचन व्यवस्थांची व्याप्ती वाढवून सिंचन क्षेत्राचा विस्तार करणे.\n· पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी मानके निश्चित करणे.\n· व्यापार आणि देशांतर्गत धोरणातील बदल पेरणी करण्यापूर्वी जाहीर करावेत आणि खरेदी पूर्ण होईपर्यंत कायम रहावेत.\n· दुग्ध उत्पादन प्रकल्पांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी योग्य यंत्रणेच्या माध्यमातून निधीची तरतूद करावी.\n· छोट्या शेतकऱ्यांना वेळेवर आणि किफायतशीर दरात कर्ज पुरवणे सर्वसमावेशक विकासासाठी आवश्यक.\n· वेळेवर हस्तक्षेप करण्याची पद्धती अवलंबण्याची गरज\nउद्योग आणि पायाभूत सुविधा\n· रेल्वे स्थानकांचा विकास, स्थानकातील रिक्त इमारतींचा व्यावसायिक वापर, रेल्वेमार्गालगतची जमीन फुलझाडे लावण्यासाठी भाडेतत्वावर देणे, जाहिराती आणि मालवाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेने महसूल वाढवावा.\n· गेल्या काही वर्षात, प्रमुख बंदरांच्या तुलनेत अन्य बंदरांमधून माल वाहतूक होत आहे. त्यामुळे अन्य बंदरांचा विकास करुन त्यांची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे.\n· आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारतीय विमान कंपन्यांचा हिस्सा वाढवण्यासाठी एअर इंडियाचे खासगीकरण/निर्गुंतवणुकीकरण, हवाई उड्डाण केंद्राची निर्मिती आणि 0/20 नियमाबाबत पुनर्विचार आवश्यक आहे.\nसामाजिक पायाभूत विकास, रोजगार आणि मानव विकास\n· भारत ज्ञान आधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत आहे, तसेच दोन अंकी विकासदर गाठवण्याच्या तयारीत आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करुन सामाजिक पायाभूत विकास अधिक मजबूत करणे आवश्यक आहे.\n· शैक्षणिक धोरणांची आखणी करताना कौशल्य प्रशिक्षणावर भर देणे गरजेचे आहे.\n· कामगार प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकारने ई-बिझ पोर्टलसारख्या अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.\n· सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात यावा.\n· आरोग्य क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी, सरकारने समाजातील गरीब घटकांना आरोग्याचे लाभ पोहोचवायला हवेत. सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण तयार केले असून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या माध्यमातून उत्तम आरोग्य राखणे हा त्याचा उद्देश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/44-accident-proposal-stop-insurance-company-34388", "date_download": "2018-04-26T23:01:52Z", "digest": "sha1:FCZGGGI3Z3DHKF6HK6MPTQFZKTI37QWK", "length": 14280, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "44 accident proposal stop by insurance company विमा कंपनीच्या चुकीमुळे ४४ अपघात प्रस्ताव रखडले | eSakal", "raw_content": "\nविमा कंपनीच्या चुकीमुळे ४४ अपघात प्रस्ताव रखडले\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nसावंतवाडी - गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे ४४ प्रस्ताव ‘नॅशनल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’च्या नजरचुकीमुळे प्रस्तावित राहिले आहेत. त्याचा फटका संबंधित लाभार्थ्यांना होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांची पुन्हा फेरतपासणी करण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या आहेत. यासाठी दोन दिवसांची डेडलाइन देण्यात आलेली आहे.\nसावंतवाडी - गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे ४४ प्रस्ताव ‘नॅशनल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’च्या नजरचुकीमुळे प्रस्तावित राहिले आहेत. त्याचा फटका संबंधित लाभार्थ्यांना होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांची पुन्हा फेरतपासणी करण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या आहेत. यासाठी दोन दिवसांची डेडलाइन देण्यात आलेली आहे.\nकोणत्याही गरीब शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना ‘गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने’द्वारे लाभार्थी म्हणून कृषी कार्यालयाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येतो. यासाठी तशी अर्जाची तरतूद माहिती व कागदपत्राद्वारे तालुका कृषी कार्यालयामार्फत सादर करण्यात येते. सादर करण्यात आलेल्या कागदपत्रात जमिनीबाबतची महत्त्वाची कागदपत्रे मुख्यत्वे करून आवश्‍यक समजली जातात. यासाठी कृषी कार्यालयामार्फत नॅशनल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जिल्हाभरातून ७३ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यातून यंदाच्या वर्षी २९ प्रस्तावांना संबंधित कंपनीने हिरवा कंदील दाखविला; मात्र उर्वरित ४४ प्रस्तावात विविध त्रुटी काढून तब्बल ४४ प्रस्ताव नाकारले गेले आहेत. कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यात ७३ पैकी ५० प्रस्ताव मंजूर होण्यासारखे होते.\nलाभार्थ्यांनी दिलेली बरोबर माहिती भरली होती; मात्र विमा कंपनीने सातबाऱ्यावर नाव नसल्याचे कारण पुढे केले आहे. यासंबधी जिल्हा कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी अरुण नातू यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘भरलेली माहिती बरोबर होती. सातबाऱ्यावर इतर हक्क म्हणून कायम कुळाची नावे असतात. सातबाऱ्यावर फक्त भोगटदाराचे नाव बघितले; मात्र त्यातील अपघातग्रस्ताचे नावाची खातरजमा योग्य पद्धतीने केली नाही. तसेच अपघाताचे स्वरूपही वेगवेगळे होते, त्यामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. ५० पेक्षाही जास्त प्रस्ताव हे मंजूर होण्यासारखे आहेत, हे विमा कंपन्यांच्या आपण निदर्शनास आणून दिले आहेत. तसेच या प्रस्तावाबाबत योग्य असा सकारात्मक निर्णय घेतो, असे विमा कंपन्यांकडून कळविण्यात आले आहे. नॅशनल विमा कंपनीची सल्लागार कंपनी असलेली बजाज कॅपिटल या कंपनीने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे सुचविले आहे.’’\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\nनियम पाळा; ‘मनःपूर्वक आभार’ मिळवा\nमुंढवा - बंडगार्डन वाहतूक विभागाच्या शाखेतर्फे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ज्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चालकांनी वाहतुकीचे नियम...\nचला, बनू या सिटिझन जर्नालिस्ट...\nप्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात हडपसर येथील भेकराईनगरच्या पीएमपीएलच्या बस डेपोमध्ये प्रवाशांना प्राथमिक सोईसुविधा मिळत नाहीत. भेकराईनगर डेपोमध्ये...\nट्रक्टर ट्रॉली व दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी\nफलटण (सातारा) : गिरवी नाका चौक येथे सकाळी साडे आठच्या सुमारास गिरवी रोड लगत ट्रक्टर ट्रॉली व दुचाकी धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले...\nउत्तरप्रदेशमध्ये भीषण अपघात ; 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nलखनौ : उत्तरप्रदेशमधील कुशीनगर येथे रेल्वे आणि स्कूल व्हॅनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात व्हॅन चालकासह 13 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/448", "date_download": "2018-04-26T23:01:41Z", "digest": "sha1:3QZPUM34D56UKAI2NYND7VQM5HAHGNLM", "length": 21527, "nlines": 74, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ई-शेतीचा यशस्वी प्रयोग \"ई-सागू' | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nई-शेतीचा यशस्वी प्रयोग \"ई-सागू'\nशेतीमध्ये भावीपणे माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला, तर शेती नक्कीच फायद्याची होऊ शकते. भारतभरात अनेक शेतकरी व संस्था हा प्रयोग राबवीत आहेत. शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्‍वभूमीवर आंध्र प्रदेशातल्या आंतरराष्ट्रीय माहिती व तंत्रज्ञान संस्थेने \"ई-सागू' हा प्रकल्प राबविला, त्यातून अनेक चांगले परिणाम दृष्टिक्षेपात आले. या प्रकल्पाविषयी...\nतीन-चार वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. आत्महत्यांमागे अनेक कारणे होती, पैकी एक म्हणजे अशास्त्रीय पद्धतीने केलेली शेती. अनेक शेतकरी पिकांची गरज लक्षात न घेता खते आणि कीटकनाशकांची मात्रा द्यायचे. परिणामी उत्पादनात घट व्हायचीच, शिवाय पिकासाठी लागणारा भांडवली खर्चही खूप व्हायचा. बरं या सर्वांबद्दल शेतकऱ्याला वेळेवर आणि पुरेशी माहिती मिळायची काहीच सोय नसायची. पिकांबाबतची माहिती शेतकऱ्याला वेळेवर मिळाली, तर तो शेतावर नक्कीच वेळेवर उपाययोजना राबवू शकला असता. शेती फायद्याची करू शकला असता. नुकसानीच्या शेतीबद्दलची नेमकी हीच मेख हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आली आणि त्यांच्या कल्पनेतून साकारला एक अभिनव प्रकल्प, \"ई-सागू'.\n\"सागू' या तेलुगू शब्दाचा अर्थ आहे पिकविणे किंवा शेती करणे आणि \"ई-सागू' म्हणजे माहिती तंत्रज्ञान वापरून शेती करणे. अशा या \"ई-सागू' प्रकल्पाचे उद्दिष्ट होते शास्त्रीय पद्धतीने शेती करण्याची माहिती थेट शेतकऱ्याच्या दारातच पोचविणे. त्यातून शेतकऱ्याला त्याच्या पिकाविषयी तज्ज्ञांकडून वेळेत सल्ला मिळून, त्याने कोणते कीटकनाशक किंवा खत वापरावे किंवा पिकाची काय काळजी घ्यावी वगैरे माहिती घरपोच मिळणार होती. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत कृषी तज्ज्ञांना शेतकऱ्याच्या शेतावर प्रत्यक्ष जाण्याची मुळीच गरज नव्हती. ते त्यांच्या हैदराबादमधील कार्यालयातूनच काम करणार होते. अर्थात या प्रकल्पासाठी मुख्य साधन वापरले जाणार होते, माहिती आणि तंत्रज्ञानाचे.\nअसा हा \"ई-सागू' प्रकल्प प्रत्यक्ष राबवताना त्यामध्ये शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ यांना जोडणारा आणखी एक दुवा समाविष्ट करण्यात आला. त्याला कृषी समन्वयक, असे नाव देण्यात आले. कृषी समन्वयकाची निवड संबंधित शेतकऱ्यांमधूनच करण्यात आली. किमान पदवीधर आणि शेतीविषयीचे ज्ञान असा निकष कृषी समन्वयकांच्या निवडीसाठी होता. या कृषी समन्वयकांना एक-एक डिजिटल कॅमेरा देण्यात आला. त्याचे काम म्हणजे आठवड्यातून एकदा शेतकऱ्याच्या शेतावर जायचे. पिकाची पाहणी करून आपल्या जवळच्या कॅमेऱ्यातून पिकाचे फोटो काढायचे; आपल्याजवळ असलेल्या फॉर्मवर पिकासंबंधी योग्य ती माहिती भरून घ्यायची व फॉर्मचाही फोटो काढायचा आणि हे सर्व फोटो गावात असलेल्या कॉम्प्युटरवर साठवायचे. नंतर ते एका सीडीवर उतरवून घ्यायचे व ही सीडी पोस्टाने, कुरिअरने अथवा संध्याकाळच्या बसने हैदराबादला पाठवायची. हैदराबादला कृषी तज्ज्ञ या सीडीवरील फोटो व शेतकऱ्याच्या माहितीचा फॉर्म बघून पिकाबद्दल सूचना द्यायचे. पिकाला कोणते खत द्यायचे कोणत्या किडीसाठी कोणते कीटकनाशक द्यायचे कोणत्या किडीसाठी कोणते कीटकनाशक द्यायचे किती पाणी द्यायचे पिकावर आलेली कीड किती गंभीर आहे त्यावर काय उपाययोजना करायची त्यावर काय उपाययोजना करायची अशी सर्व माहिती संबंधित शेतकऱ्याच्या वेबसाइटवर असलेल्या इंटरनेट अकाउंटमध्ये जमा करायचे. मग संबंधित कृषी समन्वयक इंटरनेटच्या मदतीने गावातील संगणकावर ही माहिती उतरवून घ्यायचे व संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचे. साधारणपणे 24 ते 36 तास इतक्‍या वेगात ही माहिती शेतकऱ्याला उपलब्ध व्हायची.\nई-सागू प्रकल्पामध्ये जे कोणी शेतकरी भाग घेऊ इच्छित होते, अशा सर्व शेतकऱ्यांकडून प्रथम माहितीचे अर्ज भरून घेतले जात. या माहितीमध्ये शेतकऱ्याचे नाव, शेतातील मातीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, लागवड केलेले पीक व परिसरातील हवामान या सर्वांची प्राथमिक नोंद केलेली असे. ही सर्व माहिती हैदराबादच्या ई-सागू प्रकल्पाच्या मुख्य कार्यालयात कॉम्प्युटरवर साठविली जाई. ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या पिकांचे फोटो पाहून कृषी तज्ज्ञ त्यांना सल्ला देत, त्या वेळी शेतकऱ्याच्या शेताची सर्व माहिती त्यांना मिळत असे. त्याआधारे ते सल्ला देत. वेळेत आणि योग्य सल्ला मिळायला लागल्यावर त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या शेतावरही दिसायला लागला. त्याच्या उत्पन्नात वाढ झालीच, शिवाय नफाही मिळाला.\n\"ई-सागू'चा हा प्रयोग 2004-05च्या खरीप हंगामात आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यातील 1051 कापूस उत्पादकांच्या शेतावर राबविण्यात आला. त्यामध्ये 14 समन्वयक आणि 5 कृषी तज्ज्ञांचा सहभाग होता. या प्रयोगामुळे पुढील परिणाम दृष्टिक्षेपात आले. एरवी शेतकऱ्याकडून\nपिकाला देण्यात येत असलेल्या अतिरिक्त खते आणि कीटकनाशकांच्या प्रमाणात घट झाली, त्यामुळे शेताच्या भांडवली खर्चात बचत झाली, तसेच उत्पादनात वाढ होऊन एकरी 3820 रुपयांचा फायदा झाला. या प्रकल्पासाठी वर्षाला एकरी 400 रुपयांची आवश्‍यकता पडली, म्हणजेच रोजचा एकरी खर्च अवघा एक रुपया आला. एक कृषी समन्वयक रोज 30 एकर शेतीची माहिती जमा करू शकतो. म्हणजेच आठवड्याला 150 एकर परिसराला तो भेटी देऊ शकतो. त्यातूनच वर्षाकाठी 1.20 लाख उत्पन्नही मिळून रोजगारनिर्मिती होऊ शकते. हे लक्षात आले. तसेच एक कृषी तज्ज्ञ दिवसाला 5 ते 6 समन्वयकांशी संपर्क ठेवू शकतो आणि 120 शेतांबद्दल सल्ला देऊ शकतो हे सिद्ध झाले.\nया प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, कृषी तज्ज्ञाने शेतकऱ्याच्या शेतावर जाण्यापेक्षा शेतकऱ्याच्या पिकाची स्थिती फोटोग्राफ्सच्या स्वरूपात कृषी तज्ज्ञाकडे पोचविली जाते. संबंधित कृषी तज्ज्ञ या माहितीच्या आधारे पीक परिस्थितीचे विश्‍लेषण करून सल्ला देतो, त्यामुळे त्याचा वेळ वाचून तो एका वेळी जास्त शेतकऱ्यांच्या पिकाविषयी सल्ला देऊ शकतो. शिवाय चांगली पिके व रोगग्रस्त पिके यांची स्थिती समजू शकत असल्याने कृषी तज्ज्ञाला रोगग्रस्त पिकांकडे जास्त लक्ष देता येऊ शकते. या प्रकारामुळे कृषी तज्ज्ञ रात्रीच्या वेळीही काम करू शकतो. एरवी त्याला दिवसा, शेतकऱ्याच्या शेतावर जावे लागले असते. या प्रकल्पाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यात शेतकऱ्याला स्वत: प्रश्‍न विचारण्याची गरज पडत नाही. आपल्या पिकाच्या लागवडीपासून-काढणीपर्यंतची माहिती त्याला प्रत्येक आठवड्याला घरपोच मिळते. आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प परवडणारा आहे.\nया प्रयोगातून आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बराच फायदा झाला. आता 2006पासून हाच प्रयोग 5000 शेतांवर राबविला जात आहे, त्यामध्ये कापसाबरोबरच भात, एरंड, मसूर आदी पिकांचा समावेश करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर संपूर्ण भारतभरात \"ई-सागू' सारखे प्रकल्प राबविता येतील. त्यातून शेतकरी सुखी होईलच, शिवाय कृषी समन्वयकाच्या कामातून सुमारे लाखभर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारही मिळू शकेल.\nविसोबा खेचर [21 Jun 2007 रोजी 16:03 वा.]\nआंध्र प्रदेशच्या धर्तीवर संपूर्ण भारतभरात \"ई-सागू' सारखे प्रकल्प राबविता येतील. त्यातून शेतकरी सुखी होईलच, शिवाय कृषी समन्वयकाच्या कामातून सुमारे लाखभर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारही मिळू शकेल.\nआकडेवारीसकट दिलेला एक उत्तम लेख\nइ-सागू कल्पना छान वाटली. त्यावरील आपला लेखही अत्यंत माहितीपूर्ण वाटला. भविष्यात हे प्रयोग संपूर्ण देशात होवोत आणि पुन:श्च शेतीला आणि पर्यायाने शेतकर्‍यांना सुखाचे दिवस येवोत हीच प्रार्थना इथे ही माहिती दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद\nअवांतर: कर्नाटकातील लोक भाजीला सागू म्हणतात असे ऐकून आहे.\nवा.. पंकज. आणखी एक चांगला लेख. आमची स्वप्ने कुठे तरी सत्यात येतात हे वाचून आनंद झाला.\nमाझ्या महितीत् महाराष्ट्रात सुद्धा काही कृषी विज्ञान केंद्रांमार्फत असे उपक्रम् चालवले जातात. परंतु मोठ्या प्रमाणावर अजून् तरी नाही. नाशिक भागातले मोठे शेतकरी बागायतदार शास्त्रीय शेतीचा वापर करतात. पण जर अख्ख्या गावातील शेतकर्‍यांना इ-शेती करायची असेल् तर् विना सहकार नाही उद्धार.\nबाजार समित्यांच्या धर्तीवर इ-शेती साठी संगणक केंद्रे प्रत्येक् तालुक्याच्या ठिकाणी स्थापन करून ती विभागवार मुख्य कार्यालयांना जोडता येतील. कृषी विद्यापीठे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.\nशासनाने योग्य मानधन् दिल्यास कृषी पदवीधर आणि अभियंते नक्कीच आपल्या ज्ञानाचा वापर शेती विकासासाठी करतील.\nकेल्याने होत आहे रे..\nहा विजय पूर्णपणे तंत्रज्ञानाचा नाही. व्यवस्थापनाचा आहे.पृथ्वी सपाट असती, तर आऊटसोर्सिंग इंडस्ट्री बंद पडली असती :-)\nलेख अतिशय उत्तम आहे. अश्या यशस्वी आणि समाजोपयोगी प्रकल्पांची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या लेखांची नेहमीच प्रतीक्षा असते.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \nछान लेख. हे चंद्राबाबूंच्या पुढाकारांने झाले असावे असे वाटते. तंत्रज्ञानाचा फायदा शेतीला होऊ शकतो हे या निमित्ताने पुढे आले हे बरे झाले. यापासून प्रेरणा घेऊन असे उपक्रम इतर ठिकाणीही सुरू झाले पाहिजेत असे वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2018-04-26T22:59:28Z", "digest": "sha1:4LVN4V6JWBZ3JZ2VEVSYARBFMLS2TSSZ", "length": 4979, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेनिफर लोपेझ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२४ जुलै, १९६९ (1969-07-24) (वय: ४८)\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क\nजेनिफर लोपेझ (जन्म: २४ जुलै १९६९) ही एक अमेरिकन अभिनेत्री, पॉप गायक व मॉडेल आहे.\nइ.स. १९६९ मधील जन्म\nपॉप गायक व गायिका\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मार्च २०१४ रोजी १४:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/session-overall-blog-267107.html", "date_download": "2018-04-26T23:08:35Z", "digest": "sha1:WZVTHDN5TK5YH5AU4F2OU6MG3PD2G55K", "length": 19221, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पावसाळी अधिवेशनात 'ओन्ली सीएम...'विरोधकांना राजकीय 'अॅनेस्थेशिया'ची गुंगी की संमोहन ?", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nपावसाळी अधिवेशनात 'ओन्ली सीएम...'विरोधकांना राजकीय 'अॅनेस्थेशिया'ची गुंगी की संमोहन \nपावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. या अधिवेशनाने काय दिलं. यापेक्षाही या अधिवेशनाने काय शिकवलं हे अत्यंत महत्वाचं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत कुठलंही आंदोलन नाही, घोषणा नाही, स्थगन प्रस्ताव नाही असं गेल्या 10 वर्षांतील पहिलंच अधिवेशन पाहिलंय...राज्यात प्रतिस्पर्ध्यांचा गेम करण्याच्या नादात जनता मात्र सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये लाथाळलेला फूटबॉल बनून गेलीय.\nप्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी\nपावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. या अधिवेशनाने काय दिलं. यापेक्षाही या अधिवेशनाने काय शिकवलं हे अत्यंत महत्वाचं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत कुठलंही आंदोलन नाही, घोषणा नाही, स्थगन प्रस्ताव नाही असं गेल्या 10 वर्षांतील पहिलंच अधिवेशन पाहिलंय. 2 आठवडे होतात तोच मंजुळा शेट्येचा विषय चर्चेत येतो आणि संपतोही... दुष्काळ, कायदा सुव्यवस्था, जलयुक्त शिवार, मराठा मोर्चा विषय बाजूला पडतो, आणि वंदे मातरम् च्या विषयावर वातावरण तापलं. नंतर काय तर भांडणारे भाजप आमदार राज पुरोहित, 'एमआयएम'चे इम्तियाज जलील जेवताना, फुटबॉल खेळताना 'तुझ्या गळा माझ्या गळा' अशा आविर्भावात एकरूप झालेले जनतेनं पाहिलेत.\nदुसरा आठवडा संपतो न संपतो तोच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं प्रकरण समोर येतं. एका मागून एक प्रकरणं बाहेर आल्याने या प्रकरणांमागे नक्की कोण याविषयी शहाण्याला सांगायला नको. तोच सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचं प्रकरण समोर आणण्यात आलं. मोपलवार यांचा पदभार काढण्यात आला. याच वेळी अविर्भावात असलेल्या प्रकाश मेहता यांच्यावरील राजीनाम्याचा दबाव वाढला. भक्कम पुराव्यासाठी आणखी प्रकरणं समोर येत गेली. प्रकाश मेहाता यांच्या नावातील \"पीएम\" बाहेर पडून त्यावर \"सीएम\"ने कशी पकड घेतली, हे खुद्द प्रकाश मेहता यांना देखील समजू शकलं नाही.\nप्रकाश मेहता यांच्या नंतर शिवसेनेला पारदर्शी मुद्दा मिळतो न मिळतो तोच सुभाष देसाई यांच्या एमआयडीसीचं 31 हजार एकराचं प्रकरण बाहेर आलं आणि सुपात असलेली शिवसेना जात्यात आली, आणि देसाईंबरोबर सेनाही भरडली गेली.\nयाच दरम्यान मराठा मोर्चाचे भूत मानगुटीवर बसतं की काय, अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच भाजपचा मराठा हुकुमी एक्का चंद्रकांत पाटील यांना पुढे करत मराठा नेत्यांबरोबर चर्चेचा गळ टाकण्यात आला. सोबतीला भाजपच्या वाटेवर आस लावून बसलेल्या नारायण राणे यांचा सल्ला शिरसावंद्य मानन्यात आला. राणेंची शिष्टाई मराठा मोर्चाला कामी आली.\nया बदल्यात राणेंना भाजपमध्ये प्रवेश कधी मिळणार हा प्रश्न चर्चेचा असला तरी, या अधिवेशनात असलेली सर्वात मोठी डोकेदुखी राणेंमुळे सध्यातरी संपली आहे. भाजपचं दार कधी उघडतं याकडे डोळे लावून बसण्यापलीकडे काहीही उरलेलं नाही हे राणेंनाही काहीसं उशिरा समजलंय.\nप्रकाश मेहता आणि सुभाष देसाई प्रकरणात खडसेंनी आपली मनातली खदखद बाहेर काढली. जो न्याय खडसेंना त्या न्यायाने मेहतांचा राजीनामा का नाही, या मागणीने मेहतांचा फास अधिक घट्ट करण्यात मुख्यमंत्र्यांना अधिकच बळ मिळाले.\nमंत्रिमंडळात \"पीएम\" चा शिक्का लागलेल्या प्रकाश मेहता आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या चौकशीची घोषणा करत दिग्गज नेत्यांना आपलं आश्रित करण्यात मुख्यमंत्र्यांना यश मिळालं. अस्वस्थ असलेल्या खडसे यांना \" भोसरी एमआयडीसी प्रकरण तपासून पाहू असं सांगत\" त्यांचं कमबॅक पुन्हा लांबणीवर टाकलं गेल्याचं स्पष्ट झालं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर, खडसे सभागृहातून बाहेर जाताना त्यांच्या देहबोलीतून हे स्पष्ट दिसत होते.\n राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था, आरोग्य विभागाचा बोजवारा, मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा फियास्को, शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचार, कुपोषित मुलांचा पोषण आहार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जलयुक्त शिवारातील भ्रष्टाचार, पाण्याचे न मिळालेले टँकर, पावसाने दिलेली ओढ, त्यामुळे महाराष्ट्रामधील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात शेतकरीच कोलमडलेत. यंदा धान, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ही पिकंच येणार नाहीत, ही कल्पना आली असताना शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकार विरोधातील आमदारांनी 'ब्र' काढू नये यापेक्षा दुर्दैव ते काय ग्रामीण भागातील आमदारांनी या प्रश्नावर किती आवाज उठवला, किती प्रश्न लावले ग्रामीण भागातील आमदारांनी या प्रश्नावर किती आवाज उठवला, किती प्रश्न लावले कुणाचा दबाव या प्रश्नापेक्षा मुख्यमंत्री आणि आमदार फुटबॉल मॅचला हजेरी लावत असतील तर यावर न बोललेलंच बरं, मेहता, मोपलवार आणि सुभाष देसाईंवर उत्तर देऊन राज्यात उर्वरित प्रश्नांना उत्तरच नाही ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे का आणि कशासाठी राज्याचा कुटुंबप्रमुखच मुलांना चांगले कपडे घालून त्यांचं खपाटीला गेलेलं पोट झाकतोय अशीच काहीशी अवस्था राज्याची झालीय...राज्यात प्रतिस्पर्ध्यांचा गेम करण्याच्या नादात जनता मात्र सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये लाथाळलेला फूटबॉल बनून गेलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: session overall blogअधिवेशनाचं सूप वाजलंअधिवेशातून काय मिळालं\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nतिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/period-leave-demand-264910.html", "date_download": "2018-04-26T23:08:27Z", "digest": "sha1:HNC6TTETEGCV5Y573QUFU3LRPQYOHSQK", "length": 14394, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रसूती रजेनंतर आता 'पिरियड लिव्ह'ची मागणी", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nप्रसूती रजेनंतर आता 'पिरियड लिव्ह'ची मागणी\nमुंबईतल्या कल्चर मीडिया या मीडिया कंपनीने मात्र मासिक पाळीची रजा सुरू केलीय. अशा प्रकारची रजा देणारी ती कदाचित भारतातील पहिलीच कंपनी असावी.\nमुंबई, 12 जुलै : मुंबईतल्या कल्चर मशिन या मीडियाबेस कंपनीने महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीची रजा मंजूर केल्यानंतर आता मुंबई महापालिकेतही अशाच पद्धतीची मागणी होऊ लागलीय. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी यासंबंधीचा ठराव मांडण्यासंबंधीचं पत्र देखील महापालिकेला दिलंय. शासकीय आणि निमशासकीय महिला कर्मचाऱ्यांना 'मासिक पाळी'ची किमान एक दिवसाची रजा दिली जावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारलाही केलीय. शीतल म्हात्रे यांच्या या पत्रामुळे सरकारी तसंच खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना 'पिरियड लिव्ह' मंजूर व्हावी का अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झालीय.\nडोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवान आणइ इटालीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी रजा देण्यात येते. दक्षिण कोरियामध्ये तर ज्या महिला ही रजा घेणार नाहीत त्यांना अतिरिक्त वेतन मिळण्याचीही तरतूद आहे. परदेशातील अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये पिरियड लिव्ह देण्याची पद्धत आता रुजत आहे. पण भारतात पिरियड लिव्ह देण्याची तशी पद्धत नाही. पण मुंबईतल्या कल्चर मीडिया या मीडिया कंपनीने मात्र मासिक पाळीची रजा सुरू केलीय. अशा प्रकारची रजा देणारी ती कदाचित भारतातील पहिलीच कंपनी असावी. ही कंपनी युट्यूब चॅनेल चालवते. या कंपनीत ७५ महिला कर्मचारी काम करतात. तेव्हा मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा देण्याचं नवं धोरण या कंपनीने गेल्या 1 जुलैपासून सुरू केलं आहे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी त्रास जास्त होते तेव्हा त्यांना रजा देण्याचं कंपनीनं ठरवलं आहे. ऑक्टोबर माहिन्यात ब्रिटनस्थित 'कोएक्झिस्ट' या कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिला कर्मचा-यांना सुट्टी देण्याचं जाहीर केलं होतं. अशी सुट्टी देणारी ती ब्रिटनमधली पहिली कंपनी होती. कंपनीने या काळात महिलांना घरुन काम करण्याची मुभा देखील दिली.\n'मासिक पाळी'दरम्यान काय त्रास होतो \nमासिक पाळीच्या त्या पाच दिवसांत होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक त्रासातून प्रत्येक महिला जात असते. पाय, कंबर पोटात दुखणं, चालण्यास त्रास होणं, शारीरिक आणि मानसिक थकवा त्यामुळे होणारे 'मूड स्विंग्स' अशा अनेक गोष्टींचा त्रास तिला होत असतो. असे विषय चारचौघांत सांगणंही अनेकींना सोयीचं वाटत नाही. त्यातून 'वर्किंग वूमन'च्या बाबतीत ही समस्या तर अधिक गंभीर आहे. आपल्याला होणारा त्रास खुलेपणाने सांगता येत नाही तेव्हा मासिक पाळीच्या काळात महिला आजारी असल्याचे कारण सांगून कार्यालयात अनुपस्थित राहतात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://techliebe.com/arunkumar-vaidya/", "date_download": "2018-04-26T22:47:14Z", "digest": "sha1:QIDVMLZBLMFF4XMJQX4BOKRRSO4ZL4RM", "length": 7337, "nlines": 63, "source_domain": "techliebe.com", "title": "यशोगाथा : अरुणकुमार वैद्य | TechLiebe", "raw_content": "\nयशोगाथा – १ 2\n१९६५ च्या पाकिस्तान युद्धात खेमकरण सेक्टरमध्ये घमासान लढाई चालू होती. पाकिस्तानी लष्कराला अमेरिकेने दिलेल्या पॅटर्न रणगाड्यांचा कोण अभिमान पाकिस्तानच कशाला.. हा रणगाडा अभेद्य असल्याचा अमेरिकेचाही दावा होता. खेमकरण क्षेत्र हा तसा चिखलयुक्त दलदलीचा भाग. भारतीय सैन्याला त्यांच्या प्रमुखाने धोका पत्करून पुढे जाण्याचा आदेश दिला. अनेक पॅटर्न रणगाडेही जागेवर खिळवून ठेवून त्यांना नष्ट करण्याचा पराक्रमही त्या प्रमुखाच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने केला. त्यानंतर १९६९ मध्ये, पूर्व विभागाचा अधिभार घेऊन याच बहाद्दराने नागालँडमध्ये चाललेली घुसखोरी रोखली. अनेक घुसखोर आतंकवाद्यांनाही त्याने शिताफीने खिंडीत पकडले. १९७१ च्या युद्धातही त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने २० कि.मी. चा प्रदेश सहज काबीज करत पाकिस्तानचे रणगाडे बेचिराख केले होते.\nअत्यंत तडफदार स्वभाव, धोका पत्करण्याची सदैव तयारी आणि आपल्या कमांडमधील जवानांचा पूर्व विश्वास संपादन करण्याची हातोटी.. यामुळेच हा बहाद्दर म्हणजे ‘अरुणकुमार वैद्य’ यांनी लष्करप्रमुख पदापर्यंत पोहोचण्याचे कर्तृत्व गाजविले. मराठी मुलखाला अभिमान वाटावा अशीच जनरल वैद्य यांची कारकीर्द राहिली आहे. २७ जानेवारी १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले.\n१९४५ मध्ये, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर लगेचच ते लष्करात दाखल झाले. त्यानंतर जानेवारी १९८६ मध्ये, निवृत्त होईपर्यंत त्यांची कारकीर्द सतत बहरत गेली. १९७३ मध्ये, मेजर जनरल, दक्षिण आणि पूर्वोत्तर कमांडचे प्रमुखपद, १९८० मध्ये लेफ्टनंट जनरल अशी अनेक मानाची पदे भूषवित ते अखेरीस लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले. १९८४ च्या जूनमध्ये सुवर्णमंदिरात ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ ही कारवाई झाली तेव्हा लष्करप्रमुखपदी वैद्य होते. त्यांनी खंबीरपणे ही मोहीम यशस्वी केली. पण याच घटनेने दोन वर्षांनंतर त्यांना आपला प्राण गमवावा लागला, कारण शीख दहशतवाद्यांनी पुणे येथे १० ऑगस्टला त्यांची हत्या केली. निवृत्त होताना जगातील अत्यंत शिस्तबद्ध लष्करासाठी आपण काहीतरी भरीव कामगिरी करू शकलो याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले होते.\nयशोगाथा – २ →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/first-date-115061800017_8.html", "date_download": "2018-04-26T22:54:05Z", "digest": "sha1:KET3ECVMFUQJHAI7SR4THU3IWQA3DDTI", "length": 6842, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स\nप्रश्न विचारा : तुमच्या गोष्टी बर्‍याच वेळापर्यंत चालायला पाहिजे म्हणून त्याच्याशी काही प्रश्न विचारा. तुम्ही त्याच्या हॉबी, फॅमिली, मित्र,\nत्याचे फेवरेट म्युझिक इत्यादींबद्दल विचारा. काही असे प्रश्न जसे, राजकारण, सॅलरी किंवा त्याचा इगो हर्ट होईल असे प्रश्न विचारू नका.\nयेथे झाडू ठेवू नये\nसोशल मीडियासाठी प्रियकराला केले शूट, जीव गमावला\nका रे अबोला, का हा दुरावा\nविद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका\nया राशीचा प्रियकर, असे करेल प्रेम\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2012/03/09/305/", "date_download": "2018-04-26T22:35:56Z", "digest": "sha1:ANT3A75WI5IABWI7EQUKXRYA2P43P2E7", "length": 13470, "nlines": 86, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "होळीपौर्णिमा | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nमार्च 9, 2012 Shilpa द्वारा\nपरिपूर्णता ही एका स्वप्नासारखी असते, हातास कधीच लागत नाही पण तिचं एक चित्र डोक्यात पक्कं बसलेलं असतं. पुरणा-वरणाचा स्वयंपाक म्हटला की माझ्या डोळ्यांसमोर असंच चित्र उभं रहातं. केळीच्या पानावर, नाजूकपणे, जागच्या-जागी मांडलेल्या चटण्या-लोणची, कोशिंबिरी, भाज्या, भाताच्या मुदी, भजी, पापड, थेंबभर खीर, कटाची आमटी, कढी, पंचामृत आणि या साऱ्या बेताचा केंद्रबिंदू असलेली पुरणाची पोळी लहानपणी मात्र आईने असं छान मांडलेलं पान वाढलं की माझी तक्रार असायची, “एवढे सगळे पदार्थ केलेयस की त्यानेच पोट भरून जातं, पुरणपोळी खायला जागाच रहात नाही लहानपणी मात्र आईने असं छान मांडलेलं पान वाढलं की माझी तक्रार असायची, “एवढे सगळे पदार्थ केलेयस की त्यानेच पोट भरून जातं, पुरणपोळी खायला जागाच रहात नाही” आता मी दिवसभर खपून तोच घाट घातला की हे आठवतं आणि हसू येतं, कशासाठी हा आटापिटा असं मात्र वाटत नाही, पान पूर्ण भरल्याशिवाय समाधानच होत नाही; कारण काय, तर ही परिपूर्णतेची कल्पना, पिढीजात चालत आलेली\nयावेळी होळीच्या दिवशी अनायसे घरी होते, वेळही होता आणि उत्साहही होता म्हणून सगळं साग्रसंगीत करायचं ठरवलं. कसलीही घाई नाही, कोणताही आणि कोणाचाही व्यत्यय नाही अशा वातावरणात, मनापासून स्वयंपाक करायला लागले आणि घरभर भरून राहिलेल्या प्रत्येक गंधातून अनेक आठवणी जाग्या झाल्या. कोणाची तरी नात म्हणून, कोणाची भाची म्हणून, कोणाची लेक म्हणून, कोणाची नातसून, कोणाची सून म्हणून करून घेतलेल्या कोडकौतुकांची, भरल्या पंक्तींची, सुगरणींच्या हातच्या चविष्ट पदार्थांची आठवण झाली. तसा गतकाळच्या आठवणींत रमणारा माझा स्वभाव नव्हे पण गंध आणि चवी थेट भूतकाळात घेऊन जातात. आजचं माझं आधुनिक आयुष्य माझ्या आधीच्या पिढ्यांतील स्त्रियांच्या आयुष्याहून इतकं वेगळं असतानाही माझ्याही मनातला एक लखलखीत कोपरा तसाच, हुबेहूब त्यांच्यासारखाच आहे याचा पुनःप्रत्यय आला. एकटीच होते मी, तरी मनातल्या मनात या सगळ्या बायकांशी अखंड संवाद चाललेला होता, हे असं करावं, हे तसं करू नये वगैरे संभाषणे कानाशी चालूच होती आणि त्याला माझी प्रत्युत्तरेही. पानं मांडल्यावर मनात आलं की ही पंगत अपुरी आहे, ह्या पहिल्या पंगतीला बसण्याचा मान या सगळ्या बायकांचा आहे. कोणतेही काम नेटकेपणाने, सुबकतेने, कौशल्यांने, मेहेनत घेऊन आणि मनापासून करायचे हा धडा मला दिलेल्या या बायका काय बरं म्हटल्या असत्या माझ्या पंगतीला बसून मनापासून कौतुक केलं असतं की अजून चार धडे दिले असते मनापासून कौतुक केलं असतं की अजून चार धडे दिले असते मला तर वाटतं की “सुगरण आहे हो पोर” असं म्हणता-म्हणताच “ह्यात हिंग नसतो घालायचा किंवा हे थोडं कोरडं झालंय” असंही म्हणाल्या असत्या\nइतके पदार्थ करण्याने जेवताना मोठी मजा येते, कशाबरोबर काय खाऊन चव कशी वाढते किंवा कमी होते हे करून पहायचा एक खेळच होऊन जातो. तिखट, गोड, आंबट, तुरट, खारट, स्निग्ध, मऊ, कुरकुरीत, खुसखुशीत, गार, गरम, कोमट सगळं काही एकाच पानावर आधी गंधाने स्वाद घ्यायचा, मग डोळ्यांनी आणि शेवटी जिभेने. मी लहान असताना जे पदार्थ म्हणजे मला पुरणपोळीच्या मार्गात अडथळा वाटायचे, त्या सगळ्यां पदार्थांचा आस्वाद माझ्या बछड्याला मात्र पुरेपूर घेता येतो. अगदी चटणी-लोणच्यापासून कटाच्या आमटीतल्या शेवग्यापर्यंत सगळ्या पदार्थांचं रसग्रहण करून झाल्यावर बाईसाहेब इतक्या खूष झाल्या की लगबगीने आपल्या खोलीत जाऊन आपला बटवा घेऊन आल्या आणि त्यातली दोन नाणी माझ्या हातावर टेकवून म्हणाल्या “ इतका मस्तं स्वयंपाक केलास म्हणून तुला हे बक्षीस आधी गंधाने स्वाद घ्यायचा, मग डोळ्यांनी आणि शेवटी जिभेने. मी लहान असताना जे पदार्थ म्हणजे मला पुरणपोळीच्या मार्गात अडथळा वाटायचे, त्या सगळ्यां पदार्थांचा आस्वाद माझ्या बछड्याला मात्र पुरेपूर घेता येतो. अगदी चटणी-लोणच्यापासून कटाच्या आमटीतल्या शेवग्यापर्यंत सगळ्या पदार्थांचं रसग्रहण करून झाल्यावर बाईसाहेब इतक्या खूष झाल्या की लगबगीने आपल्या खोलीत जाऊन आपला बटवा घेऊन आल्या आणि त्यातली दोन नाणी माझ्या हातावर टेकवून म्हणाल्या “ इतका मस्तं स्वयंपाक केलास म्हणून तुला हे बक्षीस” आता इतकं गोड बक्षीस मिळाल्यावर पुढच्या वेळेस पुन्हा असा घाट घालणं अपरिहार्यच आहे\nअशाच परंपरा चालू रहातात, सक्तीने न लादलेल्या तर स्वेच्छेने स्वीकारलेल्या; जातीपातीच्या, कर्मकांडाच्या, भेदभावाच्या बंधनात न जखडता सौंदर्याच्या, परिपूर्णतेच्या शोधात समृद्ध झालेल्या\nPosted in खाण्याचे पदार्थ, गोड पदार्थ | Tagged पुरणपोळी, पुरणपोळी थाळी, महाराष्ट्रीयन थाळी, वाढलेले ताट, होळी पौर्णिमा, Holipournima, Maharashtrian Thali, Puranpoli, Puranpoli Taat, Puranpoli Thali | 7 प्रतिक्रिया\non मार्च 12, 2012 at 7:43 सकाळी | उत्तर प्राची\nतू खरोखर ग्रेट आहेस. चित्र पाहून तोंडाला पाणी सुटलं, आणि मनोगत वाचून किंचित डोळ्यातही पाणी आलं. मी ही माझ्या आईशी आणि एका मामीशी स्वयपाक करताना मनोमन बोलत असते. काल हीच मामी माझ्याकडे दोन दिवस रहायला आली; आवळ्याची चटणी तिला आवडली, लिंबाच्या लोणच्यात बिया राहिल्याने ते कडू झालंय म्हणाली, आज रात्रीची भाजी मीच करते घे, असं म्हणून मला बाहेर काढलं, पण सकाळच्या इडल्या सगळ्या फस्त झाल्या म्हणून मला वाइट वाटलं नाही\nकधी खरंच तुझ्या हातचा स्वयपाक खायला मिळेल अशी आशा आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sarabhai-vs-sarabhai-actor-rajesh-kumar-aka-rosesh-sarabhai-quits-acting-to-build-a-smart-village-in-bihar-1664065/", "date_download": "2018-04-26T22:39:19Z", "digest": "sha1:RN26YHQJINAR6CMRCQBCPZ43N5BCSMU5", "length": 16036, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sarabhai vs Sarabhai actor rajesh kumar aka Rosesh Sarabhai Quits Acting To Build A Smart Village In Bihar | अभिनयाला रामराम करुन खेडेगावाला स्मार्ट करण्यासाठी ‘या’ अभिनेत्याचा पुढाकार | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nअभिनयाला रामराम करुन खेडेगावाला स्मार्ट करण्यासाठी ‘या’ अभिनेत्याचा पुढाकार\nअभिनयाला रामराम करुन खेडेगावाला स्मार्ट करण्यासाठी ‘या’ अभिनेत्याचा पुढाकार\nया साऱ्यात त्याला शहरी राहणीमानाची पुसटशी आठवणही येत नाही. मुख्य म्हणजे इथे आल्यावर आपल्याला अंतर्मनाची साद ऐकू येते\nछाया सौजन्य- सोशल मीडिया\nकाही कलाकार हे कलाविश्वासोबतच इतरही क्षेत्रांमध्ये सक्रिय असतात. तर काही इतर क्षेत्रांमध्ये योगदान देण्यासाठी चक्क कलेचाही त्याग करतात. अभिनेता राजेश कुमारसुद्धा सध्या याच मार्गावर चालत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आपल्या खेडेगावाला स्मार्ट खेडेगाव करण्यासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या राजेशने अभिनय क्षेत्रातून काही काळ काढता पाय घेतला आहे.\nराजेश कुमार म्हटल्यावर काही लक्षात येतंय का नाही…. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील रोसेश आठवतोय नाही…. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील रोसेश आठवतोय अगदी बरोबर, रोसेशची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता राजेश कुमार सध्या एका वेगळ्याच कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देतोय.\nअभिनय विश्वाकडे पाठ फिरवून त्याने बिहारमधील बर्मा गावाला स्मार्ट बनवण्याच्या हेतूने काही महत्तावाची पावलं उचलली आहेत. या गावात शेतीच्या अुशंगाने काही महत्त्वाच्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासोबतच जैविक शेती करण्यासाठी त्याने बर्मावासियांना प्रोत्साहित केलं आहे. आपल्या गावाचे ऋण फेडण्यासाठी म्हणून राजेशने हा निर्णय घेतला असून या खेडेगावात वीज उपलब्ध करुन देण्यातही त्याचा मोलाचा वाटा आहे.\nवाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट\n‘मुंबई मिरर’शी संवाद साधताना राजेशने याविषयीची अधिक माहिती दिली. मी गेल्या वर्षी या गावाा भेट दिली. एका पडिक जमीनीला माझ्या वडिलांनी उपजाऊ जमीन करत त्यावर भाजीपाल्याचं पीक घेण्यास सुरुवात केली होती, यावर माझ्या विश्वासच बसेना. हे सर्व त्यांनी पाच वर्षांच्या कावालधीत साध्य केलं होतं. ज्यादरम्यान त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमीत कमी प्रमाणात केला होता. जैविक शेतीविषयी वाचून त्या दृष्टीनेच काही महत्त्वाची पावलं उचलत राजेशच्या वडिलांनी ही किमया केली, ज्याचा त्याच्यावरही फार प्रभाव पडला आणि त्याने गावाकडेच जाण्याचा निर्णय घेतला. सध्या राजेश गावातील लोकांसोबतच काम करतो, त्यांच्यातच त्याची उठबस असते. या साऱ्यात त्याला शहरी राहणीमानाची पुसटशी आठवणही येत नाही. मुख्य म्हणजे इथे आल्यावर आपल्याला अंतर्मनाची साद ऐकू येते, असंही राजेशचं म्हणणं आहे. देशातील शहरी भागात राहणारे जास्तीत जास्त लोक खेड्याकडे गेले, शेती केली तर भारताच्या कृषीउत्पन्नावर त्याचे सकारात्मक परिणाम झाल्याचं पाहायला मिळेल, असंही राजेशचं मत आहे.\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmednagar-parents-of-the-victim-reacting-on-kopardi-rape-murder-case-capital-punishment-484012", "date_download": "2018-04-26T23:19:04Z", "digest": "sha1:747KQNQYX5XDIPNJLRS3MHAGWQX5JSYF", "length": 14078, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अहमदनगर : कोपर्डीचा निकाल : माझ्या छकुलीला न्याय मिळाला : आईची प्रतिक्रिया", "raw_content": "\nअहमदनगर : कोपर्डीचा निकाल : माझ्या छकुलीला न्याय मिळाला : आईची प्रतिक्रिया\n\"न्यायव्यवस्था, उज्ज्वल निकम यांच्यावर माझा विश्वास होता. तपास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी मनापासून तपास केला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला,\" अशी प्रतिक्रिया कोपर्डीच्या निर्भयाच्या आईने दिली.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nअहमदनगर : कोपर्डीचा निकाल : माझ्या छकुलीला न्याय मिळाला : आईची प्रतिक्रिया\nअहमदनगर : कोपर्डीचा निकाल : माझ्या छकुलीला न्याय मिळाला : आईची प्रतिक्रिया\n\"न्यायव्यवस्था, उज्ज्वल निकम यांच्यावर माझा विश्वास होता. तपास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी मनापासून तपास केला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला,\" अशी प्रतिक्रिया कोपर्डीच्या निर्भयाच्या आईने दिली.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/sweet-sixteen-109020600034_1.html", "date_download": "2018-04-26T22:43:05Z", "digest": "sha1:GQWR25FX7MQCKRTFEMH46XPJJLOTIDG3", "length": 12090, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "love tips in marathi | सोळावं वरीस धोक्याचं... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nLove Tips : सोळावं वरीस धोक्याचं...\nतारूण्याच्या दिशेने झुकणारे सोळावे वर्ष खरोखरच धोक्याचंच असतं. या वयातच प्रेमाच्या विषाणूची बाधा होते. त्याच्या किंवा तिच्या आठवणींनी व्याकूळ होण्याचा हाच खरा काळ असतो. करीयरची शिडी चढण्याच्या या काळातच प्रेमाची गाडीही भरधाव वेगाने सुटलेली असते. म्हणूनच 'सोळावं वरीस धोक्याचं' असं म्हटलं जातं.\nया वयातल्या तारूण्य भावना सहाजिक असतात. शिवाय काही अनुकरणातूनही येतात. म्हणूनच या काळात स्वत:ला जपलं पाहिजे. कारण घसरण्याच्या जागा या काळात अजिबात दिसत नाहीत. म्हणूनच योग्य ठिकाणी सावरलं नाही तर घसरणे अटळ आहे. प्रेमाच्या विषाणूची बाधा होण्यात गैर काही नाही. पण हा विषाणू तुमचे करीयर आणि नातेसंबंध यांचा सत्यानाश करू शकतो. त्यामुळे याचा डंख मर्यादित राहू द्यायला शिकले पाहिजे.\nघाईगडबडीत घेतलेला निर्णय पश्चातापाशिवाय काहीच देत नाही. सोळाव्या वर्षी 'तो' तिच्या व 'ती' त्याच्याकडे पहाणे स्वाभाविक आहे. परंतु, यात स्वत:चा तोल सांभाळणे अधिक महत्त्वाचे असते. स्वप्न पाहण्याचा सगळ्यांना हक्क आहे. मात्र ती पाहण्याचाही कुठला काळ असतो याचे भान तरूण-तरूणींनी ठेवले पाहिजे. या वयात घेतलेले निर्णय सहसा चुकीच्या मार्गाने जाणारे असतात. त्यामुळे घरच्यांचा विरोध पत्करावा लागतो. एका बाजूला करियर तर दुसर्‍या बाजूला 'प्रेम' अशी 'द्विधावस्था' होते. अशा काळात प्रेमाची बाधा अभ्यासाला आपल्यापासून दूर करते आणि मग ही प्रेमी मंडळी लपून छपून प्रेमाचे रंग उधळत असतात.\nआता पुढे काय करायचे हा प्रश्न भंडावून सोडतो. आपलं गुपित घरच्यांना कळले तर काय होईल हा प्रश्न भंडावून सोडतो. आपलं गुपित घरच्यांना कळले तर काय होईल अशा दडपणामुळे वैफल्य निर्माण होते. त्यामुळे समाजात मनोरूग्णांची संख्या सतत वाढत आहे. 'प्रेम' करणे चुकीचे नाही. परंतु, स्वत:च्या पायावर उभे राहून 'प्रेम' केवळ करायचे नाही तर ते शेवटपर्यंत निभवायचे असते. कारण प्रेम करणे सोपे आहे, मात्र ते निभवणे कठीण आहे.\nआपल्याला प्रत्येक वयात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे घाईत घेतलेला निर्णय भविष्याची डोकेदुखी ठरता कामा नये. त्यामुळे सोळाव्या वर्षात तोलून मापून पाऊल उचलले पाहिजे.\nसोळाव्या वर्षी घ्यावयाची काळजी-\n* आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. शिक्षणच आयुष्यभर तुमच्या उपयोगी पडेल.\n* लोकांच्या सांगण्यावर जाऊ नका, निर्णय घेताना विवेकबुध्दीचा वापर करा.\n* काहीच सुचत नाही, अशा स्थितीत विश्वसनीय मित्राचा सल्ला घ्या.\n* आपले चुकीच्या दिशेने पडणारे एक पाऊलही कुटुंबासाठी नुकसानदायी ठरू शकते.\n* तारूण्याच्या उंबरठ्यावर चुकीचा निर्णय किंवा चुकीच्या दिशेने पडणारे पाऊल भविष्य उध्ववस्त करू शकते.\n* आपल्या मनातील गोष्ट आई- वडिलांसोबत शेयर करा, त्याने तुमचे मन हलके होईल व अभ्यासात तुमचे मन रमेल.\n75 वर्षांच्या प्रियकराचा खून; 65 वर्षांची प्रेयसी निर्दोष\nआईच्या प्रियकराचा त्यांनी केला खून\nमटन सूप, प्रियकर आणि हत्येचा उलगाडा\nपहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स\nसोशल मीडियासाठी प्रियकराला केले शूट, जीव गमावला\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2281", "date_download": "2018-04-26T22:57:14Z", "digest": "sha1:F2MYEKMDQWIS2NWGT5XOTKDAJYSTMWJV", "length": 28253, "nlines": 51, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सरलतेकडून क्लिष्टतेकडे : रचनेचा प्रश्न | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसरलतेकडून क्लिष्टतेकडे : रचनेचा प्रश्न\n\"argument from design\" किंवा रचना-दृष्टांत - वापरून ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्याचे जे काही प्रयत्न झाले आहेत त्यांचा प्रातिनिधिक म्हणून मी खालील उतारा वापरलेला आहे. १८०२ साली विलियम पेलीने हे लिहिलं. मी त्याचा सर्वसाधारण गोषवारा - स्वैर अनुवाद लिहिला आहे. (कंस माझे आहेत).\n\"समजा तुम्ही रस्त्याने चालत असताना तुम्हाला एखादा दगड दिसला आणि तुम्ही विचार केला की हा इथे कसा काय आला तर तुम्ही म्हणू शकता की हा कायमच इथे असला पाहिजे. (दगड कसा \"झाला\" हा प्रश्न काही तितकासा विचार करण्याजोगा नाही.) पण समजा, तुम्हाला एखादं घड्याळ पडलेलं दिसलं तर त्याविषयी तुम्हाला \"ते कायमच इथे असलं पाहिजे\" असं साधं उत्तर देता येणार नाही.... त्या घड्याळाचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर तुम्हाला असा निष्कर्ष काढावा लागेल की भूतकाळात कधीतरी एका किंवा अनेक अभियंत्यांनी किंवा कुशल कारागिरांनी त्याचा आराखडा आखला असला पाहिजे, त्याची रचना केली असली पाहिजे. (कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे.) .... आता तुम्ही प्राण्यांकडे किंवा एकंदरीतच सृष्टीकडे पहा. जिथे पाहाल तिथे घड्याळा इतक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक जटील वस्तू, रचना दिसतील. मानवी डोळ्याचंच उदाहरण घ्या (डोळ्याच्या क्लिष्टतेच अत्यंत खोलात वर्णन करून मग तो पुढे म्हणतो..) डोळा हा घड्याळापेक्षा किती तरी अधिक सुरचित आहे. वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्याकडे बघितलं तर जागोजाग ही रचना दिसून येते. मग आता तुम्ही मला सांगा, की इतक्या सुंदर रचना बघितल्यावर त्यामागे कोणी रचनाकार नाही यावर कसा विश्वास बसेल तर तुम्ही म्हणू शकता की हा कायमच इथे असला पाहिजे. (दगड कसा \"झाला\" हा प्रश्न काही तितकासा विचार करण्याजोगा नाही.) पण समजा, तुम्हाला एखादं घड्याळ पडलेलं दिसलं तर त्याविषयी तुम्हाला \"ते कायमच इथे असलं पाहिजे\" असं साधं उत्तर देता येणार नाही.... त्या घड्याळाचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर तुम्हाला असा निष्कर्ष काढावा लागेल की भूतकाळात कधीतरी एका किंवा अनेक अभियंत्यांनी किंवा कुशल कारागिरांनी त्याचा आराखडा आखला असला पाहिजे, त्याची रचना केली असली पाहिजे. (कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे.) .... आता तुम्ही प्राण्यांकडे किंवा एकंदरीतच सृष्टीकडे पहा. जिथे पाहाल तिथे घड्याळा इतक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक जटील वस्तू, रचना दिसतील. मानवी डोळ्याचंच उदाहरण घ्या (डोळ्याच्या क्लिष्टतेच अत्यंत खोलात वर्णन करून मग तो पुढे म्हणतो..) डोळा हा घड्याळापेक्षा किती तरी अधिक सुरचित आहे. वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्याकडे बघितलं तर जागोजाग ही रचना दिसून येते. मग आता तुम्ही मला सांगा, की इतक्या सुंदर रचना बघितल्यावर त्यामागे कोणी रचनाकार नाही यावर कसा विश्वास बसेल (प्राणी कसे \"झाले\" हा महत्त्वाचा, विचाराण्याजोगा प्रश्न आहे, आणि त्याचं एकच उत्तर संभवत - ते म्हणजे एका सर्वोच्च शक्तीने - ईश्वराने ते निर्माण केले. याचा अर्थ प्राण्यांचं अस्तित्व हाच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा आहे.)\"\nदृष्टांत नक्कीच प्रभावी आहे. \"आपण का आहोत\" \"या सृष्टीचं कारण काय\" \"या सृष्टीचं कारण काय\" \"माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय\" \"माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय\" यासारख्या असाध्य पण पाठ न सोडणाऱ्या प्रश्नांना (काही केल्या, काही केल्या निळा पक्षी जात नाही - विंदा करंदीकर) हे एक सुबक सोपं उत्तर आहे. जे आस्तिक आहेत त्यांच्या मनात \"हे सगळं कशासाठी\" यासारख्या असाध्य पण पाठ न सोडणाऱ्या प्रश्नांना (काही केल्या, काही केल्या निळा पक्षी जात नाही - विंदा करंदीकर) हे एक सुबक सोपं उत्तर आहे. जे आस्तिक आहेत त्यांच्या मनात \"हे सगळं कशासाठी\" हा प्रश्न दडलेला असतोच. आस्तिकांचच का, पण खऱ्याखुर्‍या नास्तिकांचा विचार केला तरी \"आस्तिकांच काही तरी चुकतंय याबद्दल शंका नाही, पण या प्रश्नांची उत्तरं माहीत नाही खरी\" अशी डिफेन्सिव्ह भूमिका असते. ही परिस्थिती गेली हजारो वर्ष आहे. \"तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाही तेव्हा तुम्हाला आमचं म्हणणं मान्य करावंच लागेल\" या भूमिकेमुळे चला, निदान काही ना काही उत्तर तर आहे ना, म्हणून निम्म्याहून अधिक जग आस्तिक झालं. ईश्वर साकार आहे की निराकार, दयाळू आहे की कठोर, पुनर्जन्म आहे की स्वर्ग वा नरक एवढाच चॉईस आहे यावर सगळी हस्तिदंती मनोर्‍यामधली चर्चा रेंगाळली.\nपण मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. वरवर पटणारा पेलीचा सिद्धांत/दृष्टांत कितपत खरा आहे पेलीच्या भाष्यात दोन उघड उघड चुका दिसतात. एक - त्या मानाने छोटी चूक - मी कंसात मांडलेली आहे. \"कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे.\"... हे गृहीतक वापरून, आपल्याला पेली ते रचित आहे हे पटवतो. मग तो निसर्गाकडे बघतो आणि त्याला घड्याळापेक्षा सुरचित गोष्टी दिसतात. जर निसर्गात घड्याळापेक्षा जटील वस्तु दिसू शकतात, आणि त्या आपोआप तयार होऊ शकतात असं गृहीत धरलं तर घड्याळाविषयी काहीच विशेष वाटण्याची गरज नाही. पण पेली सफाईदारपणे आपल्या मनातील पाने, डोळे (नैसर्गिक - ओर्गानिक) व घड्याळ (मानवनिर्मित - धातूची, कृत्रिम) या दोन कल्पनांमधलं अंतर वापरतो आणि एखाद्या जादुगाराप्रमाणे दोन्हींना सारख्याच पातळीवर (सुरचित - रचनाकाराची गरज असलेले) नेउन ठेवतो. ही चलाखी फारच तरल, वाखाणण्याजोगी आहे.\nपण त्याही पलिकडे पाहता त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे अनुत्ताराचा कळस आहे. \"या सर्व रचनांचा अर्थ लावायचा असेल तर मला शरण या. मला असा जादूगार माहिती आहे जो या सर्व रचना केवळ एक कांडी फिरवून करू शकतो.\" म्हणजे आपल्याला पडलेले सर्व प्रश्न घाऊक पातळीवर एकाच सतरंजी खाली लपवता येतात. \"आपण का आहोत\" \"या सृष्टीचं कारण काय\" \"या सृष्टीचं कारण काय\" \"माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय\" \"माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय\" \"या क्लिष्ट रचना कशा काय झाल्या\" \"या क्लिष्ट रचना कशा काय झाल्या\" या सर्वाचं एकच उत्तर - विधात्याची मर्जी. भाषांतर - माहीत नाही, विचारू नका, आणि विचारही करू नका. एक महान अतिप्रश्न शिल्लक राहतोच - जर हे सर्व रचनेचे प्रश्न फेकून द्यायचे त्या अत्त्युच्च शक्तीच्या भरोशावर, तर ती कशी निर्माण झाली\" या सर्वाचं एकच उत्तर - विधात्याची मर्जी. भाषांतर - माहीत नाही, विचारू नका, आणि विचारही करू नका. एक महान अतिप्रश्न शिल्लक राहतोच - जर हे सर्व रचनेचे प्रश्न फेकून द्यायचे त्या अत्त्युच्च शक्तीच्या भरोशावर, तर ती कशी निर्माण झाली याचं उत्तर \"ती आहेच\". या उत्तराचा \"फायदा\" असा की फक्त एकच प्रश्न अनुत्तरीत राहतो. तेवढा एक सहन केला की बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं \"सोपी\" होतात. हे म्हणजे हजार हजारची दहा वेगवेगळी कर्जं विकून टाकून त्या बदल्यात पाच लाखाचं एकच कर्ज (वरचे पैसे न मिळवता याचं उत्तर \"ती आहेच\". या उत्तराचा \"फायदा\" असा की फक्त एकच प्रश्न अनुत्तरीत राहतो. तेवढा एक सहन केला की बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं \"सोपी\" होतात. हे म्हणजे हजार हजारची दहा वेगवेगळी कर्जं विकून टाकून त्या बदल्यात पाच लाखाचं एकच कर्ज (वरचे पैसे न मिळवता) कबूल करण्यासारखं आहे.\nपण पेलीच्या प्रश्नाकडे पाठ फिरवूनही चालत नाही. \"हे सगळं कसं काय तयार झालं\" जोपर्यंत वैज्ञानिक उत्तर सापडत नाही तोपर्यंत पेलीचं उत्तर कितीही चूक वाटलं तरीही त्याच्या अनुत्तराशिवाय आपल्याकडे अधिक चांगला पर्याय नाही. आणि मेख अशी आहे की सजीव सृष्टीतल्या प्रत्येक कोड्याचं उत्तर सुटलं पाहिजे. पक्षी का उडतात\" जोपर्यंत वैज्ञानिक उत्तर सापडत नाही तोपर्यंत पेलीचं उत्तर कितीही चूक वाटलं तरीही त्याच्या अनुत्तराशिवाय आपल्याकडे अधिक चांगला पर्याय नाही. आणि मेख अशी आहे की सजीव सृष्टीतल्या प्रत्येक कोड्याचं उत्तर सुटलं पाहिजे. पक्षी का उडतात (त्यांना पंख आहेत म्हणून नव्हे - त्यांना उडण्याची क्षमता का असते हा प्रश्न आहे) जिराफाची(च) मान लांब का (त्यांना पंख आहेत म्हणून नव्हे - त्यांना उडण्याची क्षमता का असते हा प्रश्न आहे) जिराफाची(च) मान लांब का डोळे कसे निर्माण झाले डोळे कसे निर्माण झाले (ते कोणी केले असल्यास मुळात तो कर्ता कसा निर्माण झाला (ते कोणी केले असल्यास मुळात तो कर्ता कसा निर्माण झाला) माणसाच्या मना मनाचे पोत जाऊ द्या, त्याचे हात, पाय, जगण्याची इच्छा कुठून आली) माणसाच्या मना मनाचे पोत जाऊ द्या, त्याचे हात, पाय, जगण्याची इच्छा कुठून आली माणूस म्हातारा का होतो माणूस म्हातारा का होतो माणूस मरतो का आई मुलावर प्रेम का करते कोंबडी आधी की अंडं आधी कोंबडी आधी की अंडं आधी बोला, आहेत उत्तरं हजारो वर्ष तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंतांनी डोकी खाजवली, चर्चा केल्या. पण बराच काळ त्यांच्या हाताला रिकाम्या शब्दच्छलाशिवाय काही लागलं नाही. इकडे पेली आनंदात होता, कारण त्याच्या सुंदर चपखल अनुत्तरापुढे कुठचच उत्तर टिकाव धरणार नाही याची त्याला खात्री होती. प्रश्न इतका कठीण होता की सगळ्यांना हात झटकून झक मारत \"हासडल्या तुज शिव्या तरीही तुझ्याच पायी आलो लोळत\" म्हणत यावं लागणार याबद्दल शंका नव्हती.\nया प्रश्नाला पेलीच्या उत्तरा इतकच असंभव उत्तर देता येतं. ते उत्तर असं \"कोणताही प्राणी हा अणु-रेणू पासून बनलेला असतो. पृथ्वीवर हवे तितके रेणू आहेत. ते पाण्यात, वार्‍यामुळे, एकंदरीत ऊर्जेमुळे एकमेकांवर आपटतात - एकमेकांशी जोडले जातात. असेच जर खूप रेणू अचानक विविक्षित आकारात जोडले गेले की कदाचित माणूस तयार होण्याची शक्यता आहे. आणि एकदा एक पुरुष आणि एक स्त्री तयार झाली की पुढचा सोपं आहे.\" ही अर्थातच इतकी हास्यास्पद कल्पना आहे की याला जम्बो जेट दृष्टांत असं नाव आहे. माणूस सोडून द्या, आपण जर एखाद्या जम्बो जेट चे स्पेअर पार्ट मोठ्ठ्या पाखडायच्या यंत्रात घातले, भरपूर उर्जा दिली आणि वाट पाहत बसलो, की कधी तरी त्यातून आख्खं जम्बो जेट बाहेर येईल... त्याची शक्यता काय याचाअंदाज बांधता येतो... त्याला इतका वेळ लागेल की आख्या विश्वाचा कालावधी निमिषार्धाप्रमाणे वाटेल. आणि मनुष्य तर विमानाच्या कित्येक पतीने क्लिष्ट असतो. त्यात शिवाय आणखीन एक स्त्री तयार करायची. ती सुद्धा तो पुरुष मारायच्या आत... त्यापेक्षा पेलीचा जादूगार परवडला.\nमुळात जम्बो जेट तरी कसं तयार झालं आपल्याला विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला हे माहीत असतं. पण त्यांनी तरी शून्यापासून थोडंच बनवलं आपल्याला विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला हे माहीत असतं. पण त्यांनी तरी शून्यापासून थोडंच बनवलं विमानाची कल्पना लेओनारदो दा विन्ची पर्यंत जाते. पण त्याही आधी बलून होते, पतंग होते, आणि उडण्याची \"प्रेरणा\" नसलेल्या, किंवा त्या इच्छेने न बनवलेले कागदाचे कपटे, पानं हवेवर लाखो वर्षांपासून गिरक्या घेताहेत. हवेवर तरंगणाऱ्या वस्तु ते आधुनिक जम्बो जेट पर्यंत कल्पना/रचना - अवकाशात (कल्पना/रचना - अवकाश ही संकल्पना भौतिकीतल्या hilbert स्पेस प्रमाणे आहे. गरज पडेल तेव्हा मी तिचा अधिक विस्तार करीन. तूर्तास या शब्दांवरून बोध होईल तोच पुरे आहे.) रेष काढली तर त्यावर मधल्या मधल्या टप्प्यांवर त्या त्या काळाच्या तंत्रज्ञानाला शक्य असे अनेक विमानाचे \"पूर्वज\" सापडतात. किंबहुना विमानांच (किंवा \"उडणार्‍या/तरंगणाऱ्या वस्तूंचं - पक्षी वगळता\") नीट वर्गीकरण केलं तर त्यांच्यात हवेपेक्षा जड व हवेपेक्षा हलके अशा दोन उघड शाखा तयार झालेल्या दिसतील. \"हवेपेक्षा हलके किंवा आपल्या आपण (शक्तीशिवाय) तरंगणारे\" मध्ये साबणाचे फुगे, पानं, कागदाचे कपटे, सुंदरीचे भुरभुरणारे उत्तरीय, छत्र्या, पाराशूत, हात-ग्लायडर, ग्लायडर, बलून, मोठे बलून ते हिंडेनबर्ग पर्यंत वाटचाल दिसेल. (इथे या चढत्या क्रमात उडणे या प्रक्रियेची देखील हळूहळू वाटचाल होताना दिसते. [भरकटणे, एका जागी भुरभुरत राहणे, संथपणे खाली येणे, तरंगत थोडे पुढे जाणे, तरंगत बरेच पुढे जाणे पण वार्‍यावर अवलंबून असणे, आणि खऱ्या अर्थाने तरंगत पाहिजे तिथे जाता येणे] हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे - कारण रचनेची वाढ होते त्याबरोबर विशिष्ट क्षमतेतही बदल होत जातो. शब्दांना जीव प्राप्त होतो.)\nही मांडणी करण्यामागे उद्देश काय तो असा - जम्बो जेट किंवा हिंडेनबर्ग शून्यापासून तयार करणं यासाठी रचना अवकाशात प्रचंड मोठी उडी घ्यावी लागते. अशा उड्या मारणं अशक्यप्राय असतं. म्हणजे मोहेंजोदारो संस्कृतीतल्या अग्रेसर अभियंत्याला अणुबॉम्ब बनवायला सांगण्यासारखं. पण त्यालादेखील काही वस्तू तरंगतात, हे माहीत असतं (उदा सुंदरीचे भुरभुरणारे उत्तरीय). आपल्याला काही पुरावा सापडलेला नाही, पण जर असं सिद्ध झालं की त्या काळात पतंग अस्तित्वात होते तर त्याचं आश्चर्य वाटणार नाही. तरंगणाऱ्या वस्तूंपासून पतंगा पर्यंत फार मोठी उडी नाही. जर रचनाहीनतेपासून ते अत्यंत क्लिष्ट रचनेपर्यंत छोट्या छोट्या पायर्‍यांचा प्रवास आखता आला तर तो शक्य आहे. आणि जर या पायर्या अगदी बारीक केल्या तर तो जिना न राहता वरती जाणारा ramp होईल. मग त्यावरून प्रवास करणं सहज शक्य आहे. गरज आहे ती पाठून लावण्याच्या बलाची. आणि पुरेशा काळाची. पण तीन चार अब्ज वर्षं म्हणजे काही कमी नाही.\nरचनेच्या प्रश्नाला उत्क्रांतीवादाने दिलेलं उत्तर या स्वरूपाचं आहे. टकमक टोकावर जायचं असेल तर खालून वर उडी मारता येत नाही. गडावर चढण्याचा हत्तीमार्ग शोधावा लागतो. उत्क्रांतिवादाचा थोडा उहापोह आपण पुढच्या लेखात करू. (नमनाला आणखी थोडं तेल पडलं, पण ही लेखमालाही एकदम उडी न मारता हत्तीमार्गाने नेण्याचा प्रयत्न आहे.) एका नामवंत प्राणी शास्त्रज्ञाने म्हटले आहे \"दुर्दैवाने उत्क्रांतिवादाचा प्रॉब्लेम असा आहे की तो आपल्याला कळला आहे असं सगळ्यांना वाटतं.\" आपल्याला शाळेत शिकवल्यापैकी \"माकडापासून माणूस झाला\" \"माणसाची शेपटी न वापरल्याने झिजून गेली\" \"जिराफाची मान लांब झाली\" \"सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट\" \"समूहाच्या भल्यासाठी..\" अशा तुकड्यापलिकडे फारसं काही लक्षात नसतं. मानवाला सतावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं त्यात आहेत हे तर कोणी सांगितलेलंही नसतं.\nवाचकांना विचार करायला लाऊन सतावण्याचा उद्देश सफल झाला आहे ;) अश्या लेखातील तर्कावर उपक्रमी चर्चा करतील ती आणि लेखमालेतील पुढील पुष्प वाचण्यास उत्सुक आहे\nविनंती: लेखात एखादा शेर/कवितेची ओळ द्याल तेव्हा पूर्ण द्या. एकच ओळ सांगून का जीव टांगणीला लावता राव :)\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nश्री घासकडवी, मागच्या भागाप्रमाणेच हा भागही आवडला. उत्क्रांतीत अनेक अपयशे आहेत तसेच आश्चर्यकारकपणे टिकलेले जीवही.\nकालपरवाच एनपीआर वर रोटीफरविषयी नवीन संशोधनाची ओळख झाली. खाली चित्रफीत देत आहे.\nराजेशघासकडवी [02 Feb 2010 रोजी 14:19 वा.]\nचित्रफितीबद्दल धन्यवाद. रोटीफरच्या जीवाणूंवर मात करण्याच्या \"युक्ती\"प्रमाणे निसर्गात अशा अचंब्यात टाकणार्‍या हजारो adaptations आहेत. ज्या पाहून थक्क व्हायला होतं. पेलीला जे दिसलं, जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतं ते केवळ हिमनगाचं छोटंसं टोक आहे. या लेखमालेवरच्या चर्चांमधून जीवसृष्टीच्या एकंदरीत क्लिष्टतेची थोडी ओळख व्हावी हाही हेतु आहे.\nलैंगिक पुनरुत्पादन हा पुनरुत्पादनाचा एक प्रकार आहे. रचनेच्या क्लिष्टतेच्या चढत्या पायर्‍यांपैकी एक. ती पायरी नक्की कशी चढली गेली याबद्दल अनेक चांगले तर्क असले तरी शेवटचं उत्तर सापडलेलं नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-04-26T22:58:55Z", "digest": "sha1:J6VYJ72O66BXUQD4U6ONMOMA5XPCADVC", "length": 3363, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जरीकाम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकापडावर धातूमिश्रित किंवा धातूच्या धाग्याने केलेल्या भरतकामास जरीकाम म्हणतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जानेवारी २०१३ रोजी ०४:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/4?page=5", "date_download": "2018-04-26T22:32:13Z", "digest": "sha1:GY7VWWF4YA34ZUCJZUIFIF7CGEP3EIRB", "length": 7879, "nlines": 174, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संगणक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगुगलने ऑफलाईन (व ऑनलाईन) वापराकरीता आयएमई (इनपुट मेथड एडिटर) उपलब्ध केल्याचे नुकतेच कळले. यात मराठी सहित १४ भाषांचा समावेश आहे. मी हा आयएमई डाऊनलोड केला, परंतु लॅपटॉपमध्ये इंडीक सपोर्ट नसल्याने वापरता आला नाही. लवकरच वापरून बघेन.\nएसटीची इंटरनेटद्वारे तिकिट बुकिंग सेवा\nमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते इंटरनेटद्वारे तिकीट बुकिंग सेवेची नुकतीच सुरुवात झाल्याची बातमी बर्‍याच जणांनी वाचली असेल.\nगेल्या वर्षभरात मी संगणकावरील मराठी टंकलेखनाचे विविध प्रकार वापरून बघितले. सध्या मी मराठी टंकलेखन आणि हा लेखही उबंटु, SCIM आणि iTRANS पध्दत वापरून लिहीतो आहे.\nमित्रहो, महिन्यापूर्वी \"महाजालीय शारदीय अंक\" काढण्याबद्दलची मी माझी कल्पना आपल्यासमोर मांडली होती. त्या कल्पनेचं जोरदार स्वागत झालं.\nमराठी वर्णमालेसंबंधी शासनाचे धोरण\nमराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन \nसंबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत येथे आहे...\nNewt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)\nमराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश युनिकोड सीडीत उपलब्ध ...\nमदत पाहीजे - मराठी शब्द कृपा / पृथ्वी\nमी उबंटु ९.०४ वापरतो. त्यावर एस् सी आय एम वापरून मी मराठी लिहितो, परंतु कृपा / पृथ्वी सारखे शब्द लिहिताना ते 'प्रु' असे लिहीले जातात. कोणाला काही माहीती\nकोणताही मजकूर लेफ्ट, राईट, सेंटर व जस्टिफाय अशा चार प्रकारे दर्शविता येतो. यातील जस्टिफाय हा पर्याय स्विकारल्यास काही शब्द मधेच अलग करावे लागतात. यालाच हायफनेशन म्हणतात.\nगुगल क्रोम - काय असेल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/trade-policy-of-united-states-of-america-1647489/", "date_download": "2018-04-26T22:45:37Z", "digest": "sha1:LHCQD2FMC5BDVV5UBHDQSKARBHLGKMVT", "length": 24309, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Trade Policy of United States of America | अर्थचक्र : जागतिक व्यापार-युद्धाची दुंदुभी | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nअर्थचक्र : जागतिक व्यापार-युद्धाची दुंदुभी\nअर्थचक्र : जागतिक व्यापार-युद्धाची दुंदुभी\nअमेरिकेत होणाऱ्या आयातीवर निर्बंध आणण्याचं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं होतं.\nअमेरिकेतल्या आयातीवर मोठे कर लादून त्या आयातीचा प्रवाह आवळण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासन पावलं टाकत आहे. त्यासाठी इतिहासात विशेष कधी वापरल्या न गेलेल्या तरतुदींवरची धूळ झटकली जात आहे.\nऑअमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात स्थानिक रोजगार वाचवण्यासाठी अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर निर्बंध आणण्याचं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं होतं. ते अध्यक्ष बनल्यानंतरच्या पहिल्या वर्षांत अमेरिका ‘ट्रान्स-पॅसिफिक पार्टनरशिप’ या नावाने होऊ घातलेल्या महाकाय मुक्त व्यापारी कराराच्या वाटाघाटींमधून बाहेर पडली. पण अमेरिकेतली आयात थोपवण्याच्या दिशेने बाकी काही मोठी पावलं ट्रम्प प्रशासनाने उचलली नव्हती. उमेदवार म्हणून ट्रम्प यांनी पूर्वी कितीही अचाट घोषणा केल्या असल्या तरी अध्यक्ष ट्रम्प मात्र जागतिक व्यापार संघटनेची चौकट मोडेल, अशी काही नाटय़मय पावलं उचलणार नाहीत, असा विश्वास व्यापार निरीक्षकांना वाटायला लागला होता.\n२०१८ मधल्या ताज्या घडामोडींमुळे मात्र तो विश्वास पुरता ढासळला आहे. मुक्त जागतिक व्यापारामुळे अमेरिकेची व्यापारी तूट वाढली आहे. चीन-भारतासारखे देश अमेरिकी बाजारपेठेचे लचके तोडत आहेत. त्यामुळे अमेरिकी उद्योगांचा धंदा बसला आहे आणि परिणामी अमेरिकेतले रोजगार हिरावले जात आहेत, अशी ट्रम्प यांची मांडणी आहे. या मांडणीचाच पुढचा टप्पा आहे तो अमेरिकेतल्या आयातीवर मोठे कर लादून त्या आयातीचा प्रवाह आवळण्याचा आणि त्या दिशेने ट्रम्प प्रशासन आता पावलं टाकू लागलं आहे.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nत्यासाठी अमेरिकी कायद्यांमध्ये असणाऱ्या, पण इतिहासात विशेष कधी वापरल्या न गेलेल्या, अशा तरतुदींवरची धूळ झटकली जात आहे. अशा एका तरतुदीचा वापर करून आधी अमेरिकेने जानेवारी महिन्यात सौरऊर्जेच्या उपकरणांवर आणि वॉशिंग मशीनवर कर लादले. आणि आता आणखी एक तरतूद वापरून पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियम वस्तूंच्या आयातीवर अनुक्रमे २५ टक्के आणि १० टक्के कर लागू करण्यात करण्यात आला आहे. या तरतुदीत हे कर बसवण्यासाठी तिथल्या व्यापार सचिवांनी असा अहवाल दिला की, या दोन्ही वस्तूंच्या आयातीमुळे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत आहे हे निर्णय जाहीर करतानाच ट्रम्प यांनी असा इशारा दिला की, यापुढे अमेरिका आयात करांच्या बाबतीत ‘जशास तसे’ या तत्त्वाचा वापर करण्याचा विचार करत आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूच्या अमेरिकी निर्यातीवर कुठला देश १० टक्के कर लावत असेल तर अमेरिकाही त्या देशातून होणाऱ्या त्या वस्तूच्या आयातीवर किमान १० टक्के कर लादेल. विकसित देशांमधले आयात कर हे सहसा विकसनशील देशांच्या आयात करांच्या पातळीपेक्षा बरेच खालच्या स्तरावर असतात. जागतिक व्यापार संघटनेनेही हे तत्त्व मान्य केलेलं आहे. त्याला तिलांजली देऊ न अमेरिकेने ‘जशास तसे’ असं नवं तत्त्व अंगीकारलं तर त्याचा परिणाम विकसनशील देशांच्या अमेरिकी निर्यातीवरचा करभार वाढण्यात होईल.\nआठवडाभरात ट्रम्प यांनी आणखी दोन आघाडय़ा उघडल्या. एक तर चीन बौद्धिक संपदेच्या नियमांचं पालन करत नाही, अशा सबबीखाली आणखी एका तरतुदीचा वापर करून अमेरिका चीनमधून येणाऱ्या बऱ्याच वस्तूंच्या आयातीवरचा कर वाढवेल, अशा बातम्या आल्या आहेत. दुसरीकडे, भारत सरकारच्या निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या योजना या जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करत आहेत, अशी तक्रार अमेरिकेने व्यापारी संघटनेकडे केली आहे.\nट्रम्प यांच्या या सगळ्या आक्रमक पावलांमुळे जागतिक व्यापाराचं विश्व सध्या ढवळून निघालं आहे. चीन आणि युरोपीय समूहाने पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवरच्या आयात करांना कडाडून विरोध करताना अमेरिकी निर्यातीवर नवे कर लादण्याचा इशारा दिला आहे. या नव्या करांविषयीची घोषणा करताना अमेरिकेने असंही जाहीर केलंय की अमेरिकेचे मित्र-देश वाटाघाटी करून आणि त्यांच्या निर्यातीमुळे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येणार नाही, अशी हमी देऊ न या करापासून आपल्यापुरती सूट मागू शकतील. या नव्या करांमधून सध्या अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिको यांना वगळलंय. पण त्याचबरोबर त्या दोन्ही देशांबरोबर अमेरिका ‘नाफ्ता’ या मुक्त व्यापारी कराराच्या फेरआखणीची बोलणी करतंय. त्या वाटाघाटींमध्ये या करांच्या टांगत्या तलवारीचा दबाव म्हणून वापर केला जाणार आहे. एकंदर, जागतिक व्यापार संघटनेची नियमबद्ध चौकट न जुमानता कुणाला धमकावून, कुणाला चुचकारून, द्विपक्षीय वाटाघाटींमध्ये व्यापाराबरोबरच अमेरिकेच्या हिताचे इतर मुद्दे घुसडून आयातकर निश्चित करण्याची एक नवी पद्धत ट्रम्प प्रशासन आणू पाहतंय. अशा अपारदर्शक पद्धतीमध्ये काही व्यक्तींचे किंवा गटांचे हितसंबंधही लुडबुडू शकतील.\nजागतिक अर्थव्यवस्थेसाठी आणि बाजारांसाठी आगामी काळ खूप अनिश्चिततेचा असणार आहे. अमेरिकेच्या आयात करांना जागतिक व्यापार संघटनेत कोण आव्हान देईल, या वावटळीत जागतिक व्यापार संघटनेची नाव फुटेल काय, कुठले देश अमेरिकेच्या वळचणीला जाऊ न आपल्यापुरते कर माफ करून घेतील, कुठले देश अमेरिकेच्या पावलांना शह देण्यासाठी पुढची पावलं उचलतील, अमेरिका इतर वस्तूंवरचेही कर वाढवेल की त्या केवळ वाटाघाटी स्वत:च्या अनुरूप करण्यासाठी दिलेल्या धमक्या आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काही महिन्यांमध्ये उलगडतील.\nकेवळ सध्या जाहीर झालेल्या करांचा विचार केला तरी त्यांचे बरेच पडसाद उमटतील. पोलादाची किंवा अ‍ॅल्युमिनियमची अमेरिकेला सध्या होत असलेली निर्यात कमी झाली तर तो माल आशिया, युरोपच्या बाजारपेठांकडे वळेल आणि या वस्तूंच्या किमती कमी होऊ शकतील. खुद्द अमेरिकेतही पोलाद किंवा अ‍ॅल्युमिनियमचा वापर करणाऱ्या इतर उद्योगांचा उत्पादन खर्च वाढेल आणि त्या उद्योगांची स्पर्धाक्षमता उणावेल. मग त्या उद्योगांमधली (उदा. वाहन उद्योग) आयात तरी वाढेल किंवा त्या उद्योगांनाही वाढीव आयातकरांची मागणी रेटावी लागेल.\nआयातकरांची कुंपणं उभारण्याची जागतिक स्पर्धा यातून सुरू झाली तर ते निर्यातीसाठी आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासदरासाठीही घातक असेल. गेल्या सात वर्षांंमध्ये या वर्षी पहिल्यांदाच जागतिक आर्थिक वाढीचा दर ३.९ टक्क्यांच्या जवळपास पोहोचेल, असं आशादायक चित्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजांमध्ये रंगवलं गेलं आहे. जागतिक व्यापार-युद्धाच्या सावटाने मात्र त्या आशावादाला काजळी लागली आहे.\n(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक विश्लेषक म्हणून कार्यरत)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maitrey1964.blogspot.com/2015/05/blog-post.html", "date_download": "2018-04-26T22:41:55Z", "digest": "sha1:NYOOPEODK7ZI4IFCUYWVIQP42545ONKM", "length": 25054, "nlines": 125, "source_domain": "maitrey1964.blogspot.com", "title": "मैत्रेय१९६४: महाराष्ट्र दिन -१ मे २०१५", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. \" अमृताते पैजा जिंकणारी \" आपली मातृभाषा , आपला गौरवशाली इतिहास , आपली मराठमोळी संस्कृती यांचा ज्यांना ज्यांना अभिमान आहे ते सर्व मला प्रिय आहेत.तेव्हा आपण माझ्या ब्लॉगवर जरुर भेट देत राहा. जय महाराष्ट्र ,जय मराठी.\nमहाराष्ट्र दिन -१ मे २०१५\nआज आपण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ५५ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. ५५ वर्षांपुर्वी हे राष्ट्र, होय राष्ट्रचं, स्वकीय राज्यकर्त्यांशी सनदशीर संघर्ष करुन व १०६ हुतात्मांच बलीदान देवुन या लढवय्या मराठी माणसांनी मिळवलं आहे.अर्थात मराठी माणसांना संघर्ष काही नविन नाही. पण या लढ्याची फारशी जाणिव आत्ताच्या मराठी समाजाला आहे असे जाणवत नाही. एखाद्या माणसाला अचानक वडीलार्जीत संपत्ती मिळाल्या वर तो जशी बेजबाबदार पणे ऊधळपट्टी करेल तसच काहीसं आपण आपल्या राज्या प्रती वागत आहोत.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी रोहीडेश्वरा समोर स्वतंत्र राजसत्तेची शपथ घेतल्या नंतर मराठी समाज या ना त्या कारणाने देश रक्षणासाठी लढतच होता. महाराजांनी रोहिडेश्वरा पुढे स्वतंत्र राजकीय सत्तेचा जो संकल्प सोडला होता तो फक्त आत्ताच्या महाराष्ट्र राज्याच्या सिमेपुरताच मर्यादीत नक्कीच नव्हता. महाराजांनी स्वप्न पाहीले होते ते एका साम्राज्याचे, मराठी साम्राज्याचे. मराठी साम्राज्याचे स्वप्न मनात असल्यानेच महाराजांनी राज्याभिषेक झाल्या नंतर मराठी भाषेतील राज्य व्यवहार कोष तयार करण्याचे काम हाती घेतले. त्या मुळे महाराजांच्या राजधर्माचा मुळस्त्रोत हा जरी सहिष्णु हिंदु परंपरेचा असला तरी या राज्याच्या प्रशासनाची भाषा मराठीच असली पाहीजे हे त्यांच्या मनात नक्की होते.महाराजां बद्दल बरेच काही लिहीले गेले आहे आणि पुढेही लिहीले जाणार आहे यात शंकाच नाही. पण आज आपण ज्या महाराष्ट्र धर्मा बद्द्ल बोलतो ती संकल्पना त्या महापुरुषाचीच होती हे कोणालाही नाकारता येणार नाही.त्यामुळे महाराजांनी ज्या क्षणी रोहिडेश्वरा समोर स्वतंत्र राजकीय सत्तेची शपथ घेतली तो क्षण म्हणजेच ’महाराष्ट्र’ या राष्ट्राची स्थापना असे मी मानतो. महाराजांनी लावलेल्या वटवृक्षाचा विस्तार झाला तो थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात.त्याचीच परिणीती म्ह्णजे दिल्लीच्या मुघल बादशहाने मराठ्यांना त्याच्या प्रदेशातुन चौथाई वसुल करण्याची सनद देण्यात झाली. थोडक्यात काय मराठ्यांचे राजकीय व सामरीक प्रभुत्व बादशहाने कबुल तर केलेच पण त्याच्या स्वत:च्या रक्षणाची जबाबदारी पण त्याने मराठ्यांवरच टाकली. ही गोष्ट सिद्ध करते मराठ्यांच शौर्य व प्रभुत्व संपुर्ण हिंदुस्तानने जणू काही मान्यच केले होते.\nमग प्रश्न पडतो की, आजचा महाराष्ट्र हा महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र आहे का ज्या महाराष्ट्र धर्माची स्थापना महाराजांनी केली तो आज अस्तित्वात आहे का ज्या महाराष्ट्र धर्माची स्थापना महाराजांनी केली तो आज अस्तित्वात आहे का आपल्या राज्याची राजभाषा मराठी असावी असे जे स्वप्न महाराजांनी पाहीले ते आज पुर्ण झाले आहे का आपल्या राज्याची राजभाषा मराठी असावी असे जे स्वप्न महाराजांनी पाहीले ते आज पुर्ण झाले आहे का. महाराज हे सर्व सामान्यांना आपले वाटत होते त्या मुळे महाराजांच्या मराठी साम्राज्याच्या स्वप्नासाठी मराठी समाजाने आपल्या पिढ्यान पिढ्या रणांगणावर खर्ची घातल्या आहेत. महाराजांनी मराठी समाजाला स्वप्न तर दाखवलेच पण त्यांच्या समोर ध्येय ठेवले ते त्यांच्या आपल्या साम्राज्याचं. आपला इतिहास साक्षी आहे की हे ध्येय साध्य करण्यासाठी सगळ्या मराठी समाजाने अविरत संघर्ष केलेला आहे. कुठलीही अपेक्षा न बाळगता मराठी समाज हे ध्येय साध्य करण्या साठी लढत राहीला त्या बद्दल आपण आपल्या पुर्वजांचे ऋणी असलेचं पाहीजे.\nमराठी समाजाच्या शौर्याचा परमोच्च बिंदु म्हणजे पानिपतची तिसरी लढाई ( सन १७६१, दिवस १४ जानेवारी) असे मी मानतो. या लढाईतल्या मराठ्यांच्या पराक्रमाच कौतुक शत्रुने, प्रत्यक्ष अहमदशाह अब्दालीने केलं आहे. जगाच्या इतिहासात एकाच दिवशी लाखो सैनिक प्रत्यक्ष लढताना मृत्युमुखी पडल्याच दुसरं उदाहरण नाही. हे युध्द मराठे लढले ते हिंदुस्तानचे रक्षणकर्ते म्ह्णुन. त्याच बरोबर या देशाच्या सिमा कोणत्या असाव्यात हे या युद्धाने नक्कि केले. हे युध्द मराठे जर जिंकले असते तर हिंदुस्तानचाच नव्हे तर जगाचा इतिहास बदलला असता. मराठी साम्राज्याचे स्वप्न पुर्ण होण्याचा तो क्षण लढाईतल्या काही घटनांनी उधळला गेला. मराठे जिंकले असते तर इंग्रजांना या देशावर राज्य करताच आलं नसतं. काहीश्या फरकान आपण युध्द हारलो पण पानिपताच्या तिसर्‍या लढाईच वैशिष्ठ हेच की विजयी पक्षाला दिल्लीवर राज्य करता आल नाही. या लढाईत अब्दालीच एव्हड नुकसान झाल की तो परत तर गेलाच पण त्या नंतर खैबरखिंडीतुन या देशावर हल्ला करण्याच धाडस कोणीच दाखवलं नाही. इतका गौरवशाली इतिहास असलेलं राज्य / राष्ट्र किंवा समाज आपल्या हिंदुस्तानात दुसरा कोणताही नाही.पण तरीही आपल्याच महाराष्ट्रात मराठी समाज, मराठी भाषा व मराठीमोळी संस्कृती यांची पदोपदी अवहेलना करण्याची मग्रुरी का दिसुन येते\nव्यापार-धंदा गुजराथी-मारवाड्यांच्या हाती, बिल्डर्स परप्रांतीय, हॉटेल्सवाले दाक्षिणात्य(बहुतांश शेट्टी), काहि अपवाद सोडले तर मराठी व्यक्तिरेखा सिनेमात दिसते ती कामवाली बाई किंवा शिपायाच्या भुमिकेत, शेयर मार्केट मध्ये मराठी माणुस असलाच तर सर्वसामान्य गुंतवणीदार म्हणुन मग आपल्या समाजाचं अस्तित्व जाणाव असे आपण आहोत तरी कोठे एक सरकारी नोकरी आणि दुसरं राजकारण. पण खाजगीकरणाचे वारे वाहात असताना व परप्रांतीयांचे लोंढे सातत्याने येत असताना भविष्यात या दोन क्षेत्रात,सरकारी नोकरी आणि राजकारण, तरी मराठी माणुस शिल्लक असेल का याची साधार शंका मनात उभी राहाते. शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र व महाराष्ट्र धर्म आज थोड्याफार प्रमाणात शिल्लक असेल तर खेड्यापाड्यात.\"अमृतातेही पैजा जिंकी\" असं जीचं सार्थ वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे अशी आपली मराठी भाषा महाराष्ट्राच्या राजधानीत व सरकारी खात्यांमध्ये स्वत:चा शोध घेत वणवण फिरत आहे.\nआजचाच TIMES OF INDIA पाहा. पहिल्या पानावर महाराष्ट्र दिना बद्दल येका ओळीचाहि उल्लेख नाही. इथे प्रकाशित होणार्‍या इंग्रजी वर्तमानपत्रात शिवजयंतीचा , महाराष्ट्र दिनाचा उल्लेख देखिल न करण्याचा उपमर्द कसा होवु शकतो. मराठी माणुस इंग्रजी वर्तमानपत्रांचा ग्राहक नाही का. हे होत कारण मराठी माणुस, मराठी संस्क्रुती यांच्या खिसगणतीतच नाही.\nमध्यंतरी माझा एक मित्र कोकणात फिरण्या साठी गेला होता. त्याला असं दिसुन आलं की समुद्रकाठच्या गावां मधिल जमिन विकत घेण्याचा सपाटाच परप्रांतीयांनी लावला आहे. मला वाटतं हेच चित्र महाराष्ट्राच्या सर्वच भागात असेल. जमिन विकण्याची मराठी माणसांची निकड खरी की त्या जमिनी विकत घेण्यातली परप्रांतीयांची दुरदृष्टी खरी याचा सारासार विचार मनाशी केला तर जे उत्तर येतं हे मनात खंत निर्माण केल्या शिवाय राहाणार नाही. शहरातील जागांचे भाव न परवडल्याने दुरदुरच्या खेड्यांमध्ये ( वसई, विरार, डोंबिवलि ,टिटवाळा, बदलापुर ही काही वर्षां पुर्वी खेडीच होती ना) फेकला जाणारा पांढरपेशा नोकरदार मराठी माणुस एक-एक इंच मागे-मागे सरत जेव्हा आपल्या मुळच्या गावापर्यंत रेटला जाईल त्या वेळी त्याला विदारक जाणिव होईल की आपल्या मुळ गावात देखिल आपल्या मालकीचं असं काहीच शिल्लक उरलेलं नाही. तेव्हा कुठे पळणार आहोत आपण..... . ही वस्तुस्थिती फार भयानक आहे पण दुर्दैवाने ती सत्यच आहे. आज आपल्याला गरज आहे ती शेलारमामां सारख्या जागृत नेतृवाची. आपले पळतीचे सर्व मार्ग नाहीसे झाले तर आणि तरच आपल्या पुढीला काही शिल्लक राहाण्याची शक्यता आहे.\nराजकीय किंवा युध्दजन्य कारणाने एखाद्या समाजाच टप्प्याटप्प्याने माघार घेत जाणं समजुन घेता येतं. पण आपल्याच राज्यात आपलचं राजकीय नेतृत्व अद्याप शिल्लक असताना असं होणं हे अनाकलनीय व सुन्न करुन टाकणारं आहे. हिटलराच्या काळात ज्यु समाजाला नियोजन बध्द रितीने हद्दपार केलं गेलं. त्याला एक्झोड्स (Exodus) असा इंग्रजी भाषेत शब्द आहे. एक्झोड्स या शब्दाचा अर्थ आहे,\" A journey by large group to escape from hostile environment.The departure of the Israelies out of slavary in Egypt led by Moses.\".\nतेव्हा मराठी माणसांच पण एक्झोड्स होतयं की काय आणि होत असल्यास त्याला जबाबदार कोण आणि होत असल्यास त्याला जबाबदार कोण याचा विचार आत्ताच व्हायला हवा. नाहीतर एक उत्सव म्हणुन अजुन २५ वर्षांनी देखिल \" महाराष्ट्र दिन \" ,\" मराठी भाषा दिवस\" साजरा होईल पण अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणुन कोणी सिंग असेल आणि आपले लाडके बाबु मोशाय अमिताब बोलबच्चन त्यात मराठी माणसांना हिंदीत २ मिनिटं श्रध्दांजली वाहुन हिंदी कविता सादर करतील.....\nअसो. या प्रश्नांची उत्तरं साधी -सरळ नाहीत .कारण याचं जे उत्तर असेल ते पहिल्यांदा आपल्या प्रत्येकाकडेच बोट दाखवणार आहे. त्या मुळे यावर उपाय शोधायचा कोणी असेल तर तो आपणचं. तेव्हा मग परत शिवचरीत्र आठवायला सुरुवात करायची आणि म्हणायच,\n\" छत्रपती शिवाजी महाराज की ...... जय\".\nहा महामंत्र उच्चारला की आपल्या मनगटांना त्यांच्या पोलादी असण्याची परत एकदा जाणिव होईल.\nतेव्हा महाराष्ट्र दिन साजरा करताना...\nमहाराष्ट्र राज्याच्या निर्मिती साठी बलीदान केलेल्या हुतात्म्यांच स्मरण करुया, बेळगाव-कारवार- निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याच भान ठेवुया, माय मराठी विश्वभाषा व ज्ञानभाषा होईल या साठी यथाशक्ती प्रयत्न करुय़ा अन जातीपातीच्या पलीकडे विचार करणारा मराठी समाज निर्माण करुया ....\nहे केल तर अन तरच छ्त्रपति शिवाजी महाराजांचा समर्थ महाराष्ट्र अस्तित्वात येईल.\nआणि हेच महाराष्ट्र दिन साजरा करण्याच प्रयोजन अन उद्देश असावा अस मला वाटत.\nजय महाराष्ट्र जय मराठी\nद्वारा पोस्ट केलेले देवेंद्र मराठे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nदहीहंडी- एक दुसरी बाजु\nएका गोड मुलीची गोष्ट\nअसमानतेचं जागतिकीकरण- श्री. गिरीश कुबेर.\nमहाराष्ट्र दिन -१ मे २०१५\nपुस्तक..... मला आवडलेलं (15)\nसावनी सलोनी पीया (3)\nमराठी विज्ञान परिषद पुणे\nविज्ञान रंजन स्पर्धा 2018 निकाल भाग 2\nराधासुता चा धर्म विचारायचा अधिकार तुम्हला कुणी दिला\n : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nवॉटरमार्क थीम. TommyIX द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3175", "date_download": "2018-04-26T22:42:26Z", "digest": "sha1:W4ODAU43YI7ULFBPMG6L5T3HX3TDCHOC", "length": 42306, "nlines": 119, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत\nपूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत\nभारताच्या विश्वचषक स्पर्धा जिंकल्याच्या १९८३ च्या सामन्यानंतर जर आणखी कुठल्या विश्वचषक स्पर्धेतील सामना अविस्मरणीय झाला असेल तर तो आहे १ मार्च २००३ ला झालेला एक ’जागतिक महायुद्धा’चा सामना. तब्बल तीन वर्षांनंतर हे दोन पिढीजाद शत्रू एकमेकांसमोर प्रथमच येत होते म्हणून तो दोन्ही देशांच्या सन्मानाचा सामनाच बनला होता आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडूत एका बाजूला प्रचंड ईर्षा तर दुसर्‍या बाजूला तितकाच प्रचंड दबाव असे वातावरण होते. सेंच्यूरियन मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.\nमीडियाशी बोलतानासुद्धा सांभाळून बोलणे जरूरीचे होते. सरावाच्या वेळी राहुल द्रवीडने संयमाने मीडियाला माहिती दिली. \"आम्ही या सामन्याकडे विश्वचषक स्पर्धेतील महत्वाचा सामना म्हणून पहात आहोत, पण इतर सामन्यांप्रमाणेच हा एक क्रिकेटचा सामना आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.\" खेळाडूंच्या मनावर दबाव होताच कारण प्रत्येक खेळाडूला आपल्या नेहमीच्या पातळीच्याही वरचा खेळ करायला हवा होता. शिवाय आपल्या भावनांवर वचक ठेवायला हवा होता कारण भडक वागणूक मैदानावर तसेच भारतात टीकेचा विषय बनली असती.\nसामन्याच्या आदल्या दिवशीच्या भोजनाच्या वेळी युवराजने आणि वीरूने सौरव गांगुलीची फिरकी घेतली आणि एकच हंशा पिकला. सौरवनेही नाटकीपणाने सर्वांना सांगितले \"पहा ही आजकालची तरुण पोरे मोठ्यांना मान देईनाशी झाली आहेत\". अशी चेष्टा-मस्करी अझारुद्दीन कप्तान असताना कधीच झाली नव्हती. पाकिस्तानशी अनेक सामने खेळून मुरलेला सौरव म्हणाला कीं या सामन्याचा मानसिक दबाव इतका जास्त असतो की एकाद्याला-प्रेक्षक काय किंवा खेळाडू काय-हृदयविकाराचा झटकासुद्धा यायचा एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ५०० पेक्षा जास्त बळी घेतलेल्या वासीमला सांगितले गेले कीं त्याने १००० बळींचे लक्ष्य ठेवावे एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ५०० पेक्षा जास्त बळी घेतलेल्या वासीमला सांगितले गेले कीं त्याने १००० बळींचे लक्ष्य ठेवावे गमतीने वासीम उत्तरला, \"केवळ अशक्य गमतीने वासीम उत्तरला, \"केवळ अशक्य आधीच मला वाटतंय कीं मला अँब्युलन्समधून आणि स्ट्रेचरवरून मैदानात यावे लागणार आधीच मला वाटतंय कीं मला अँब्युलन्समधून आणि स्ट्रेचरवरून मैदानात यावे लागणार\nभारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा नागरिक नसलेला जॉन राईटही दबावाखाली होता कारण या सामन्याच्या निकालाचा विश्वचषक स्पर्धेच्या निकालावर परिणाम होणार होता सामन्यावर लक्ष केंद्रित न करता अंतःस्फूर्तीवर जास्त अवलंबून असणार्‍या पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी शिस्तबद्ध क्रिकेट खेळले पाहिजे असे तो म्हणे सामन्यावर लक्ष केंद्रित न करता अंतःस्फूर्तीवर जास्त अवलंबून असणार्‍या पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी शिस्तबद्ध क्रिकेट खेळले पाहिजे असे तो म्हणे नियंत्रित खेळ केल्यास पाकिस्तान स्वतःचा पराभव स्वतःच घडवून आणेल असे त्याला वाटे.\nमैदानावर जायच्या आधी खेळाडूंनी न्याहारी केली आणि ते टेबल टेनिसही खेळले. महंमद कैफला सचिनशी दोन हात करायचे होते, पण तो तर न्याहरी करण्यातच गुंग होता. खेळाडू आपापली बॅट घेऊन बसमध्ये चढले. सैनिक ज्याप्रमाणे आपली शस्त्रे हातातून खाली ठेवत नाहींत तसेच फलंदाजही आपली बॅट नेहमी बरोबरच घेतात\nदोन्ही संघ मैदानात उतरले व क्षेत्ररक्षणाचा सराव करण्यात गुंतले.\nनाणेफेकीनंतर दोन्ही संघांनी मैदानात उतरून एकमेकांशी हस्तांदोलन करण्याची प्रथा आहे. आधी जराशी कांकू झाली पण शेवटी वकार आणि सौरवने हस्तांदोलन केल्यावर सर्वांनी ते केले. सेंच्यूरियनवरील सार्‍या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही संघांचे मैदानावर स्वागत केले.\nसामन्याची सुरुवात पहाता यावेळी पाकिस्तानने चांगली फलंदाजी केली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सईद अन्वर आणि तौफीक उमर फलंदाजीला आले. सईद तर ’फेरारी’ या ’रेसिंग कार’सारखा वेगात धावा करत होता. ते पाहून भारतीय तंबूत जरा निराशेचे सूर निघू लागले राजसिंग डुंगरपूरना (राजभाई) आपले खेळाडू दमलेले आणि धीमे वाटले. \"खेळाडूंना सामन्याआधी विश्रांती द्यायला हवी होती. त्यांना ऑलिंपिकमध्ये भाग घेणारे धावपटू बनवू नये\" असे जॉन राईटला सांगायला ते ’ड्रेसिंगरूम’कडे गेले.\nया आधीही एक शतक ठोकणार्‍या सईदने इथेही शतकी खेळी केली आणि ८० च्या धावगतीने ७ चौकारांसह १२६ चेंडूंत १०१ धावा ठोकल्या. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली व पहिला बळी ११व्या षटकात ५८ धावांवर पडला. (५८-१) पण त्यानंतर मात्र फलंदाज बाद होत गेले. एकूण २७३ धावात त्याच्या एकट्याच्याच १०१ धावा होत्या तर बाकीच्यांनी केवळ १६२ धावाच केल्या. ठरावीक गतीने फलंदाज बाद होत गेल्याने धावांची गतीसुद्धा कमीच होती (षटकामागे ५.५ धावा). अन्वरने मात्र खंबीरपणे एक बाजू लढवली व तो १९५ धावसंख्या असताना तो बाद झाला (१९५-५). विश्वचषक स्पर्धेतील हे त्याचे तिसरे तर एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यांतील वीसावे शतक होते. भारताविरुद्ध एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने तोपर्यंत २००० धावा केलेल्या होत्या शतकानंतर त्याची एकाग्रता कांहींशी भंग पावली व तो नेहराच्या गोलंदाजीवर त्रिपळाचित झाला. सईदच्या १०१ धावांनंतर पाकिस्तानच्या त्यानंतरच्या उच्चतम धावा होत्या ३२ (युनीस खान), २९ (रशीद लतीफ) आणि अवांतर (२७) शतकानंतर त्याची एकाग्रता कांहींशी भंग पावली व तो नेहराच्या गोलंदाजीवर त्रिपळाचित झाला. सईदच्या १०१ धावांनंतर पाकिस्तानच्या त्यानंतरच्या उच्चतम धावा होत्या ३२ (युनीस खान), २९ (रशीद लतीफ) आणि अवांतर (२७) भारतातर्फे जहीर-नेहराने प्रत्येकी २-२ आणि श्रीनाथ-दिनेश मोंगिया यांनी १-१ बळी घेतले. इंजमाम उल हक धावबाद झाला.\nपाकिस्तानचा आपल्या तोफखान्यावर (शोएब अख्तर, वकार युनूस, वासिम अक्रमआणि अब्दुल रझ्झाक) आणि शाहिद अफ्रीदीच्या फिरकी गोलंदाजीवर जबरदस्त विश्वास होता व २७३ ही धावसंख्या भारताला बाद करण्यास पुरेशी आहे असेच त्यांना वाटले होते.\nपण जेंव्हां विरुद्ध बाजूला सचिन उभा असतो तेंव्हां कशाचीच खात्री देता येत नाहीं. या सामन्यातही ’सामनावीर’ हा किताब पटकावणार्‍या सचिनने हे दाखवून दिले कीं त्याला क्रिकेटच्या जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज कां समजण्यात येते\n२७३ धावा झालेल्या पाहून सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले कारण विश्वचषक स्पर्धांत या आधी भारताने प्रतिस्पर्ध्याची ओलांडलेली मोठ्यात मोठी धावसंख्या २२२ होती. \"आपला पराजय पहाण्यापेक्षा आधीच्या विमानाने परत जावे हे बरे\" असे सामना पहायला आलेला एक पाहुणा पुटपुटला तर दुसर्‍या एकाने \"आपल्या सर्व खेळाडूंना विजय मल्ल्यांच्या विमानात घालून खूप उंचीवरून पॅरॅशूटशिवाय खाली ढकलून द्यायला हवे\" आणखी एकाने तारे तोडले विजय मल्ल्याही प्रेक्षकांत होते पण चुप होते.\nसचिनच्या डाव्या पायातून कळा येत होत्या. तरीही त्या सहन करत सचिनने चमकदार फलंदाजी करत झंजावाती ९८ धावा केल्या आणि त्याच्या जोरावर भारताने ४६ व्या षटकातच पाकिस्तानने केलेल्या २७४ धावां ओलांडत दैदिप्यमान विजय मिळविला होता. सचिन एक मॅच-विनर ठरला होता आणि त्यायोगे भारताचा ’सुपर सिक्स’मध्ये प्रवेश झाला होता.\nभारत-पाकिस्तानमधील सामना म्हणजे हमरीतुमरीवर येऊन घातलेले वादविवाद, कट्टर अनुयायांमधील तेढ आणि अतीशय तंग वातावरणात होणारा सामन हे ओघानेच आले हा सामना पहाता यावा म्हणून भारतातील कित्येक शहरांत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली होती. ज्या शहरांनी अशी सुटी जाहीर केली नव्हती तिथे \"जनता कर्फ्यू\" लागला होता कारण मुले शाळेला गेली नव्हती आणि सामना सुरू व्हायच्या वेळेपासून कार्यालये ओस पडली होती आणि रस्तेही रिकामे होते. घड्याळाचा काटाच जणू फिरायचा थांबला होता आणि शंभर कोटी लोकांनी श्वास रोखून धरले होते.\nयापूर्वी कधीही सर न केलेली २७४ धावांची संख्या आता सर करायची होती आणि त्यासाठी कांहीं तरी असामान्य प्रयत्नांची गरज होती. पाकिस्तानी संघात वासीम अक्रम, शोएब अख्तर आणि वकार यूनिस यांचा ’तोफखाना’ होता. सचिन फलंदाजी करायला उतरला तेंव्हा कांहींसे अनोखे वातावरण निर्माण झाले होते. साधारणपणे फलंदाजीची सुरुवात सहवाग करतो पण आज सचिनने सुरूवात केली. सहवाग खुष होता कारण फक्त २२ यार्डावरून तो फलंदाजीचे एक असामान्य आणि चित्तथरारक तांडवनृत्य पहाणार होता.\nआपल्या पदलालित्याच उपयोग करून सचिनने अक्रमचा एक चेंडू ऑनसाईडला वळवून त्याचा पहिला चौकार मारला. त्यानंतर विजेच्या लोळासारखी गोलंदाजी करणार्‍या अख्तरचा आखूड टप्प्याचा चेंडू त्याने वेळेवरच ओळखला आणि ’कट’चा कांहींसा वरून जाणारा फटका (uppish cut) निवडून त्याने तो कव्हर पॉइंटवरून प्रेक्षकांत पाठवून एक सणसणीत षट्कार मारला. सचिनचे तांडवनृत्य सुरू झाले होते.\nत्या दिवशी सेंच्यूरियनवरील ’सुपरस्पोर्ट पार्क’च्या मैदानावरील प्रेक्षकांना सचिनच्या भात्यातील वेगवेगळे फटके पहायची सुवर्णसंधी लाभली होती. त्याच्या पायाच्या दिशेने टाकलेल्या चेंडूला यष्टी ओलांडून तो अतीशय अचूक टाइमिंगच्या सहाय्यने मिडविकेटच्या दिशेने सुंदर फटके मारत होता. पाठोपाठ एक ऑनड्राईव्हचा अप्रतिम फटका त्याने सीमापार केला आणि आपण आज एकदम फॉर्मात आहोत हे जाहीर करून टाकले.\nगुरुस्थानी असलेल्या सचिनची फलंदाजी पाहून सहवागलाही चेव आला असल्यास नवल नाहीं. त्याने ’कव्हर पॉइंट’वरून एक षट्कार ठोकला आणि कांही सुरेख ’ड्राइव्ह’चे फटके मारले. षटकामागे ९ पेक्षा जास्त वेगाने धावा करत भारताने पहिल्या साडेपाच षटकात ५३ धावा धावफलकावर लावल्या होत्या. वकारच्या एका ’स्विंग’ होणार्‍या चेंडूवर ’ड्राइव्ह’ मारणाच्या प्रयत्नात सहवाग कव्हरमधे अफ्रीदीच्या हातात झेल देऊन बाद झाला. त्याने १३ चेंडूंत तीन चौकारांच्या आणि एक षटकारांच्या सहाय्याने २१ धावा केल्या होत्या. (५३-१)\nवकारच्या पुढच्याच चेंडूवर सौरव गांगुली पायचित झाला आणि पाकिस्तानी खेळाडूंना चेव आला. वकार स्वतःवरच इतका खूष झाला कीं तो एक-एक करत सगळ्या खेळाडूंकडे पळत गेला. पाकिस्तानी खेळाडूंनी एकमेकांच्या पाठीवर शाबासक्या दिल्या-घेतल्या\nआता महंमद कैफ मैदानावर आला. आणि त्याने कुठलेही धोके न पत्करता सचिनला सुंदर साथ दिली. पण सचिनने आपली झंजावाती फटकेबाजी चालूच ठेवली. पहिली ’पॉवर-प्ले’ची पंधरा षटकें संपल्यावर क्षेत्ररक्षक मैदानभर दूर-दूर पसरले पण त्याचा सचिनच्या फटकेबाजीवर फारसा परिणाम झालेला दिसला नाहीं. ८३ वर पोचल्यावर त्याने १२,००० धावांचा पल्ला पार केला आणि ही बातमी पडद्यावर झळकताच भारतीय समर्थकांनी जल्लोष करून मैदान डोक्यावर घेतले.\nसचिनबरोबर शतकी भागीदारी (१०२) केल्यावर आणि ६० चेंडूंत ३५ केल्यावर कैफने अफ्रीदीचा चेंडू आपल्या यष्टीवर ओढून घेतला व तो त्रिफळाचित झाला. (१५५-३)\nत्याच्या जागी भारताचा \"भिंत\" म्हणून नावाजला गेलेला राहुल द्रविड फलंदाजीला उतरला त्यावेळी सगळ्या प्रेक्षकात एक उत्कंठेचे वातावरण निर्माण झाले होते. द्रविडने सेट व्हायला पुरेसा वेळ घेतला पण त्याचे लक्ष धावफलकावर आणि धावांची गती पाकिस्तानला हरविण्यासाठी पुरेशी आहे याकडे तो लक्ष देऊन पण काळजीपूर्वक खेळत होता.\nपण दुसरीकडे सचिनचे तांडवनृत्य सुरूच होते व त्यामुळे धावगती खाली येण्याची कांहींच शक्यता नव्हती. या सुमाराल सचिनचा पाय जास्त दुखू लागला. आपल्या फिजियोने-लायपसने-हॅमस्ट्रिंगचा दुखावलेला स्नायू खेचून त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाहीं. त्याने रनरही घेतला, पण ९८ च्या वैयक्तिक धावसंख्येवर शोएबने योग्य पल्ल्यावर (Good length) टाकलेला एक चेंडू उसळला व सचिनच्या बॅटला चाटून उंच उडाला तो थेट युनूस खानच्या हातात.\nघामाघूम झालेला सचिन दुखरा पाय घेऊन हळू हळू चालत तंबूत परतला आणि ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर तो खुर्चीत कोसळलाच. तो मनाने आणि शरीराने पूर्ण थकला होता. कुणीही त्याच्या जवळही गेले नाहीं. साधारणपणे अशा विजयी खेळीनंतर जेंव्हां खेळाडू तंबूत परततो तेंव्हां जल्लोष होतो, सहकारी आनंदाने त्याचे अभिनंदन करतात. पण सचिनला कुणीही कांहींही बोलले नाहीं. सचिन आपण कसे बाद झालो याचा ’रीप्ले’ पहात बसला होता. वर्‍याच वेळानंतर जॉन राईट त्याच्याजवळ आला आणि त्याने सचिनला पाठीवर हात ठेवून शाबासकी दिली. कुणीतरी सचिनचे पॅड्स सोडली. सौरवनेही दुरूनच आवाज न करता टाळ्या वाजवल्या.\nशतक पूर्ण व्हायला दोनच धावा कमी पडल्या. सचिनची एक अतीसुंदर खेळी संपुष्टात आली. हे शतक एरवी त्याच्या सर्व शतकांतील ’कोहिनूर’च ठरले असते. पण १३० च्या धावगतीने (strike rate) बारा चौकार आणि एक षट्कार यांच्या सहाय्याने ७५ चेंडूत ९८ धावा काढून आणि सुमारे २२ षटकात उरलेल्या ९७ धावा काढायचे आव्हान राहुल आणि युवराजवर सोपवून सचिन २८ व्या षटकात तंबूत परतला (१७७-४).\nसचिनच्या या खेळीत एकच गालबोट होते. तो ३२ धावांवर असताना वासिम अक्रमच्या गोलंदाजीला तोंड देत होता. वासिमने अब्दुल रझाकला जिथे उभे केले होते तिथे उभे न रहात तो स्वतः होऊन दुसरीकडे हलला. रझ्झाकचे दुर्दैव असे कीं पुढच्याच चेंडूवर सचिनचा फटका उंच उडाला आणि वासिमने जिथे रझ्झाकला उभे केले होते नेमका तिथेच गेला व तो झेल रझ्झाकला घेता आला नाहीं. त्यामुळे वासिम अक्रम संतापून रझ्झाकला म्हणाला \"तुझे पता है तूने किसका कॅच छोडा है\" रझ्झाक ओशाळून गप्प बसला\nकव्हर्समधून सुरेख कव्हर ड्राइव्ज मारत युवराजने ५३ चेंडूंत आपले नाबाद अर्धशतक झळकवून आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याचे हे अर्धशतक अनमोल होते कारण त्यामुळे भारताला विजय प्राप्त करून दिला. युवराजच्या बॅटीतून धावा जलद गतीने बनत होत्या त्यामुळे राहुलने कुठलीही अनिष्ट पडझड होणार नाहीं याची काळजी घेत ७६ चेंडूंत ४४ धावा केल्या (धावगती ५८) व तो नाबाद राहिला.\nशेवटी भारताचा विजय झाल आणि त्या नंतरच भारताच्या तंबूतली शांतता संपली. सगळ्यांनी एकमेकाना ’हाय-फाइव्हज’ दिले आणि खेळाडूंनी हस्तांदोलने करत एकमेकांना मिठ्या मारल्या. सौरव धावत मैदानावर गेला व त्याने नाबाद परतलेल्या फलंदाजांचे अभिनंदन केले. पाकिस्तानी खेळाडू हळू-हळू आपल्या ड्रेसिंगरूमकडे परतले व त्यांनी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले. रझ्झाक आणि सईद अन्वर तर भारतीय तंबूत आले. एरवी उत्साहित न होणारा जॉन राईटसुद्धा उत्साहात होता. सचिनने घरी फोन केला आणि तो त्याच्या पत्नीशी-अंजलीशी-बोलला. तिने अभिनंदन करण्याबरोबरच फोन बाहेर नेऊन सचिनला मुंबईतील दिवाळीपेक्षा जास्त उत्साहात वाजणार्‍या फटाक्याचे आवाज ऐकविले. भारताच्या कानाकोपर्‍यातून आनंदाच्या आणि जयजयकाराच्या घोषणा सुरू झाल्या होत्या आणि फटाके फुटू लागले होते. भारताने आपल्या क्रिकेटमधल्या(ही) कट्टर शत्रूला \"चारी मुंड्या चीत\" करून चौथांदा खडे चारले होते (विश्वचषक स्पर्धांत हे दोन संघ एकूण चार वेळा समोरासमोर आले आहेत आणि चारही स्पर्धांत भारताने पाकिस्तानला हरविले आहे.)\nसौरवने सार्‍या संघाला बक्षिस समारंभाला बोलावले. सचिन दुखावलेल्या पायामुळे लंगडत तिथे गेला. त्याला पाहिल्याबरोबर मैदानातील सर्व प्रेक्षकांनी प्रचंड जल्लोष केला. सचिनला सामना-वीर ठरविण्यात आले.\nत्या दिवशी लाहोर आणि कराची या शहरांत दुखवट्याचे वातावरण होते. पाकिस्तानमधल्या सगळ्या प्रांतांमध्ये शोककळा पसरली होती. लवकरच कप्तान आणि प्रशिक्षकांना बदलण्याची मागणी यायची शक्यता होती. सगळीकडे क्रोधाचे, निराशेचे आणि धक्का बसल्याचे वातावरण होते. पण क्रिकेट्च्या खर्‍याखुर्‍या पाकिस्तानी चाहत्यांच्या हृदयात कांहींसा आनंदही होता. कारण पुन्हा एकदा एका क्रिकेटवीराने चांगल्यात चांगली फलंदाजी जेवढी करता येऊ शकते तेवढी करून दाखविली होती आणि त्या दिवशी जो संघ जास्त चांगला खेळला होता त्याचा विजय झाला होता. आता क्रिकेटकडून आणखी काय अपेक्षा ठेवता येतील.\nऋणनिर्देश: माझे सहकारी श्री. नाफडे यांनी या लेखासाठी बरेच लेख पुरवले. त्यात श्री अमृत माथुर (विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघाचे व्यवस्थापक) यांचाही लेख अंतर्भूत आहे. तंबूतील गप्पागोष्टी त्यांच्याच लेखावरून घेतल्या आहेत. बाकीची माहितीसुद्धा बर्‍याच ठिकाणाहून जमविली. जितकी माहिती वापरू शकलो तितकीच माहिती अजूनही शिल्लक आहे\nबरीच न माहीत असलेली माहीती समजली. सचिनचे गुणगान कितीही ऐकले आणि केले तरी कमीच आहे. उरलेली माहिती लेखात टाकता आली नाही तरी मला व्यनीतून पाठवावी ही विनंती.\n९६ च्या वर्ल्डकपमधल्या इडन गार्डन वरच्या भारत श्रीलंका सामन्याची इतर धावा, निकाल आणि विनोद कांबळीचे रडणे वगळता इतर माहीती असल्यास त्यावरही लेख लिहावा.\nता. कर्‍हाड जि. सातारा\nपुढचा लेख ईडन गार्डनवरील 'आपल्या' पानिपताबद्दलच आहे.\nसुधीर काळे जकार्ता [03 Mar 2011 रोजी 03:24 वा.]\nपुढचा लेख ईडन गार्डनवरील 'आपल्या' पानिपताबद्दलच आहे.\nवा छान वाटले वाचून :)\nमी पाहिलेल्या अविस्मरणीय सामन्यांपैकी एक या सामन्यात सचिनने शोएबला भिरकावले तो सिक्स निव्वळ अप्रतिम होता. त्याचे कितीतरी व्हिडीओज यू ट्युबवर आहेत. त्यानंतर शोएबची गोलंदाजी थोडा वेळ बंद केली होती.\n\"महंमद कैफला सचिनशी दोन हात करायचे होते,\"\nतुम्हाला हस्तांदोलन म्हणायचे आहे का\n'टेबलटेनिस'च्या मॅचमध्ये 'दोन हात' करायचे होते\nसुधीर काळे जकार्ता [03 Mar 2011 रोजी 10:21 वा.]\nनाहीं. त्याला 'टेबलटेनिस'च्या मॅचमध्ये 'दोन हात' करायचे होते.\nह्या अशा लेखांची जातकुळी कोणती उपक्रमावर असे लेखन चालते\nया लेखात क्रिडा क्षेत्रातील ऐतिहासिक घटना वर्णन केली आहे. उपक्रमासाठी अतिशय योग्य लेख आहे. अशाप्रकारे लेखांविषयी शंका उत्पन्न करत राहण्यापेक्षा लेख वाचून लेखावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल.\nकाळेकाका, लेख आवडला. अशाप्रकारच्या रोचक सामन्यांचे आणखीही वर्णन येऊ द्यात.\nआंतरराष्ट्रीय क्रीडा मनोरंजन विरंगुळा आस्वाद माहिती\nकाळे यांनी जातकुळी दिली असताना पुन्हा हा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय सामन्याशी निगडीत बर्‍याच नवीन गोष्टीही समजत आहेत. पुढच्या वेळी कट्ट्यावर गप्पा मारताना किंवा मुलांना सचिनची महती सांगताना नक्कीच उपयोगी पडतील ;-)\nता. कर्‍हाड जि. सातारा\nपरवाच क्रिकइन्फोवर श्री अमृत माथुर यांचा लेख वाचला. मराठीत वाचताना अजून चांगला वाटला.\nलंकेविरुद्धातील 'पानिपत'विषयी वेगळी माहिती येण्याची वाट पाहतो आहे.\n८ किंवा ९ तारीख उजाडेल असे वाटते\nसुधीर काळे जकार्ता [04 Mar 2011 रोजी 14:02 वा.]\n८ किंवा ९ तारीख उजाडेल असे वाटते, कारण मी उद्या आणि परवा प्रवासात आहे\n१९९६ च्या विश्वचषकातील ९ मार्चला बंगलोरच्या चिन्नास्वामीवर झालेल्या भारत-पाकिस्तानमधील उपांत्यपूर्व सामन्याची गोष्ट ऐकायला आवडेल....अजय जडेजाची आतिषबाजी व व्यंकटेश प्रसादचा बदला.... एकदा येउद्याच\nउद्या ईडन गार्डनवरील आपले पानीपत\nसुधीर काळे जकार्ता [09 Mar 2011 रोजी 02:49 वा.]\nउद्या ईडन गार्डनवरील आपले पानीपत. नंतर बेंगलोरच्या सामन्याबद्दलची आपली फर्माइश.\nजकार्तावाले काळे, सध्या मुक्काम (१ आठवड्यासाठी) वॉशिंग्टन डीसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mrsac.gov.in/rit/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T22:39:28Z", "digest": "sha1:L4BCHBUNFYC63AY3CRZLVJVHNZIJYHGU", "length": 6457, "nlines": 100, "source_domain": "mrsac.gov.in", "title": "एमआरसॅक- माहितीचा अधिकार | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सेंटर", "raw_content": "\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५, भाग ५(१) आणि ५(२) यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशनस सेंटर च्या सक्षम अधिकारी यांनी माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी खालील प्रमाणे नियुक्त केले आहेत.\nश्री. सतीश म. दशोत्तर\nश्री. दिपक भा. देवरे\nवरील अधिकाऱ्यांचा पत्ता आणि टेलीफोन नंबर\nमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशनस सेंटर\n(नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन)\nनागपूर – ४४० ०२५\nफोन : +९१- ७१२- २२२००८६ / २२३८५७६ / २२२५८९४\nफ़ॅक्स : +९१- ७१२- २२२५८९३\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ अंतर्गत एमआरसॅक या संस्थेची स्वयं:प्रेरणेने प्रसिद्ध केलेली माहिती मिळविण्याकरीता येथे क्लिक करा\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती मिळविण्यासाठी आवश्यक शुल्क बाबत\nकलम ६ च्या पोट-कलम (१) नुसार माहिती मिळविण्यासाठी संबंधित जन माहिती अधिकाऱ्यांकडे कोऱ्या कागदावर “सह्पत्र-अ” मध्ये दिलेल्या नमुन्यात ज्याला १० रु. चे शुल्क भरल्याची पावती संचालक, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशनस सेंटर, नागपूर यांच्या च्या नावाने डिमांड ड्राफ्ट किंवा बँकर्स चेक किंवा दहा रुपयाचे न्यायालयीन शुल्क मुद्रांक लावलेला विनंती अर्ज करता येईल.\nसुविधा व बळ (सामर्थ्य)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसंकेतस्थळावरील माहितीचे स्वामित्व, पृष्ठ अद्यावातीकरण व सस्थितीत ठेवणे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटर, यांचे अधिपत्याखाली\nवेबसाईट दर्शक संख्या: 250510", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95/", "date_download": "2018-04-26T22:55:00Z", "digest": "sha1:WNFFG3KLHRKDL4Q7E5Q5M74PJGQQEA4H", "length": 16925, "nlines": 138, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "बाईक – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nआजचा दिवस एकदम मस्त आहे. आज माझी बाईकचा वेग वाढला. वाढून ‘शतक’ ठोकले. गेले पंधरा दिवसात सर्वात जास्त वेग ताशी ऐंशी किमी. पहिले चार -पाच दिवस तर ताशी साठ किमीपेक्षा अधिक होतच नव्हती. माझ घर ते कंपनी बावीस किमी अंतर आहे. तस् हायवे जातो त्यामुळे एकूण अंतरात फक्त सात सिग्नल. त्यात पीसीएमसी मध्ये तीन आणि पुण्यात आल्यावर चार सिग्नल. मोजून पस्तीस मिनिटे लागतात. जाम मजा येते बाईक चालवतांना. तसे मी काही ‘धूम’ वगैरे नाही. माझा माझ्या मनावर आणि बाईकवर कंट्रोल असतो. एकटा असल्याने बाईकचा वेग वाढवायला काही चिंता नसते. Continue reading →\n5 प्रतिक्रिया फेब्रुवारी 18, 2011 फेब्रुवारी 18, 2011 हेमंत आठल्ये\nतो शांत. ती मस्तीखोर. तो कायम घरात असतो. आणि ती कायम घराबाहेर. तो खर्च वाचवणारा. आणि ती वेळ वाचवणारी. परंतु दोघेही कामसू. त्याला सॉफ्टवेअरचे वेड आणि तिला रस्त्यावरून फिरायचे. त्याला मैत्री करायला जमते. ती कोणाशीच जुळवून घेऊ शकत नाही. तो व्हर्चुअल जगात रमणारा. कल्पना करणे. आणि त्या कल्पना सत्यात उतरवण्याची किमया साकारणारा तो किमयागार. Continue reading →\n13 प्रतिक्रिया फेब्रुवारी 10, 2011 हेमंत आठल्ये\nगेले आठवडाभर उन्हात भाजून भाजून माझा चेहरा कोळशाप्रमाणे झालाय. शेवटी नाही हो करीत आज एक हेल्मेट खरेदी केले. फारच महाग आहेत हेल्मेट. पण चला ठीक आहे. ते हेल्मेट डोक्यात घातल्यावर मला ‘डोक् आहे’ याची जाणीव झाली. ते हेल्मेट राखाडी रंगाचे आहे. आज मी त्याच रंगाचा शर्ट घातलेला आहे. खर तर सगळच मॅचिंग मॅचिंग झाल आहे. हेल्मेट राखाडी, शर्ट राखाडी. मी माझे केस, पॅंट आणि बूट काळे. Continue reading →\n१ प्रतिक्रिया फेब्रुवारी 9, 2011 हेमंत आठल्ये\nएक आनंदाची बातमी द्यायची आहे. शेवटी दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तिची ‘चाक’ माझ्या घराकडे वळली. तिची म्हणजे बाईकची. मी मागील डिसेंबरच्या सोळा तारखेला तिला म्हणजे हिरो होंडा पॅशन प्रो बुक केलेली. आज माझा मित्र आणि मी तिला आणायला गेलेलो. आकाशी रंगाची, ती सकाळी आकाराच्या सुमारास शोरूम मधून घेतली. घरी आल्यावर तिची पूजा केली. या कार्यक्रमाला ‘प्रमुख पाहुणे’ ‘अआई’ होती. इमारतीच्या गच्चीत बसून त्यांनी ह्या सोहळ्याला उपस्थिती लावली. माझ्या मित्राने पूजा सांगितली. तसे दोन देडफुटे या कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रमाचे स्थळ माझ्या इमारतीच्या बाजूला जोडून असलेले साई मंदिरा समोरील जागा. Continue reading →\n8 प्रतिक्रिया जानेवारी 31, 2011 हेमंत आठल्ये\nकाय चालले आहे हेच कळेनास झाल आहे. अस नेहमी नेहमी का घडते तेच कळत नाही. म्हणजे मागील आठवड्यात शुक्रवारी, एक कावळीण माझ्याकडे पहात चालली असते. माझ्या लक्षात आल्यावर मी तिच्याकडे पाहतो. ती मान खाली घालून निघून जाते. ती माझ्याकडे अशी का पहात होती याचा मी विचार करीत चाललो असतांना, पुन्हा एकदा ती तशीच माझ्या समोरून जाते. थोडक्यात ‘एक्शन रिप्ले’. आता हा जो ‘एक्शन रिप्ले’ घडला ना, तो इथे जॉईन होण्याच्या खूप आधी म्हणजे बहुतेक जून वगैरे महिन्यात स्वप्नात पाहिलेला. त्यावेळेसही मी स्वप्नात हाच विचार करीत होतो. Continue reading →\nटिप्पणी जानेवारी 25, 2011 जानेवारी 25, 2011 हेमंत आठल्ये\nइच्छा ही गोष्ट अशी आहे की जी कधीच संपत नाही. एक संपली की दुसरी, चालूच. लहानपण मला कधीच आवडले नाही. कारण कोणतीच इच्छा माझी लहानपणी पूर्ण झाली नाही. खेळणी माझ्या लहान भावाला. मी मागितली की, मी त्याच्यापेक्षा मोठा म्हणून मला माझे आई वडील रागवायचे. तसे लहानपणी, सर्वच मला या ना त्या कारणाने रागवायचे. असो, मुंबईला आलो त्यावेळी ‘नेक्स्ट’मध्ये एक संगणक पहिला. आणि मला तो खूप आवडला. तो विकत घ्यायची इच्छा झालेली. तो मी दुपारी पहिला. आणि ताबडतोप वडिलांना फोन करून घेऊ का म्हणून परवानगी मागितली. त्यांनी हो म्हटल्यावर संध्याकाळी घेऊन घरी आलो. आता ती गोष्ट वेगळी की, तो विकत घेण्याची ताकद माझ्यात होती. ती माझी जीवनातील पहिली इच्छा, जी इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्धा लाख मोजावे लागले. Continue reading →\n१ प्रतिक्रिया ऑक्टोबर 11, 2010 हेमंत आठल्ये\nकानातले घातल्याशिवाय आजकाल कोणी कुठेही जात नाही. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. रोज सकाळी बसमध्ये जवळपास सर्वच ‘बुजगावणे’ ते कानातील घालून असतात. आज माझ्या शेजारी बसलेली सुद्धा आणि बाईकवरील हिरो आणि होंडाना पर्याय नाही म्हणून की फॅशन म्हणून त्यांनाच माहित. माझे मित्र आहेत ना काही, बाईकवर रस्त्याच्याकडेला गप्पा मारतांना सुद्धा ते कानातील काढणार नाहीत. Continue reading →\n१ प्रतिक्रिया जुलै 29, 2010 जुलै 29, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/bedhadak-on-section-144-impose-262401.html", "date_download": "2018-04-26T22:56:49Z", "digest": "sha1:VWOVP7M2YXI5OYF3NMGQRKE6JL4RS5EU", "length": 8050, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंदोलन संपवण्यासाठी जमावबंदी लावलीये का ?", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nआंदोलन संपवण्यासाठी जमावबंदी लावलीये का \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-amolyadav-s-plane-ready-to-fly-480866", "date_download": "2018-04-26T23:07:46Z", "digest": "sha1:UHSM6N6PALHQ2SBGGRSZ7KGUY4G5KEFK", "length": 16018, "nlines": 138, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : हवाईजादा अमोल यादव यांचं विमान उड्डाणासाठी सज्ज, मुख्यमंत्र्यांकडून नोंदणीचं पत्र", "raw_content": "\nमुंबई : हवाईजादा अमोल यादव यांचं विमान उड्डाणासाठी सज्ज, मुख्यमंत्र्यांकडून नोंदणीचं पत्र\nअमोल यादव यांच्या स्वदेशी बनावटीचं विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाला. कारण सिव्हील एव्हिएशन विभागानं अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं.\nआणि यासंदर्भातल पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमोल यादव यांना देणार आहेत.\nमेक इन इंडिया अंतर्गत अमोल यादव यांना पूर्ण सहकार्य केलं. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांच्या सहा असनी विमानची परवानगी रखडलं होती. त्यानंतर प्रंतप्रधान कार्यालयानं त्यात हस्तक्षेप केला. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली. त्यामुळे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं सहा असनी विमान झेपण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडलं.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई : हवाईजादा अमोल यादव यांचं विमान उड्डाणासाठी सज्ज, मुख्यमंत्र्यांकडून नोंदणीचं पत्र\nमुंबई : हवाईजादा अमोल यादव यांचं विमान उड्डाणासाठी सज्ज, मुख्यमंत्र्यांकडून नोंदणीचं पत्र\nअमोल यादव यांच्या स्वदेशी बनावटीचं विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाला. कारण सिव्हील एव्हिएशन विभागानं अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं.\nआणि यासंदर्भातल पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमोल यादव यांना देणार आहेत.\nमेक इन इंडिया अंतर्गत अमोल यादव यांना पूर्ण सहकार्य केलं. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांच्या सहा असनी विमानची परवानगी रखडलं होती. त्यानंतर प्रंतप्रधान कार्यालयानं त्यात हस्तक्षेप केला. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली. त्यामुळे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं सहा असनी विमान झेपण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडलं.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://finance.maharashtra.gov.in/DocumentDetails.aspx?LinkCode=346", "date_download": "2018-04-26T22:53:26Z", "digest": "sha1:GHXKAVCNHLFX3AZUT3YMH7X2Q4DI4JZ7", "length": 1442, "nlines": 20, "source_domain": "finance.maharashtra.gov.in", "title": "विस्तृत माहिती : वित्त विभागमहाराष्ट्र शासन,भारत.", "raw_content": "\nमंत्रालयाला लागलेल्या आगीत वित्त विभागातील नष्ट झालेल्या व त्यानंतर पुनर्बांधणी केलेल्या नस्त्यांची सद्य:स्थिती बाबतची माहिती\nमुख्य पृष्ठ | आमच्याविषयी | साईटमॅप | अटी आणि शर्ती | हायपरलिंकिंग बाबतचे धोरण | गोपनीयता धोरण | कॉपीराइट धोरण | मदत | संपर्क | अभिप्राय\n, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/in-big-boss-house-zubed-khan-try-to-attempt-suicide-271576.html", "date_download": "2018-04-26T23:08:54Z", "digest": "sha1:7JYTP4ZVJYYYU42Y5SQUBTVJZRIROH7E", "length": 10708, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बिग बाॅस'च्या घरात आत्महत्येचा प्रयत्न,झुबेर खाननं घेतल्या झोपेच्या गोळ्या", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n'बिग बाॅस'च्या घरात आत्महत्येचा प्रयत्न,झुबेर खाननं घेतल्या झोपेच्या गोळ्या\nबिग बॉसच्या घरातील स्पर्धकाने घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. झुबेर खान असं या स्पर्धकाचं नाव असून सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\n08 आॅक्टोबर : बिग बॉसच्या घरातील स्पर्धकाने घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. झुबेर खान असं या स्पर्धकाचं नाव असून सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nबिग बॉसचा अकरावा सिझन सुरू होऊन आठवडाच झालाय. आणि पहिल्याच आठवड्यात घरातल्या स्पर्धकांनी भांडणं करून उच्छाद मांडला. त्यात एकमेकांची उणीदुणी काढण्यापासून एकमेकांवर शिवीगाळ करण्यापर्यंत स्पर्धकांची मजल गेली. यात सगळ्यात आघाडीवर होता डोंगरीचा झुबेर खान. त्यामुळे काल सलमान खानने याबाबत त्याला जाब विचारून त्याला चांगलंच खडसावलं.\nयानंतर टेंन्शनमध्ये आलेल्या झुबेरने रात्री घरात गोळ्या खाल्ल्या त्यामुळे सकाळी त्याला रूग्णालयात दाखल करायची वेळ शोच्या टीमला आली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8B_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T22:46:39Z", "digest": "sha1:6EHLX25YRLBC2DBQUVAEO7MVKNKJHBSW", "length": 3665, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "याकोपो रिकाटी - विकिपीडिया", "raw_content": "\n(जाकोपो रिकाटी या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०१५ रोजी ०२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-251837.html", "date_download": "2018-04-26T22:50:14Z", "digest": "sha1:KTIBD346GAMUDMCOJTKZDQLO2ATJ3R7Q", "length": 11205, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाशिक महापालिकेचा सत्ताधीश कोण ?", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nनाशिक महापालिकेचा सत्ताधीश कोण \nप्रशांत बाग, 23 फेब्रुवारी : नाशिक महापालिकेचा सत्ताधीश कोण,याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. नाशिकमध्ये एकूण 31 प्रभाग आहेत आणि एकूण जागा 122 आहेत तर उमेदवार 821 आहेत.\nनाशिकमध्ये एकूण मतदार 10 लाख 73 हजार 407 आहेत. त्यात पुरुष मतदार 5 लाख 70 हजार 699, महिला मतदार 5 लाख 2 हजार 636 आणि तृतीयपंथी 73 आहेत.\n2012ला नाशिकमध्ये 57 टक्के मतदान झालं होतं, पण आता 2017 ला 61.60 टक्के विक्रमी मतदान झालंय.हा वाढलेला टक्का त्रिशंकूकडे वाटचाल करणारा ठरू शकतो, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.\nनाशिकमध्ये या वारसांमुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय\n- नयना घोलप (सेना नेते बबन घोलप यांची कन्या)\n- स्नेहल चव्हाण (शिक्षण सभापती संजय चव्हाण यांची कन्या)\n- प्रशांत दिवे (माजी महापौर अशोक दिवे यांचा पुत्र)\n- मच्छीन्द्र सानप (भाजप आमदार बाळासाहेब सानप यांचा पुत्र)\n- प्रथमेश गीते (भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांचा पुत्र)\n- प्रेम पाटील (माजी महापौर दशरथ पाटील यांचा पुत्र)\n- राहुल दिवे (माजी महापौर अशोक दिवे यांचा पुत्र)\n- योगेश हिरे (भाजप आमदार सीमा हिरे यांचे दीर)\n- हिमगौरी आडके (भाजप आमदार डॉ राहुल अहेर यांची बहीण)\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/05/blog-post_23.html", "date_download": "2018-04-26T23:17:47Z", "digest": "sha1:6LPAO5JPBUTV7IEX7OWYMU24JMGUPQNB", "length": 3493, "nlines": 58, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nअतिरेकी सकारात्मकतेची परिणती कटू वास्तवाकडे दुर्लक्ष करण्यात होऊ शकते.त्यामुळे आपली फसगत होण्याची शक्यता असते. कटू वास्तवाकडे लक्ष वेधणे म्हणजे नकारात्मकता नव्हे. उलट त्यामुळे नियोजन व डावपेच बदलण्याची जाणीव होते आणि तसा बदल करण्याची संधीही उपलब्ध होते. त्यासाठी ---\nसकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याबरोबरच वास्तवाकडे किंचितही दुर्लक्ष होऊ नये, असे मला वाटते.\nनजिकच्या भूतकाळात कोणताही वारसा नसताना शिवाजी महार...\nआज बुद्ध पोर्णिमा अर्थात बुद्ध जयंती साजरी करण्यात...\nअतिरेकी सकारात्मकतेची परिणती कटू वास्तवाकडे दुर्ल...\nजिथे आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळे काय लावताय\n\"ज्या प्रमाणे जिभेवरील मध किंवा विष चाखल्यावाचून र...\nआपल्या देशात विविध जाती,धर्म, संप्रदाय, कुळ, वर्ण,...\nभर्तृहरी हा प्रथितयश कवी व विद्वान होता. त्याच्या ...\nआज आद्य शंकराचार्य यांची जयन्ति. अद्वैत तत्त्वज्ञ...\nडॉ . कमल गोखले यांनी 'शिवपुत्र संभाजी' या संशोधन...\nआज वेदांतावरील शंकराचार्यानंतरचे समर्थ भाष्यकार रा...\nआज महात्मा बसवेश्वर यांची जयंती . बाराव्या शतकात क...\nविज्ञानाचा नितीमत्तेशी काहीही संबंध नसतो. याचा अर्...\nजनतेला खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्यातूनच देशापुढी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2016/09/blog-post_24.html", "date_download": "2018-04-26T23:15:14Z", "digest": "sha1:HB5RVNMAOE2DLPGPQEREGESRLV6ZECKH", "length": 14495, "nlines": 52, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: मराठ्यांचे महामोर्चे : अन्वयार्थ.", "raw_content": "\nमराठ्यांचे महामोर्चे : अन्वयार्थ.\nकोपर्डी हत्याकांडाच्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात मराठ्यांचे ऐतिहासिक महामोर्चे निघणे चालूच आहे. पुढील बऱ्याच दिवसांसाठी हा क्रम चालूच राहणार आहे. या शांततामय मोर्च्यातील भव्यता आणि गंभीरता आश्चर्यकारक आणि कौतुकास्पदच म्हणावी लागेल. मराठ्यांच्या या शक्तिप्रदर्शनातून त्यांच्यातील खदखद व अस्वस्थताच व्यक्त होत आहे. आणि ही अस्वस्थता निश्चितच दुर्लक्ष करण्याजोगी नाही. या मोर्च्याचे दडपण इतर समाजघटकांना येत असल्यास नवल नाही. म्हणूनच या मोर्च्यांमागील मराठ्यांची मानसिकता इतर समाजघटकांना स्पष्ट होण्याची गरज आहे. या मोर्च्यांद्वारे प्रामुख्याने दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याची व आरक्षणाची मागणी होत आहे. यातील पहिल्या मागणीची दलितांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. या कायद्याचा गैरवापर होत आहे, ही बाब आकडेवारीवरून सिद्ध होत नाही, असे बऱ्याच जनांचे मत दिसते. परंतु या आकडेवारीत सदर कायद्याची धमकी देऊन इतरांवर दडपण आणल्याच्या घटनांचा समावेश होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. खरे तर या धमक्याच या समाजातील काही घटकांना अस्वस्थ करीत आहेत. तरीही या कायद्यातील सुधारणेची मागणी मराठा समाज फारशी गंभीरतेने करीत आहे असे वाटत नाही. कोपर्डीमध्ये झालेल्या अत्यंत घृणास्पद कृत्याच्या निमित्ताने ही मागणी पुढे आलेली आहे, असे वाटते. मराठा समाजाचे जे वैचारिक नेतृत्व आहे, ते बहुतेक करून धर्मनिरपेक्ष किंवा सर्वधर्मसमभाव या तत्त्वाचा आग्रह धरणारे तसेच दलित व मुसलमानांना सोबत घेऊ इच्छिणारे आहे. या वैचारिक नेतृत्वाचा सामान्य मराठा समाजावर सुदैवाने चांगला प्रभाव आहे हे दिसून येते. म्हणूनच दलितांनी याबाबत फारशी चिंता करण्याचे कारण नाही असे वाटते.\nमराठ्यांची खरी मागणी आरक्षणाचीच आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. सुरुवातीला जरी प्रतिष्ठेच्या मोहापायी किंवा अहंगंडाने मराठ्यांनी ही मागणी केली नसली तरी ही भ्रामक प्रतिष्ठा आपली गरज भागवू शकत नाही हे त्यांच्या लवकरच लक्षात आले. आणि त्यांनी या मागणीचा आग्रह धरण्यास सुरुवात केली. आरक्षणाच्या आधारे इतर मागास जाती हा हा म्हणता मराठ्यांच्या पुढे जाऊ लागल्या. त्यांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीच्या तुलनेत मराठ्यांची होणारी पीछेहाट त्यांना अस्वस्थ करणे स्वाभाविकच होते. शिक्षणाची पारंपारिक पार्श्वभूमी नसल्याने मराठ्यांतील तरुण हे ब्राह्मण आणि तत्सम जातीतील तरुणांशी खुल्या जागांसाठी स्पर्धा करण्यात मागे पडू लागले. इथेच आरक्षणाच्या आवश्यकतेची जाणीव तीव्र होऊ लागली. आरक्षणाच्या अभावी आणि खुल्या जागांसाठी होणाऱ्या तीव्र स्पर्धेमुळे मराठ्यांना उच्च शिक्षणातील संधी मिळेनाशा झाल्या. पर्यायाने नोकरी-व्यवसायातही त्यांची पीछेहाट होऊ लागली.\nमराठ्यांतील राजकीय नेते आणि त्यांच्या वर्तुळावरून एकंदर मराठ्यांची खरी अवस्था स्पष्ट होत नाही. हा प्रभावशाली वर्ग सोडला तर बहुसंख्य मराठ्यांची अवस्था इतर बलुतेदारांसारखीच झाली आहे, असे बऱ्याच अभ्यासकांचे मत आहे,त्यांच्याच जातीच्या नेत्यांनी सामान्य मराठ्यांना सातत्याने गृहीतच धरले. त्यांनी फक्त स्वत:ची बेटे समृद्ध करण्यात आपली शक्ती खर्च केली. सामान्य मराठ्यांच्या हे आता चांगलेच लक्षात आलेले आहे. त्यामुळे सध्या निघत असलेल्या मोर्च्यांमध्ये नेत्यांना काहीच स्थान नाही. आणि ही बाब सामान्य मराठ्यांना अत्यंत महत्त्वाची वाटत असल्याने त्यांनी ही गोष्ट चांगलीच उचलून धरली आहे. असे असले तरी मराठा नेत्यांचा या मोर्च्यांना नुसता पाठींबाच नव्हे तर मोठ्या प्रमाणात आर्थिक व इतर रसद पुरविण्यातही ही नेते मंडळी पुढे आहे. असे करण्यात या मंडळीना या मोर्च्यांची वाटत असलेली भीती आहे. ज्या समाजाला आपण वर्षानुवर्षे गृहीत धरत होतो तो समाज आपल्याला आता निराधार सोडतो की काय असे या नेत्यांना वाटणे अगदीच चुकीचे नसणार. याशिवाय या पाठीम्ब्यामागे दुसरेही एक कारण असणार. सत्ता तर गेली. पण ही सत्ताही एका विशिष्ट विचारसरणी असणाऱ्या लोकांकडेच गेली आहे. त्यात मुख्यमंत्रीपदही ब्राह्मण जातीच्या व्यक्तीने हिसकावून घेतेलेले. अशा परिस्थितीत मराठ्याच्या असंतोषाचे भांडवल आपल्या उपयोगात आणता येईल काय आणि त्याद्वारे भाजपाला शह देता येईल काय असा सुज्ञ विचार यामागे नसेलच याची खात्री देता येणार नाही. त्यातच मराठ्यांची सध्याची विचारधारा ही भाजपच्या विचारधारेहून भिन्नच नव्हे तर काही प्रमाणात विरोधीच आहे. या विरोधाचाही काही प्रमाणात उपयोग करून घेता येईल अशीही आशा या नेत्यांना असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु मराठ्यांनी आता या नेत्यांच्या भरीला पडू नये असे वाटते.\nसामान्य मराठ्यांचा भाजप नेतृत्वावरही फारसा विश्वास नाही. त्यामुळेच ते मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीत. कदाचित त्यांना आपले शक्तीप्रदर्शन अजूनही दाखवून द्यावयाचे असावे. भाजप नेतृत्वाला हा विश्वास प्राप्त करावयाचा असल्यास मराठ्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणावे लागेल. परंतु असे करण्यातही धोका आहेच. तज्ज्ञांच्या मतानुसार मराठ्यांची मागणी पूर्ण करावयाची असल्यास घटनेत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीत मराठ्यांचा समावेश करावयाचा झाल्यास इतर जातींच्या आरक्षणाला धक्का लावणे आवश्यक आहे आणि तसे करणे कोणत्याही सरकारला शक्य होणार नाही. मराठ्यांसाठी आरक्षणाच्या मर्यादेत वाढ करायची झाल्यास ब्राह्मण व तत्सम जातींसाठी असलेला खुला अवकाश अजून कमी होण्याची शक्यता आहे. भाजप अशा कृतीद्वारे आपल्या निष्ठावान मतदारांचा विश्वासघात करील, असे वाटत नाही. तथापि आजच्या परिस्थितीत मार्ग काढणे मात्र आवश्यक आहे. मराठ्यांच्या अभूतपूर्व शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागणी काही प्रमाणात तरी पूर्ण करणे आवश्यक आहे. आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असे कितीही म्हटले तरी प्राप्त परिस्थितीही नजरेआड करता येणे शक्य आहे असे वाटत नाही.\nमराठ्यांचे महामोर्चे : अन्वयार्थ.\nसर्वगामी भ्रष्टाचार- सर्वात मोठी समस्या.\nमहात्मा गांधींचे ढोंगी भक्त-\nमराठा समाज आणि असंतोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/useful-improving-quality-life-good-home-36584", "date_download": "2018-04-26T23:13:24Z", "digest": "sha1:65ZGO2Y35QN5IVKX7MNDODCQPJACWRVN", "length": 11589, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Useful in improving the quality of life for good home चांगले घर जीवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त- राजन सॅम्युअल | eSakal", "raw_content": "\nचांगले घर जीवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त- राजन सॅम्युअल\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nनागपूर - एक चांगले घर, आरोग्य, शाळा, आर्थिक संधी आणि समाजात मिळून राहण्याची ऊर्जा देते. घर चांगले असेल तर जीवनमानाचा दर्जा उंचावणाऱ्या इतर घटकांचाही दर्जा वाढू लागतो, असे प्रतिपादन हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे कार्यकारी संचालक राजन सॅम्युएल यांनी केले.\nनागपूर - एक चांगले घर, आरोग्य, शाळा, आर्थिक संधी आणि समाजात मिळून राहण्याची ऊर्जा देते. घर चांगले असेल तर जीवनमानाचा दर्जा उंचावणाऱ्या इतर घटकांचाही दर्जा वाढू लागतो, असे प्रतिपादन हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे कार्यकारी संचालक राजन सॅम्युएल यांनी केले.\nविदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन सीएसआर फोरमतर्फे \"कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, उपाध्यक्ष असित सिन्हा उपस्थित होते. परिसंवादाचा विषय \"इम्पॅक्‍ट विदर्भ : ए सीएसआर डायलॉग फॉर ट्रान्सफॉर्मिंग विदर्भ थ्रु हाउसिंग, वॉटर ऍण्ड सॅनिटेशन' हा होता. ते म्हणाले, भारतात परवडण्याजोगी घरे आणि सुरक्षित स्वच्छतागृहांची गरज आहे. या घरांची पूर्तता करण्यासाठी उद्योगजगताने आपल्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून मदत करावी. यातून खेडे किंवा जिल्हेच नव्हे तर पूर्ण देश बदलण्याची ताकद आहे. कुटुंबांना चांगले घर, स्वच्छतागृह मिळवून देण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी हॅबिटॅटने मदत केली. विदर्भात हॅबिटॅटने नागपूर, अमरावती आणि यवतमाळमध्ये घरे आणि स्वच्छतागृहे बांधली आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. संचालन संयोजक विजय पथे यांनी केले.\nनुसत्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक संतुलनासाठी आणि एकंदर प्रभावी व्यक्‍तिमत्त्वासाठीच शुक्रधातू संपन्न असणे अत्यावश्‍यक असते. आहाराचे सार...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nलग्नातील अनावश्‍यक खर्च टाळून शाळेस एक लाखाची देणगी\nनसरापूर - दापोडे (ता. वेल्हे) येथील राजगड ज्ञानपीठाच्या तानाजी मालुसरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी बाळासाहेब मारुती शेंडकर...\nबुद्धिबळाच्या पटावरील घरांमधून प्यादी, हत्ती, घोडे, उंट चालवण्याच्या नादाने ते सारे घरच बुद्धिबळाचे नादी बनले आहे. माझे वडील मोहन फडके ऊर्फ अण्णा...\nप्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) केला अंतिम फेरीत प्रवेश\nकोल्हापूर: महापौर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर १-०ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/suresh-patil", "date_download": "2018-04-26T22:50:58Z", "digest": "sha1:AJFSB7V4NCRYC4KPTFTJ5LHKRR4447XH", "length": 14337, "nlines": 362, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक सुरेश पाटील यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (62)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nप्रा. डॉ. सुरेश पाटील\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रा. डॉ. सुरेश पाटील ची सर्व पुस्तके\nप्रा. डॉ. सुरेश पाटील\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रा. डॉ. सुरेश पाटील, रेखा व्ही गुजर ... आणि अधिक ...\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा मार्गदर...\nप्रा. डॉ. सुरेश पाटील, डॉ. केशव भांडारकर\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा मार्गदर...\nप्रा. डॉ. सुरेश पाटील, डॉ. केशव भांडारकर\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T22:45:09Z", "digest": "sha1:2TWQ35WMSL5ZOUJ35TGQXVSDR45WUPYM", "length": 3814, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोएडा - विकिपीडिया", "raw_content": "\n(नोइडा या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनॉयडा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर गौतम बुद्ध नगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nगौतम बुद्ध नगर जिल्हा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१५ रोजी १४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/06/blog-post.html", "date_download": "2018-04-26T23:05:04Z", "digest": "sha1:TMRLLRZVB5DHBGP75Z3HHJWYSVA2GUTR", "length": 2168, "nlines": 49, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nजगातील सर्व प्रकारच्या संघर्षांमध्ये भूमिका संघर्ष अध्याहृत असतो. आपण जर समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेशी समरस झालो किंवा तिच्या भूमिकेत जाऊन विचार करू लागलो तर जगातील अर्ध्याहून अधिक संघर्ष निरर्थक ठरतील. थोडक्यात, जगातील बव्हंश संघर्ष हे भूमिकासंघर्ष असावेत, असे वाटते.\nमोह आणि संयम यांचा अगदी जवळचा संबंध आहे. मोहाला बळ...\nप्रेम आणि त्याग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ...\nकोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती . म...\nदु;खितांना , पीडितांना मदत करा , त्यांच्यावर दया ...\nजगातील सर्व प्रकारच्या संघर्षांमध्ये भूमिका संघर्ष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1452", "date_download": "2018-04-26T23:08:11Z", "digest": "sha1:6HIGKJ4YZQBYBRBSVX5M4MBZQXOCJOXS", "length": 2938, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसशस्त्र दलाचे स्वातंत्र्योत्तर काळातील योगदान अधोरेखित करणारा मल्टिमिडिया शो\nस्वातंत्र्य मिळाल्याला 71 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त, सशस्त्र दलांचे स्वातंत्र्योत्तर काळातील योगदान आणि भूमिका अधोरेखित करणारा मल्टिमिडिया शो उद्यापासून नवी दिल्लीत इंडिया गेटच्या हिरवळीवर आयोजित केला आहे. या शोमध्ये बीम लेझर शो, मुव्ही क्लिप्स, थ्री-डी मॅपिंग आणि लेझर ॲनिमेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.\n“सशस्‍त्र दल: देशाचा अभिमान” ही या शो ची संकल्पना आहे.\n12 ते 18 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत जनतेला हा शो पाहता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmednagar-a-man-gets-arrested-to-avail-govt-medical-benefits-485832", "date_download": "2018-04-26T23:35:45Z", "digest": "sha1:YGC7DTXGA3LH5KP6P7IQGW5NQGVP2H5A", "length": 14168, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : किडनीच्या उपचारासाठी तोतयाची स्वत:हून जेलवारी", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : किडनीच्या उपचारासाठी तोतयाची स्वत:हून जेलवारी\nकोपर्डी खटल्यातील आरोपींना येरवडा कारागृहात त्वरीत हलवा, मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचा खासगी पीए कुलकर्णी बोलतोय, असं बतावणी करुन नगर कारागृहाला फोन करणाऱ्या तोतयाला जेरबंद करण्यात आले आहे. अमित जगन्नाथ कांबळे असं या एकवीस वर्षीय तोतयाचं नाव आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nस्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : किडनीच्या उपचारासाठी तोतयाची स्वत:हून जेलवारी\nस्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : किडनीच्या उपचारासाठी तोतयाची स्वत:हून जेलवारी\nकोपर्डी खटल्यातील आरोपींना येरवडा कारागृहात त्वरीत हलवा, मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचा खासगी पीए कुलकर्णी बोलतोय, असं बतावणी करुन नगर कारागृहाला फोन करणाऱ्या तोतयाला जेरबंद करण्यात आले आहे. अमित जगन्नाथ कांबळे असं या एकवीस वर्षीय तोतयाचं नाव आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3/", "date_download": "2018-04-26T23:07:15Z", "digest": "sha1:3CZIQZ4NYH4Z5SYGOV2H3PQFSMHRUBLJ", "length": 17622, "nlines": 138, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "स्थळ – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nचित्रपटाची सुरवात एका गोड कार्यक्रमाने होते. नायक घरी पोहचतो. नायकाला नायकाच्या वडिलांनी मुलीचे वडील येणार हे सांगण्यात आलेले असते. घरी पोहोचताच, तो मुलीच्या वडिलांसोबत आलेल्या मुलीला आणि इतर नातेवाईकांना पाहून तो चकित होतो. आयुष्यातील त्याचा ‘पाहण्याचा’ पहिला कार्यक्रम असतो. Continue reading →\n6 प्रतिक्रिया मार्च 6, 2011 मार्च 7, 2011 हेमंत आठल्ये\nखूप आनंद होत आहे. काय करू काय नाही आणि अस झाल आहे. कालच एका स्थळाचा ‘मला’ पाहण्याचा कार्यक्रम झाला. मला ते ‘स्थळ’ पसंत आहे. आणि तिलाही ‘मी’. दोघांची पसंती झालेली आहे. बस काय तो ‘होकार’ येणे बाकी आहे. त्यांचा ‘होकार’ आणि ‘प्रेमपत्र’ आले की, माझ्या सध्याच्या ‘भार्या’ला घटस्फोटाची नोटीस देऊन टाकील. खूप नखरे सहन केले तिचे. आणि विशेषत: तिच्या आईची. जणू काय माझाशी लग्न केले म्हणजे ‘उपकार’ केल्याची भाषा. तशी तिची काय चुकी म्हणा ‘सासू’बाई. फारच पाडून बोलायच्या. चुका त्या करणार, आणि ‘सॉरी’ मी म्हणायचे. वर्षभर सहन करतो आहे. Continue reading →\n5 प्रतिक्रिया नोव्हेंबर 15, 2010 नोव्हेंबर 15, 2010 हेमंत आठल्ये\nअस नेहमी का होत\nअस नेहमी का होत, की मित्रांच्या फालतू नखरे सुरु होतात. आणि त्यामुळे मी ज्यावेळी कॅन्टीनमध्ये जात असतो. आणि ती जेवण करून निघालेली असते. अस नेहमी का होत, की मित्राला एखादी मुलगी आवडते. आणि तो तिची माहिती मला शोधायला सांगतो. अस का नेहमी मला तिची आठवण येते. सगळीकडे तीच दिसते. आणि तीच आवडते. स्वप्नातही मी तिलाच शोधतो. नेहमी अस का होत की, ती समोर आली की माझी गडबड होते. तिच्याशी बोलायची खूप इच्छा होते. पण समोर गेले की सगळ फूस होत. Continue reading →\n2 प्रतिक्रिया ऑक्टोबर 1, 2010 हेमंत आठल्ये\nकाल अप्सराने स्वतःहून ‘हाय हेमंत’ म्हटले. किती आनंद झाला म्हणून सांगू पण मी गाढवासारखा घाई घाईत ‘हाय’ म्हणून सटकलो. काय यार, त्याच ‘हाय’ चाच विचार करत होतो. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा विचार करावा. आणि तीच गोष्ट आपल्या पुढ्यात यावी, तस झाल अगदी. दिवस खूप छान गेला. आणि संध्याकाळी घरी गेल्यावर आईने ‘मुलीचे काका आयसीयु आहेत. म्हणून मग जायचे रद्द झाले आहे’. देव पण ना पण मी गाढवासारखा घाई घाईत ‘हाय’ म्हणून सटकलो. काय यार, त्याच ‘हाय’ चाच विचार करत होतो. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा विचार करावा. आणि तीच गोष्ट आपल्या पुढ्यात यावी, तस झाल अगदी. दिवस खूप छान गेला. आणि संध्याकाळी घरी गेल्यावर आईने ‘मुलीचे काका आयसीयु आहेत. म्हणून मग जायचे रद्द झाले आहे’. देव पण ना किती मनातल्या इच्छा पूर्ण करत आहे. खरंच आजकाल मी स्वप्नात आहे की सत्यात तेच कळत नाही आहे. सगळ अगदी मनाप्रमाणे घडते आहे. Continue reading →\n10 प्रतिक्रिया ऑगस्ट 4, 2010 ऑगस्ट 4, 2010 हेमंत आठल्ये\nकालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ‘सोलापूर’च्या स्थळाबद्दल. मी चुकून ‘सांगली’ म्हटले. क्षमा असावी. आत्ता वडिलांचा पुन्हा फोन आला होता ‘की त्या स्थळाचा सारखा फोन येत आहे. त्यांना काय सांगायचे म्हणून’. आता माझ्या आई आणि वडिलांना ते स्थळ पसंत पडलेले आहे. पण मला काहीच वाटत नव्हते. म्हणजे सगळे छान आहे त्या स्थळाचे. फक्त काय तो ‘लुक’ नाही. बाकी सर्व व्यवस्थित. Continue reading →\n8 प्रतिक्रिया जुलै 31, 2010 जुलै 31, 2010 हेमंत आठल्ये\n तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना\n2 प्रतिक्रिया जुलै 16, 2010 जुलै 16, 2010 हेमंत आठल्ये\nरटाळ झालेला विषय ‘स्थळ’. म्हणजे मी तर फार पकून गेलेलो आहे. आजकाल माझ्या डोक्यात कामापेक्षा जास्त विचार या स्थळांचे असतात. आणि आई वडिलांबद्दल तर काही बोलायला नको. ह्याच विषयावर चर्चा माझ्याशी करतात. मध्यंतरी ते गुरुजी आले होते ना त्यांनी सांगितलेले स्थळ पाहायला परवा आई वडील इथे पुण्यात आले. मला पुण्यातील मला जितकी स्थळ माहिती झाली त्यामधील आता हे दुसरे स्थळ. कारण आई वडिलांच्या फिल्टर मधून पास होणे ९९% शक्यच नसते. त्यातून पुण्यातील एक स्थळ झाले होते. पण त्यांचे ‘हो नाय’. हे दुसरे स्थळाला बघायचा कार्यक्रम ठरला. पण ऐनवेळी त्यांचे बोलावणेच नाही. काय बोलणार आता त्यांनी सांगितलेले स्थळ पाहायला परवा आई वडील इथे पुण्यात आले. मला पुण्यातील मला जितकी स्थळ माहिती झाली त्यामधील आता हे दुसरे स्थळ. कारण आई वडिलांच्या फिल्टर मधून पास होणे ९९% शक्यच नसते. त्यातून पुण्यातील एक स्थळ झाले होते. पण त्यांचे ‘हो नाय’. हे दुसरे स्थळाला बघायचा कार्यक्रम ठरला. पण ऐनवेळी त्यांचे बोलावणेच नाही. काय बोलणार आता\nटिप्पणी जुलै 15, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1851", "date_download": "2018-04-26T23:09:36Z", "digest": "sha1:GDTC6BDPRQQBINM43U4VRUXBJQBZJ5AU", "length": 3037, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nजेएनपीटी टर्मिनलवर एन-4 टर्मिनल व्यवस्था सुरु\nदेशातले सर्वात मोठे व्यावसायिक बंदर, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टवर आता मालवाहतुकीसाठी एन-4 ही व्यवस्था स्वीकारण्यात आली आहे. बंदराची क्षमता आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने ही प्रणाली उपयुक्त ठरेल.\nटर्मिनलमध्ये सुरु असलेल्या कामाच्या आणि उपलब्ध साधनांचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल. मालवाहतूक अधिकाअधिक किफायतशीर आणि कमी वेळात व्हावी यासाठी गेल्या काही काळात जेएनपीटीने अनेक उपाययोजना केल्या. मालवाहतूक सुविधेचे आधुनिकीकरण करुन एन-4 प्रणालीचा अवलंब हे त्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/pakistan-pm-nawaz-sharif-over-panama-papers-case-266119.html", "date_download": "2018-04-26T22:52:59Z", "digest": "sha1:H5FIAYBMWOAIPWWCW2XSZUU4AP3QA2XU", "length": 16295, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शरीफ गेले, पुढे काय?", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nशरीफ गेले, पुढे काय\nपाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. नवाझ शरीफ हे पंतप्रधानपदावर राहण्यास योग्य नाहीत, त्यांनी त्वरित पायउतार व्हावं, असा निर्णय कोर्टानं दिला. शरीफ यांना तो पाळावाच लागला.\nअमेय चुंभळे, आयबीएन लोकमत\nपाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. नवाझ शरीफ हे पंतप्रधानपदावर राहण्यास योग्य नाहीत, त्यांनी त्वरित पायउतार व्हावं, असा निर्णय कोर्टानं दिला. शरीफ यांना तो पाळावाच लागला.\nनवाझ शरीफ, त्यांची दोन मुलं आणि मुलीवर परदेशात बेहिशेबी मालमत्ता जमा करणाचे आरोप होते. ते सिद्ध झाले. पनामा पेपर्स या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शोध पत्रकारितेच्या मोहिमेदरम्यान शरीफ यांचे उद्योग जगासमोर आले. कट्टर विरोधक आणि माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी यावरून रान उठवलं. 2016 साली तर त्यांनी हजारो समर्थकांसोबत इस्लामाबादमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्याआधी त्यांनी शरीफ यांच्या विरोधात अनेक याचिकाही दाखल केल्या होत्या. आता कोर्टाला दखल घेणं भाग होतं. आणि बघता बघता शरीफ अडकले. तसंही, त्यांची प्रतिमा स्वच्छ अशी कधीच नव्हती. पण भारतासाठी महत्त्वाचा प्रश्न हा, की आता पुढे काय\nपाकिस्तानात लष्कर आणि सरकारचे संबंध साधे सरळ नाहीत हे जगजाहीर आहे. संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांविषयी अनेक निर्णय शरीफ यांना लष्कराला विश्वासात घेऊनच घ्यावे लागले. मोदींनी शपथविधीला निमंत्रित केल्यावरही लष्कराची परवानगी शरीफना घ्यावी लागली होती, अशा बातम्या तेव्हा आल्या होत्या. जे काही बरं चाललं होतं, त्यामागे एक कारण होतं शरीफ यांचा राजकारणातला दांडगा अनुभव. पण आता सत्ता राखण्यासाठी कमकुवत व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता जास्त आहे. याचं कारण म्हणजे सत्ता आपल्याचकडे रहावी, आणि आपल्याला आव्हान देणारा कुणी तयार होऊ नये, असाच विचार शरीफ करणार. या परिस्थितीचा फायदा लष्कर घेणार नाही, याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही.\nपण लष्कर सत्ता काबीज करेल का तसं वाटत नाही. कारण पडद्यामागून लष्कराला हवी तशी सूत्र फिरवता येतायत. पण पाक लष्कराच्या नसत्या कुरापतींचा भारताला काश्मीरमध्ये भोगावा लागतोय. घुसखोरी सुरूच आहे. फुटीरवाद्यांनी पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांकडून पैसे घेतले आणि दगडफेक करणाऱ्यांना वाटले, असा ठपका एनआयएनं नुकताच ठेवलाय. खोऱ्यात सध्या शांतता आहे, पण तणावपूर्ण. या परिस्थितीत राजकीय नेतृत्व कमकुवत असल्याचा फायदा लष्कर घेऊ शकतं, ही शक्यता नाकारता येणार नाही. तसं झालं तर आपली डोकेदुखी वाढणार हे नक्की.\nशरीफ होते तोपर्यंत 'वासरात लंगडी गाय शहाणी' या उक्तीप्रमाणं भारताला चर्चा करण्यासाठी किमान एक पर्याय तरी होता (सध्या चर्चा स्थगित आहे हा भाग वेगळा). पण नवे पंतप्रधान सेटल होईपर्यंत आणि लष्कराला आपण अंशतः का होईना, नियंत्रणात ठेवू शकतो, हे सिद्ध होईपर्यंत देव पाण्यात घालून बसण्याव्यतिरिक्त भारत काही करू शकत नाही.\nइथे हेही नमूद करायला हवं की पुढच्या वर्षी पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका आहेत. पाकिस्तानच्या जनतेनं आजचा निर्णय मनावर घेत शरीफ यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला, तर इम्रान खान सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खान यांची भारताबाबतची मतं तुलनेनं सौम्य आहेत. मी सत्तेवर आलो तर भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीन, भारतासह कोणत्याही देशाबाबत माझ्या मनात पूर्वग्रह नाही, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.\nदुःखात सुख असं की शरीफ यांना पायउतार व्हावं लागलंय, त्यांच्या पक्षाचं सरकार कायम आहे. म्हणजे अगदीच अनागोंदी माजणार नाही हे नक्की. सतत राजकीय कलह सुरू असणाऱ्या शेजारच्या घरात शांतता आहे, हेही नसे थोडके. बाकी बोलायचं तर उम्मीद पे दुनिया कायम है\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nतिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%AC", "date_download": "2018-04-26T23:00:42Z", "digest": "sha1:5GVQP7IXZFKPFRJ3BKH67NOCL4S7K3LB", "length": 5556, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३०६ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १२८० चे - १२९० चे - १३०० चे - १३१० चे - १३२० चे\nवर्षे: १३०३ - १३०४ - १३०५ - १३०६ - १३०७ - १३०८ - १३०९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून १९ - मेथुएनची लढाई.\nऑगस्ट ४ - वेंकेस्लॉस तिसरा, बोहेमियाचा राजा.\nइ.स.च्या १३०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1258", "date_download": "2018-04-26T22:52:20Z", "digest": "sha1:HM6XE45SPGORIB5BPBQYOAS7IQJHXECF", "length": 3823, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसौरऊर्जेवर चालणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीचे आज राष्ट्रार्पण\nसौरऊर्जेवर चालणारी पहिली रेल्वेगाडी आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राष्ट्रार्पण केली. भारतीय रेल्वेगाड्या हरीत आणि पर्यावरण सुसंगत करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितले. या रेल्वेगाडीच्या डब्यांच्या छतांवर बसविलेल्या सोलार पॅनलच्या माध्यमातून त्या डब्यांमधील पंखे, दिवे आणि माहिती यंत्रणेसाठी लागणारी सौर ऊर्जा निर्माण होते. बॅटरी बँकेची सुविधा हे या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वेगाडीचे वैशिष्ट्य आहे.\nया गाडीचे डब्बे चेन्नई येथील कारखान्यात तयार करण्यात आले असून सौर पॅनल आणि सौर यंत्रणा दिल्लीमध्ये विकसित करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या आणखी रेल्वेगाड्या तयार केल्या जातील असे सुरेश प्रभू यांनी सांगितले. येत्या पाच वर्षात 1,000 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्याचे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2149", "date_download": "2018-04-26T22:52:03Z", "digest": "sha1:CPDBHRTHRX5J2F2ISLVOAJTHNGFGXIXU", "length": 4103, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nहिंदुस्तान व्हेजिटेबल ऑईल कॉर्पोरेशनची भू-संपदा गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाकडे हस्तांतरित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता\nहिंदुस्तान व्हेजिटेबल ऑईल कॉर्पोरेशनच्या मालकीच्या भू-संपदेचा योग्य वापर किंवा विनियोग करण्यासाठी ती गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाकडे अथवा त्याच्या अधिकृत एजन्सीकडे हस्तांतरित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.\nहिंदुस्तान व्हेजिटेबल ऑईल कॉर्पोरेशनची भू-संपदा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात या कॉर्पोरेशनची सरकारप्रती देणी आणि त्याचे व्याज रद्दबातल ठरवण्यात येईल.विविध न्यायालये, न्यायाधिकरणे, प्राधिकरणात प्रलंबित असलेल्या आणि भविष्यात उदभवणारी देणीही सरकारने लक्षात घेतली आहेत.\nसात शहरात असलेली जमीन अनेक वर्षे वापराशिवाय पडून राहिली आहे. ही मालमत्ता गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाकडे हस्तांतरित केल्याने सार्वजनिक कामासाठी ती जमीन उपयोगात आणता येईल. यामुळे हिंदुस्तान व्हेजिटेबल ऑईल कॉर्पोरेशन हा आजारी असलेला आणि अवसायनात निघालेला सार्वजनिक उपक्रम लवकर बंद करता येणार आहे.\nसप्रे -नि चि -अनघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mangeshmehenge.blogspot.com/2011/02/", "date_download": "2018-04-26T22:59:10Z", "digest": "sha1:PPFC3WRSZ2BMT5WTDFZXGMKV5K4CFJW6", "length": 11630, "nlines": 170, "source_domain": "mangeshmehenge.blogspot.com", "title": "सुचलतर: February 2011", "raw_content": "\nरविवार, फेब्रुवारी ०६, २०११\nजस परीक्षा म्हटल की बॅकलोंग आले\nतस प्रियसि म्हटल की नातलग आले\nप्रत्येकजण स्पेशल नमूना आहे\nहे आता आल कळून\nआणि नातलग पहावे संभाळून\nम्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा\nआणि सगळे प्रियकर जगातले\nसगळे मातोश्रीच्या हस्ते घडते\nती दिसायला आईवर गेली\nमला ही एकच गोष्ट तिच्या आईविषयी आवडते\nमाझ्या मुलीवर माझे संस्कार आहे\nती चुकीनेपण मुलांकडे पाहत नाही\nतिची आई जेंव्हा हे मला सांगते\nमनात मी हसल्याशिवाय राहत नाही\nदिवसभर फ़क्त मुलीची गुणगान\nकधी डांस तर कधी रांगोळी\nमला घरी कडू लागते पुरणपोळी\nतिच्या घरचे कांदे कापत\nनेहमीच डोळे येतात गळून\nआणि नातलग पहावे संभाळून ||१||\nदूसरा महिला वर्ग म्हणजे तिची बहिन\nहिला माझ्यावर फार संशय आहे'\nबहिनीवर चोरून लक्ष्य ठेवणारी ही\nपूर्ण नगराचा चर्चेचा विषय आहे\nआम्ही कुठे गेलो आणि ही दिसली नाही\nअस सहसा घडत नाही\nमहिन्याच्या शंभर रुपये पॉकेटमनीत रोज CCD\nहीच मॅनेजमेंट मला कळत नाही\nफार कमी जगा आहे\nजिथे हिने इतिहास सोडला नाही\nहिच्या आईने या मुलीवर संस्कार करायला\nथोडा वेळ का काढला नाही\nआमच्या आधी लग्न करेल पळून\nआणि नातलग पहावे संभाळून ||2||\nआणि पुरुष वर्गात मग भाऊराया\nत्याची काय स्तुति करू\nगड्याच्या खास मुलभुत गरजा\nअन्न वस्त्र आणि दारू\nमी किती जना समोर वाकलो आहे\nदारूनंतर जो फिरता रंगमच करतो\nते पाहून मी पकलो आहे\nबँकेत काम करतात वडिल\nबैंक स्वतःची असल्यासारखा उधारी करतो\nआणि पैशे द्यायची वेळ आल्यावर\nलोकांच्या खिशातून किस्त भरतो\nजीना चढने होत नाही\nपण दाखवतो किल्ला आला चढून\nआणि नातलग पहावे संभाळून ||3||\nतिचे वडिल, जाऊ दे बापच म्हणतो\nपोरिमागचा खास गुरखा आहे\nगोलमाल चा तो डायलॉग आठवतो की\n\" कौन कहता है हिटलर मर चूका है \"\nचुकीने पण मुलीला कुठे एकटे\nलास्ट टाइम हा मानुस कधी हसला\nमला तरी आठवत नाही\nजरा तिला उशीर झाला\nकी लगेच सुरु करतात कुरकुर\nमी हात मागायला गेलो तर मलाच म्हणेल\n\" ये हात मुझे देदे ठाकुर \"\nपण जे घडायचे ते गेले घडून\nआणि नातलग पहावे संभाळून ||4||\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, फेब्रुवारी ०५, २०११\nमी सायन्सचा ती आर्टची\nमी सायन्सचा ती आर्टची\nमी ईयरचा ती पार्टची\nदोघांच्या मध्ये नेहमीच आल्या\nआम्हला त्यांचे प्रेम देवदास\nसोबत पार्टी करायची म्हटले तर\nआमच्या पार्टीत मुले व समोर बीयर\nत्यांच्या पार्टीत मुली व\nते पार्टीत भयानक छळतात\nआपण त्यात उतरायचे म्हणजे\nतर लगेच होइल अरे तुरे\nकारण त्यांचा ‘भ’ भैय्या मेरे\nआणि आपला भीगे होट तेरे\nपाच मिनीट लगतील प्रेमच्या पार्टीचा मर्डर व्हायला फारतर\nआम्हला त्यांचे प्रेम बासुंदी\nत्यांना आमचे क्वार्टर ||१||\nडोक्याला वेगळाच ताप आहे\n‘H’ सुद्धा पाप आहे\nमी म्हटले ही तुमची उगाचीच विक्रुती आहे\nपण त्यांच्यानुसार कपडे घालने\nहीच आपली संस्क्रुती आहे\nमी कीत्येकवेळ टॉलरेट केल्या\nमनात म्हटले ईंग्रजांनी अजींटा वेरुळ लेन्या भारतात मायग्रेट केल्या\nती थेटरजवळ दिसली तरी विचारत नाही\nआम्हला त्यांचे प्रेम मस्तानी\nत्यांना आमचे मल्लीका ||२||\nबरं ट्रीप च्या बाबतीत\nआपला टुर म्हणजे बीच,वॉटरफॉल त्यांच्या भाषेत धबधबा\nत्यांच्यानध्ये फक्त धार्मीक स्थळांचा दबदबा\nती म्हणाली जुन्या ट्रीपचे\nअजुन् डोळ्यासमोर आहे चित्र\nप्रवासात गावाच्या भेंड्या तिथे गेल्यावर मामाचे पत्र\nतीची ट्रीपची मजा ऐकुन वाटले\nलगेच ङोक्याचा दवाखाना पाहु\nआम्हला त्यांचे प्रेम देहु\nत्यांना आमचे जुहु ||३||\n\"हम दिल चुके\" मध्ये\nसल्लु की ऐश बरोबर यावर भांडतात\nचंद्र सुर्य तारे या\nप्रेमीका सोडुन गेली तर\n\"तेरे नाम\" ची हेयर स्टाईल करतात\nत्यांच ऐक जोडपे बघुन कळले\nअशक्य आहे चढणे ही पायरी\nत्याच्या एका हातात फुल\nदुसर्‍र्या हाता तीच्यवरेवरील चारोळ्याची डायरी ||४||\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nलिहीणे कधी सुरू केले आठवत नाही..हा पण जवळच्या सगळ्याना आवडत गेले महणून लिहीत गेलो..जे सुचते ते लिहितो...बाकी माझ्या विषयी काही विशेष नाही पोटा पाण्यासाठी सोफ्ट्वेर इंजिनियर आहे ..बाकी आहे सुरू सुचलतर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमी सायन्सचा ती आर्टची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/636-crore-railway-projects-mumbai-28993", "date_download": "2018-04-26T23:01:40Z", "digest": "sha1:QJ3BIRUCKATRCTXRWOXPK523GIZ74GWN", "length": 16269, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "636 crore for railway projects in Mumbai मुंबईतील रेल्वे प्रकल्पांसाठी 636 कोटी | eSakal", "raw_content": "\nमुंबईतील रेल्वे प्रकल्पांसाठी 636 कोटी\nशनिवार, 4 फेब्रुवारी 2017\nमुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील भविष्यातील उपनगरी रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 636.80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या यंत्रणेतील पायाभूत सुधारणांपासून ते फलाटांची उंची वाढवण्यासाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.\nमुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील भविष्यातील उपनगरी रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 636.80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या यंत्रणेतील पायाभूत सुधारणांपासून ते फलाटांची उंची वाढवण्यासाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.\nकेंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशातील सर्वाधिक व्यस्त असणाऱ्या मुंबई उपनगरी लोकल सेवेला काय मिळाले, त्याची उत्सुकता शुक्रवारी (ता. 3) संपली. अर्थसंकल्पातील सविस्तर आकडे जाहीर झाले असून, एमयूटीपी टप्पे-2 व 3 वेग घेणार आहे. अर्थसंकल्पात महानगरातील वाहतूक क्षेत्रातील नियोजनासाठी 636 कोटी 80 लाख मंजूर झाले आहेत. त्यातील मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पासाठी 548 कोटी 49 लाख मंजूर झाले आहेत. एमयूटीपी-2 अर्थात दिवा-ठाणे पाचवा-सहावा मार्ग, सीएसटी-कुर्ला पाचवा- सहावा मार्ग व अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्गाच्या विस्ताराची कामे अपूर्ण आहेत. या कामासाठी 137 कोटी केंद्राने मंजूर केले आहेत. या प्रकल्पात राज्य सरकारला तेवढीच रक्कम उभी करावी लागणार आहे. तब्बल 274 कोटींच्या रकमेतून ही रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत.\nमुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा-3 योजनेसाठी केंद्राने 411.49 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या प्रत्येक प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियांना आता वेग येणार आहे. या योजनेत वसई-विरार चौपदरीकरण, पनवेल-कर्जत उपनगरी दुहेरी मार्गिका, कळवा-ऐरोली उन्नत जोडमार्ग या मोठ्या प्रकल्पांबरोबरच नवीन लोकल व रेल्वे रूळ ओलांडण्यास प्रतिबंध यांचाही समावेश आहे. यापैकी कळवा-ऐरोली मार्गाच्या बांधकामासाठी पहिल्यांदा निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता आहे. शिवाय मार्गाची लांबी कमी असल्याने काम लवकर संपेल, असे एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nविरार-वसई-पनवेल या 8787 कोटींच्या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दहा लाखांची तरतूद केली आहे; पण अर्थसंकल्पात प्रकल्पाला प्राथमिक रक्कम नोंदवली गेली, हे महत्त्वपूर्ण असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. प्रवासी सुविधांसाठी 83 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.\nउन्नत रेल्वे मार्गाला चालना\nसीएसटी-पनवेल आणि वांद्रे-विरार या दोन्ही उन्नत रेल्वे मार्गांसाठी प्रत्येकी दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी वांद्रे-विरार हा रेल्वे मार्ग सार्वजनिक-खासगी भागीदारीत बांधण्याचा विचार आहे. प्राथमिक रक्कम अल्प असली तरी ऑगस्ट महिन्यातील फेरआढाव्यात त्यात वाढ होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nमहानगर क्षेत्रातील इतर प्रकल्प\n- कल्याण-कसारा 70 कोटी\n- कळंबोली 25 कोटी\n- बेलापूर-पनवेल - 11 कोटी\n- ठाणे-तुर्भे-नेरूळ-वाशी 5 कोटी 50 लाख\n- बेलापूर-सीवूडस्‌- उरण - 66 कोटी\nलोकल व फलाटातील अंतर कमी करण्यासाठी फलाटांची उंची वाढवण्याच्या कामाला वेग येणार आहे. चर्चगेट ते विरारदरम्यानच्या 97 फलाटांची उंची वाढवण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने मध्य रेल्वेच्या सुमारे 30 फलाटांची उंची वाढवण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.\nनेरळ ते माथेरानदरम्याच्या नॅरोगेज मार्गाची दखल अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. संरक्षक भिंतीच्या कामासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बंद पडलेली माथेरानची राणी पुन्हा एकदा धावण्यास सज्ज होणार आहे.\nराष्ट्रवादीच्या नगरसेविकेला लाच स्वीकारताना अटक\nठाणे - मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 31 मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनीता सातपुते (वय 53) यांना...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\nअकोला - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाने उडी घेतली आहे....\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nकामगारदिनी सरकारविरुद्ध इशारा मोर्चा\nमुंबादेवी - कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जागतिक कामगारदिनी हुतात्मा चौक ते आझाद मैदानात इशारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/vaibhav-naik-talking-35313", "date_download": "2018-04-26T23:05:12Z", "digest": "sha1:6EB4EWXDIOS6PKDSTT7FHICJQARI6GNC", "length": 12453, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "vaibhav naik talking कुडाळचा बालेकिल्ला कायम राखू - वैभव नाईक | eSakal", "raw_content": "\nकुडाळचा बालेकिल्ला कायम राखू - वैभव नाईक\nगुरुवार, 16 मार्च 2017\nकुडाळ - कुडाळात शिवसेनेचा भगवा आजही शाबूत राहिला. शिवसेना नेहमी सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देते. याची प्रचिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीवेळी आली. भविष्यात हा बालेकिल्ला कायमस्वरूपी राखू, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.\nकुडाळ - कुडाळात शिवसेनेचा भगवा आजही शाबूत राहिला. शिवसेना नेहमी सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देते. याची प्रचिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीवेळी आली. भविष्यात हा बालेकिल्ला कायमस्वरूपी राखू, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.\nजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कुडाळमध्ये किंगमेकर ठरलेल्या आमदार नाईक यांनी नवनिर्वाचित सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब यांच्यासह सर्व नूतन सदस्यांचे अभिनंदन केले.\nश्री. नाईक म्हणाले, ‘‘शिवसेना हा सर्वसामान्यांसाठीचा पक्ष आहे. कुडाळ तालुक्‍याने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. कित्येक वर्षाचा कुडाळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आजही तो शाबूत आहे.\nयेथील झालेली विकासकामे व जनतेशी असणारा शिवसैनिकांचा संपर्क यामुळे एक वेगळे विश्‍व निर्माण झाले. शिवसेना व मतदार ही साथ कायम राहिल्यामुळेच हा परिणाम झाला आहे. भविष्यातही जनतेची सेवा करणे, विकासकामे करणे यासाठी कटिबद्ध राहणार. पंचायत समितीमध्ये आमचे सर्व सदस्य येत्या पाच वर्षांत आदर्शवत अशी कामगिरी करतील.’’\nया वेळी जिल्हा परिषद विरोधी गटनेते नागेंद्र परब, अमरसेन सावंत, जिल्हा उपप्रमुख अभय शिरसाट, तेंडोली जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर, अनुप्रिती खोचरे, जिल्हा महिला आघाडी जान्हवी सावंत, संजय पडते, अतुल बंगे, जीवन बांदेकर, स्नेहा दळवी, शिल्पा घुर्ये, प्रवीण सावंत, संजय भोगटे, प्रभाकर वारंग, बंटी तुळसकर, गंगाराम सडवेलकर, संदीप राऊळ, मिलिंद परब, प्रज्ञा राणे, दीपश्री नेरुरकर, रवी खानोलकर, संतोष शिरसाट, संदीप म्हाडेश्‍वर, गणेश भोगटे, सचिन काळप, शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.\nदरम्यान, या वेळी शिवसेनेच्या दहाही सदस्यांनी भगवे फेटे परिधान करून सभागृहात प्रवेश केला.\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nलग्नातील अनावश्‍यक खर्च टाळून शाळेस एक लाखाची देणगी\nनसरापूर - दापोडे (ता. वेल्हे) येथील राजगड ज्ञानपीठाच्या तानाजी मालुसरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी बाळासाहेब मारुती शेंडकर...\nमला उच्च रक्‍तदाबाचा त्रास आहे, त्यासाठी मी रोज एक गोळी घेतो. मला त्रास म्हणजे डाव्या हाताच्या पंजाला सतत मुंग्या येतात, तसेच डाव्या हाताचा अंगठा...\nउत्कृष्ठ खेळाडू तयार करण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन द्या: हर्षवर्धन पाटील\nवालचंदनगर (पुणे): उत्कृष्ठ खेळाडू तयार करण्यासाठी समाजातील नागरिकांनी मुला-मुलींना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/school-reopens-from-today-262904.html", "date_download": "2018-04-26T22:56:00Z", "digest": "sha1:QU7PNP5ABFOJQB26O22XC6TNXRINIWJS", "length": 12763, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर राज्यातल्या शाळा आज पुन्हा सुरू", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nदीड महिन्यांच्या सुट्टीनंतर राज्यातल्या शाळा आज पुन्हा सुरू\n15 जून : जवळपास दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे. नवीन वह्यापुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले आहेत. तर शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून अनेक शाळांत स्वतः मुख्याध्यापक आणि शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.\nअन्य बोर्डांच्या शाळा आधीपासूनच सुरू झाल्या असल्या, तरी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा गुरुवारपासून सुरू होत आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. पहिल्या दिवशीच्या घंटेसाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सध्या राज्यभरात एकूण एक लाख तीन हजार 685 शाळा आहेत. त्यापैकी 67 हजार 717 शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत, 21 हजार 261 अनुदानित तर, 13 हजार 988 विनाअनुदानित शाळा आहेत. यापैकी विदर्भ वगळता सर्व शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत. विदर्भात 26 जूनला शाळा सुरू होतील.\nशाळेचा पहिला दिवस खास असतो तो पहिल्यांदा शाळेत प्रेवश करणाऱ्या चिमुकल्याणसाठी, हिच बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड मधील एका शाळेन आपल्या विद्यार्थ्यांच चक्क सनई चौघडा वादनाने स्वागत केलं आहे. शाळेचा पहिला दिवस ,पावसाची रिमझीम आणि त्यात सनई-चौघड्याचे मंगलमय सुर, या वातरणात विद्यार्थिहि हारखुन गेले होते. पहिल्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पिंपरि चिंचवड मधील ज्ञानप्रबोधनी शाळेन केलेल्या या अनोख्या स्वागतच पालकांनीही कौतुक केलं आहे. चेंबूरच्या नावाजलेल्या लोकमान्य टिळक शाळेत असंच प्रसन्न वातावरण होतं. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सुशोभित करण्यात आल्या होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकबड्डी खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू\nपिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास\nपुण्यात ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवली, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद\nपुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांवर, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी\nमुंबईसह पुण्यात आज ओला आणि उबरचालकांचा संप\nलोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणाची दगडाने चेचून हत्या; मृतदेह फेकला धरणात\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-mumbai/vip-prisoners-special-focus-15167", "date_download": "2018-04-26T23:11:05Z", "digest": "sha1:7C5Q5GSLJV6WBE5JXHUDFMA22NI6C566", "length": 14964, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "VIP prisoners on special focus अतिमहत्त्वाच्या कैद्यांवर विशेष लक्ष | eSakal", "raw_content": "\nअतिमहत्त्वाच्या कैद्यांवर विशेष लक्ष\nगुरुवार, 3 नोव्हेंबर 2016\nतंदुरुस्त पोलिसांना नेमण्याच्या सूचना\nमुंबई - भोपाळच्या तुरुंगातून कैद्यांनी पलायन केल्यानंतर राज्यातील सर्वच कारागृहांतील सुरक्षेत वाढ केली आहे. अतिमहत्त्वाच्या कैद्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी व तुरुंगातील महत्त्वाच्या ठिकाणांवर तंदुरुस्त पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. भोपाळमध्ये कैद्यांनी स्टीलच्या ताटांचा तुकडा वापरून गार्डचा खून केला होता. त्याची दखल घेऊन सर्वच तुरुंगात कैद्यांना प्लास्टिकच्या ताटात जेवायला दिले जाणार आहे.\nतंदुरुस्त पोलिसांना नेमण्याच्या सूचना\nमुंबई - भोपाळच्या तुरुंगातून कैद्यांनी पलायन केल्यानंतर राज्यातील सर्वच कारागृहांतील सुरक्षेत वाढ केली आहे. अतिमहत्त्वाच्या कैद्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी व तुरुंगातील महत्त्वाच्या ठिकाणांवर तंदुरुस्त पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. भोपाळमध्ये कैद्यांनी स्टीलच्या ताटांचा तुकडा वापरून गार्डचा खून केला होता. त्याची दखल घेऊन सर्वच तुरुंगात कैद्यांना प्लास्टिकच्या ताटात जेवायला दिले जाणार आहे.\nतुरुंग प्रशासनांतर्गत राज्यात नऊ मध्यवर्ती, 31 जिल्हा तुरुंग, 13 खुली, एक खुली वसाहत, 172 उपतुरुंग आहेत. प्रमुख तुरुंगांमध्ये अतिमहत्त्वाचे कैदी असतात. भोपाळच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याची तुरुंग प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. तुरुंगातील कैद्यांना भेटण्यासाठी कोण येतात ते त्याचे नातेवाईक आहेत का ते त्याचे नातेवाईक आहेत का हे सक्तीने तपासले जाणार आहे.\nकैदी कोणाला पत्र पाठवतात त्यांना कोण पत्र पाठवतात, याकडे तुरुंगातील अधिकारी विशेष लक्ष ठेवून असणार आहेत. तुरुंगातील महत्त्वाच्या ठिकाणी तंदुरुस्त पोलिसांना ठेवले जावे, अशा सूचना दिल्या आहेत. सुरक्षेचा विचार करून अतिमहत्त्वाच्या कैद्यांना वेगळ्या बराकींमध्ये ठेवण्यास सुरुवात केली आहे. ऑर्थर रोड, ठाणे, येरवडा आणि तळोजा तुरुंगात अतिमहत्त्वाचे कैदी शिक्षा भोगत आहेत. सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून बराकींवर लक्ष ठेवले जाईल. भोपाळच्या घटनेनंतर सर्वच बराकींबाहेर दोन गार्ड तैनात केले जात आहेत. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी नागपूरच्या तुरुंगातून पाच कैद्यांनी पलायन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर तुरुंगाच्या भिंती वाढवण्यात आल्या. तसेच कल्याण, नाशिक आणि औरंगाबाद येथे भिंतींना विजेच्या तारांचे कुंपण लावण्यात आले. या तारांमधून रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाह सुरू असल्याने कैद्याने भिंतींवर चढून जाण्याचा प्रयत्न केल्यास अलार्म वाजतो. काही वर्षांपूर्वी कल्याण येथील तुरुंगातून पहाटेच्या सुमारास वीजपुरवठा बंद झाल्यानंतर आरोपींनी पळ काढला होता.\nभोपाळमध्ये पलायन केलेल्या कैद्यांनी गार्डचा खून करण्यासाठी स्टील प्लेटच्या तुकड्याचा वापर केला होता. काही महिन्यांपूर्वी ऑर्थर रोडमध्येही कैद्यांनी एकमेकांवर हल्ला करताना स्टील प्लेटच्या तुकड्याचा वापर केला होता. या घटना पाहता लवकर सर्वच महत्त्वाच्या कारागृहांत स्टीलच्या प्लेट हद्दपार केल्या जातील. कैद्यांना प्लास्टिकच्या ताटातूनच जेवण दिले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nकामगारदिनी सरकारविरुद्ध इशारा मोर्चा\nमुंबादेवी - कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जागतिक कामगारदिनी हुतात्मा चौक ते आझाद मैदानात इशारा...\nरुंदीकरणानंतर मेट्रो खांब उभारणी\nपिंपरी - महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत बोपोडी येथील पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाच्या कामामध्ये रस्ता दुभाजक आणि...\nनदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन आंदोलन\nमांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्थानिक स्वराज्य...\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-mns-party-workers-breakdown-congress-cst-office-update-484732", "date_download": "2018-04-26T23:17:55Z", "digest": "sha1:DNYMG4QCQHFFRIDS7Q2EFWLYXENK4XKB", "length": 13927, "nlines": 136, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई: काँग्रेस कार्यालय तोडफोड, हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज", "raw_content": "\nमुंबई: काँग्रेस कार्यालय तोडफोड, हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज\nफेरीवाले आणि मराठी-अमराठी वाद आता तापताना दिसतोय..\nकारण काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाची आज मनसेकडून तुफान तोडफोड करण्यात आली आहे....सीएसटीजवळच्या या कार्यालयात आज सकाळी मनसेचे कार्यकर्ते घुसले, आणि तोडफोड सुरु केली..\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई: काँग्रेस कार्यालय तोडफोड, हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज\nमुंबई: काँग्रेस कार्यालय तोडफोड, हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज\nफेरीवाले आणि मराठी-अमराठी वाद आता तापताना दिसतोय..\nकारण काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाची आज मनसेकडून तुफान तोडफोड करण्यात आली आहे....सीएसटीजवळच्या या कार्यालयात आज सकाळी मनसेचे कार्यकर्ते घुसले, आणि तोडफोड सुरु केली..\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/article-on-engineering-college-festival-1658031/", "date_download": "2018-04-26T23:07:15Z", "digest": "sha1:AQKPL4JAVYEBVEI2GKTRJTE6PDFDH4SO", "length": 22075, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Engineering college festival | ‘फ’से फेस्टिव्हल | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nया फेस्टिवल्ससाठी अनेक कॉलेजमधून तिसऱ्या वर्षांचे विद्यार्थी म्हणजे टी.ई.चे विद्यार्थी हा भार सांभाळतात.\nकॉलेज फेस्टिवल म्हटलं की इतर अभ्यासक्रमांच्या पदवी कॉलेजमध्ये होणारे फेस्टिव्हल्स आवर्जून नावाजले जातात मात्र अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होणारे फेस्टिव्हल्स त्यांच्या अभ्यासक्रमाच्या अजब वेळापत्रकामुळे दुर्लक्षित होताना दिसतात. साधारण मार्च-एप्रिलच्या दरम्यान होणाऱ्या अभियांत्रिकी कॉलेजच्या फेस्टिव्हल्सवर टाकलेला दृष्टिक्षेप..\nशाळा-कॉलेज म्हणजे आयुष्यातले सोनेरी दिवस. आणि शाळा कॉलेजमधले सांस्कृतिक कार्यक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे उन्हात पाऊ स पडावा इतकं सुखद वाटणारं प्रकरण. कॉलेजमधले फेस्टिव्हल्स म्हटलं की नाटक, कविसंमेलन, डान्स वगैरे डोळ्यासमोर येतं पण हे चित्र साधारण तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या कॉलेजमध्ये दिसून येतं. पण मग चार वर्ष ‘तांत्रिक’ अभ्यास करणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होणारे फेस्टिव्हल्स ‘तंत्रज्ञान’ सोडून काय वेगळे असणार, असं बऱ्याच जणांना वाटत असतं, मात्र तसं नाहीये कारण अभ्यासक्रम जरी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचे असले तरी हे फेस्टिव्हल्स खूप वेगळे असतात.\nसाधारणपणे सगळ्याच विशेषत: मुंबईतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विषम अंकाच्या सेमिस्टरमध्ये म्हणजे १, ३, ५, ७ मध्ये साधारण सप्टेंबर महिन्यांत ‘टेक्निकल’ फेस्टिवल आणि सम अंकाच्या सेमिस्टरमध्ये म्हणजे २, ४, ६, ८ मध्ये साधारणत: मार्च महिन्यात ‘कल्चरल’ फेस्टिवलचे आयोजन केले जाते. बरं हे फेस्टिवल्स म्हणजे काही एक दोन दिवसांचं गणित नव्हे तर चार ते पाच दिवस कॉलेजेस या फेस्टिव्हल्समध्ये न्हाऊ न निघतात. टेक्निकल फेस्टिवल्समध्ये तांत्रिक बाबींवर जास्त लक्ष दिलं जातं तर कल्चरल फेस्टिवल्स मध्ये कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nया फेस्टिवल्ससाठी अनेक कॉलेजमधून तिसऱ्या वर्षांचे विद्यार्थी म्हणजे टी.ई.चे विद्यार्थी हा भार सांभाळतात. टेक्निकल फेस्टिवलसाठी ‘टेक्निकल कमिटी’ तर कल्चरल फेस्टिवलसाठी ‘स्टुडंट कौन्सिल’ काम पाहते. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांचे विद्यार्थी ‘वर्ग कमिटी’ म्हणून काम पाहतात तर त्यांच्यातलेच काहीजण विविध कमिटीचे असिस्टंट हेड म्हणून काम करतात. भारतात लोकशाही असल्याने या कमिटीमध्ये काम करणाऱ्यांची निवडसुद्धा ‘क्लास इलेक्शन’ मधून केली जाते. मग निवडून आलेल्या सदस्यांमधून गेल्या वर्षांची स्टुडंट कौन्सिल नवीन कमिटी तयार करते. अर्थात यातही राजकारण थोडय़ा फार प्रमाणात रंगतंच, पण कॉलेजच्या दिवसात त्या गोष्टींची मजा काही औरच असते.\nफेस्टिव्हलमध्ये सादरीकरणासाठी म्हणून कॉलेजमध्ये ‘सेंटर मॉडेल’ नावाची एक गोष्ट उभारली जाते. त्यासाठी त्या वर्षीच्या थीमनुसार ‘डेकॉर टीम’ रात्रंदिवस काम करत एक मॉडेल तयार करते. ‘टेक्निकल फेस्टिवल्स’साठी त्या त्या वर्षांत लागलेले शोध, तंत्रज्ञानाची प्रगती असे अवाक करून सोडणारे यंत्राचे आणि तंत्रज्ञानाचे नमूने पाहायला मिळतात तर कल्चरल फेस्टिवल्स दरम्यान थीमनुसार रंगीबेरंगी दुनिया पहायला मिळते. या फेस्टिवल्ससाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो पैसा. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फेस्टिवल्ससाठी सगळे पैसे स्वत:हून उभे करावे लागतात. टेक्निकल फेस्टिवल्स हे शक्यतो दिवसाच होतात. त्यामध्ये रोबो वॉर, लॅन गेमिंग, माईंड कंट्रोलिंग खेळ, रुबिक क्युब पझल असे अनेक बुद्धीला चालना देणारे आणि अभियांत्रिकीच्या अभ्यासाशी निगडित खेळ आणि सेमिनार समाविष्ट असतात.\nकल्चरल फेस्टिवल्स मात्र दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस असतात. डान्स, फॅशन शो, रॉक बँड कॉन्सर्ट, डीजे नाईट, प्रॉम नाईट, ड्रम नाईट असे ‘नाईट इव्हेंट्स’ म्हणजे कल्चरल फेस्टिव्हल्सची खास ओळख असते. अनेक कॉलेज येऊ न इथे सादरीकरण करतात आणि त्यातून बक्षिसं दिली जातात. या सगळ्या साग्रसंगीत आयोजित केल्या जाणाऱ्या फेस्टिवल्सची तयारी साधारण दीड ते दोन महिने आधीपासूनच सुरू होते. डान्स टीम, फॅशन टीम किंवा टेक्निकल फेस्टिवल्स मध्ये सादर करायचे रोबईट्स, तांत्रिक बाबी या गोष्टी फार काळजीपूर्वक पाहिल्या जातात. आलेल्या पैशांतून प्रत्येक विभागीय कमिटीला गरजेनुसार पैसा पुरवणं आणि त्या पद्धतीने काम करून घेणं कठीण असतं कारण इथे सगळे एकाच वयाचे असतात. त्यामुळे एकत्र येऊ न कॉलेजसाठी काम करणं ही भावना मनात ठेवून कामं केली जातात. या फेस्टिवल्स सोबतच ‘आय.इ.इ.इ.’ म्हणजेच ‘इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स’ नावाचीही कमिटी टेक्निकल फेस्टिवलच्या दरम्यान आपले इव्हेंट्स आयोजित करते तिथे तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्यांना काम करण्याचा वाव मिळतो.\nअभियांत्रिकीच्या जगात या फेस्टिवल्सना अभ्यासाइतकंच महत्व आहे. ‘आय.आय.टी.’ मुंबईचं ‘मुड इंडिगो’, सरदार पटेलचं ‘उडान’, अथर्वचं ‘ऱ्हिदम’, व्ही.जे.टी.आयचं ‘प्रतिबिंब’ हे फेस्टिवल्स आता ‘मल्हार’, ‘क्षितिज’सारख्या फेस्टिवल्सप्रमाणेच प्रसिद्धी मिळवत आहेत.\nअभियांत्रिकीचा अभ्यास म्हणजे फक्त यंत्र आणि तंत्राचा अभ्यास, मात्र यातही हे फेस्टिवल्स विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना ओळखायला वाव देतात. आज कदाचित यामुळेच जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात इंजिनिअर्स काम करताना दिसत आहेत. अभियांत्रिकी कॉलेज फेस्टिवल अशा पध्दतीनेच आयोजित केले जातात ज्यात काही ना काही तरी शिकायला मिळतं. ते ज्ञान रोजच्या अभ्यासक्रमात उपयोगी पडणारं नसेल कदाचित मात्र प्रत्यक्ष आयुष्यात ते कुठे ना कुठेतरी उपयोगी पडतं त्यामुळे हे फेस्टिवल्स एकदा तरी सगळ्यांनी अनुभवायला हवेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/93-years-kung-fu-master-becomes-sensation-chinese-social-media-31656", "date_download": "2018-04-26T23:00:51Z", "digest": "sha1:WX23RFUPH7QLASOODTPY6Z7ID5VJHBP5", "length": 11919, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "93 years kung fu master becomes sensation on chinese social media 93 वर्षीय कुंग फु मास्टर रणरागिणी चर्चेत | eSakal", "raw_content": "\n93 वर्षीय कुंग फु मास्टर रणरागिणी चर्चेत\nबुधवार, 22 फेब्रुवारी 2017\n\"मी चार वर्षांची असताना कुंग फू खेळायला सुरवात केली. ही 300 वर्षांपासून माझ्या कुटुंबात चालत आलेली परंपरा आहे.\"\nबीजिंग- 'तिचे' वय 93 वर्षे... देहयष्टी दिसायला अगदी सामान्य, लहान... परंतु 'ती' अजूनही एका बुक्क्यामध्ये समोरच्याला गारद करू शकते... कारण, गेल्या 89 वर्षांपासून ती 'कुंग फु'चा नियमित कसून सराव करतेय होय, ही वस्तुस्थिती असून, झँग हेक्सियन नावाच्या आजीबाई चिनी सोशल मीडियावरील चर्चेचा विषय बनली आहे.\nझँग यांचे कुंग फु खेळतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. झँग यांना जेव्हापासूनचा काळ आठवतोय तेव्हापासून कुंग फु हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.\n\"मी चार वर्षांची असताना कुंग फू खेळायला सुरवात केली. ही 300 वर्षांपासून माझ्या कुटुंबात चालत आलेली परंपरा आहे.\"\nआग्नेय चीनमधील झेजियाँग प्रांतामधील एका खेड्यामध्ये झँग राहतात. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य कुंग फु शिकले आहेत. झँग या स्वतः त्यांच्या खेडेगावातील इतरांनाही कुंग फु शिकवतात.\n\"कुंग फुने अंगी शिस्त आणि ताकद येते. लहानपणापासून दररोज पहाटे उठून अंथरुणातून बाहेर निघण्याआधीच आम्ही कुंग फु सराव सुरू करत असू.\n1924 मध्ये चीनचे इतर देशांशी युद्ध सुरू होते तेव्हा माझा जन्म झाला. स्वसंरक्षण शिकण्याची प्रेरणा मिळण्यासाठी तो काळ अगदी योग्य होता.\"\nझँग ज्या प्रकारचे कुंग फु खेळतात, तो मूळचा फुजिआन प्रांतातील असून, त्यामध्ये 15 प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात 36 चाली आहेत. एक प्रकार पूर्ण शिकायला किमान 3 वर्षे लागतात असे झँग यांनी सांगितले. अर्थात, त्या सर्व प्रकारांमध्ये झँग या तरबेज आहेत\nलग्नाच्या हजेरीसाठी पुढाऱ्यांची दमछाक\nतळेगाव स्टेशन - घटलेल्या लग्नतिथीमुळे यंदा उन्हाळ्यात विवाह मुहूर्त कमी असल्याने वैशाख वणव्याच्या कडक उन्हात एकाच दिवशी विविध ठिकाणच्या विवाह...\nबुद्धिबळाच्या पटावरील घरांमधून प्यादी, हत्ती, घोडे, उंट चालवण्याच्या नादाने ते सारे घरच बुद्धिबळाचे नादी बनले आहे. माझे वडील मोहन फडके ऊर्फ अण्णा...\nप्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) केला अंतिम फेरीत प्रवेश\nकोल्हापूर: महापौर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर १-०ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला....\nपंतप्रधानांच्या वक्‍तव्याचा डॉक्‍टरांकडून निषेध\nजळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंड येथील दौऱ्यात वैद्यकिय सेवा व व्यवसायाविषयी केलेल्या वक्‍तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन (...\nविनीत भोंडे गिरवतोय, 'बिग बॉस मला माफ करा...'\nमुंबई - कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातील विनीत भोंडे हा बाराच वेळा चर्चेचा विषयी असतो. मग त्याचे जोरजोरात बोलणे असो वा त्याचे चिडणे असो. बिग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-accident-on-jvlr-481556", "date_download": "2018-04-26T22:49:23Z", "digest": "sha1:T36R2FYZ65KMOM3NYOK2NFAZFPG4M5K6", "length": 13645, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : जेव्हीएलआरवर पाच वाहनांचा विचित्र अपघात, वाहतूक विस्कळीत", "raw_content": "\nमुंबई : जेव्हीएलआरवर पाच वाहनांचा विचित्र अपघात, वाहतूक विस्कळीत\nमुंबईत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. ट्रक उलटल्याने अनेक कारचं नुकसान झालं. अपघातामुळे पवईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई : जेव्हीएलआरवर पाच वाहनांचा विचित्र अपघात, वाहतूक विस्कळीत\nमुंबई : जेव्हीएलआरवर पाच वाहनांचा विचित्र अपघात, वाहतूक विस्कळीत\nमुंबईत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. ट्रक उलटल्याने अनेक कारचं नुकसान झालं. अपघातामुळे पवईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/gudi-padwa-and-shobhayatra-1653785/", "date_download": "2018-04-26T22:50:26Z", "digest": "sha1:T2R2HONRVLUUO6LL7MQFHN537QMOM7J5", "length": 27661, "nlines": 267, "source_domain": "www.loksatta.com", "title": "gudi padwa and shobhayatra | शोभायात्रा आणि आधुनिकतेची (?) गुढी | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nशोभायात्रा आणि आधुनिकतेची (\nशोभायात्रा आणि आधुनिकतेची (\nशोभायात्रेमुळे तो नुसता उत्सव न राहता त्यास धार्मिक उन्मादाचे आणि चिथावणीखोर स्वरूप येते.\nदर वर्षी गुढीपाडव्याला स्त्रियांनी नऊवारी नेसून, गॉगल घालून, बुलेट चालवत शोभायात्रेत सहभागी होणं हे परंपरांचे आधुनिक पाईक असल्याचं लक्षण मानलं जातं. खरंच आहे का ते तसं\nनुकतेच १८ मार्च २०१८ रोजी हिंदूंचे नवीन वर्ष चालू झाले.\nमहाराष्ट्रात घरोघरी जल्लोषात गुढी उभारून, रस्त्यांवरून शोभायात्रा काढून नववर्षांचे स्वागत झाले. नऊवारी साडी, डोक्याला फेटे, नाकात नथ, डोळ्यांवर गॉगल आणि दिमतीला बाइक; आणि हो.. मागचीच्या हातात भगवा झेंडा अशा थाटातल्या मुलींच्या फोटोंनी त्या दिवशीच्या वर्तमानपत्रांच्या पुरवण्या ओसंडून वाहत होत्या. इंग्रजी वर्तमानपत्रांनी ‘महाराष्ट्रीयन्स फ्लॉन्ट ट्रॅडिशनल स्वॉग ऑन गुढीपाडवा’ अशा बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यांचा हा आवेश पाहून माझा जीव जरा दडपलाच तरुण मुलामुलींची देवळाच्या बाहेर वाढणारी गर्दी पाहून दडपतो तसाच\nमाझ्या मते आम्ही पुरातन हिंदू संस्कृतीचे अत्यंत आधुनिक () पाईक आहोत असे ओरडून ओरडून सांगण्याचा तो केविलवाणा प्रयत्न होता. गेली अनेक वर्षे तो चालू आहे. त्यातील प्रतीके वर्षांनुवष्रे वापरून विरलेली, संदेश जुनेजर्जर आणि विचार आणि कृतीतील विसंगती तर त्याहून अस्वस्थ करणारी. नथ, नऊवारी लुगडे म्हणजे िहदू परंपरा आणि संस्कृती, गॉगल म्हणजे आधुनिकता आणि बाइक म्हणजे पुरुषार्थ, ज्यात मुलीसुद्धा मागे नाहीत इतके साधे, सोपे, बिनगुंतागुंतीचे पण तितकेच पोकळ असे हे समीकरण. हे समीकरण बदलण्याची गरज गेल्या १५-२० वर्षांत फारशी कुणालाही वाटलेली नाही. विशेष म्हणजे शोभायात्रांचे प्रामुख्याने नेतृत्व करणाऱ्या २० ते ३५ या वयोगटातल्या तरुणाईलाही वाटलेली नाही.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nगुढीपाडवा हा िहदू नववर्षांचा आनंदोत्सव. ढोल, लेझीम नृत्य, भव्य रांगोळ्या या सर्वामुळे त्याला एक अत्यंत उत्साही आणि प्रेक्षणीय सोहळ्याचे रूप प्राप्त होते. पण शोभायात्रेमुळे तो नुसता उत्सव न राहता त्यास धार्मिक उन्मादाचे आणि चिथावणीखोर स्वरूप येते. त्याचप्रमाणे अशा शोभायात्रांमधून िहदू संस्कृती आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या परंपरा यांचा संकुचित आणि सोयीस्कर अर्थ काढला जातो. या सगळ्या जाळ्यात आजची आधुनिक म्हणवली जाणारी युवा पिढी अडकली आहे याचं दु:ख अधिक.\nसमाजाला सर्वार्थाने तारून नेणारे ते ‘तरुण’. त्यांच्याकडून जुने, कालातीत झालेले पायंडे मोडून नव्या प्रतीकांच्या मांडणीची अपेक्षा करता येऊ शकते. जुन्या रूढी, परंपरा यांना नवे संदर्भ देऊन त्याचे स्वरूप बदलण्याची ताकद आणि उमेद नव्या दमाच्या पिढीत असते. पण शोभायात्रांमधील बाइकधारी मुली बघून त्याच त्या प्रतीकांना कवटाळण्याचा अट्टहास दिसून येतो.\nया अशा शोभायात्रांमधून ज्या आवेशाने प्रादेशिक अस्मिता जपण्याचा प्रयत्न चालू आहे याची आज गरज आहे का ही सर्व धडपड िहदू धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असेल तर खरंच आपली संस्कृती लयाला जात आहे का ही सर्व धडपड िहदू धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असेल तर खरंच आपली संस्कृती लयाला जात आहे का तो आपल्यापुढील सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे का तो आपल्यापुढील सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे का हे प्रश्न तरुण-तरुणींनी स्वत:ला विचारायला हवेत. आणि याचे उत्तर समजा ‘हो’ आलेच तर नथ, नऊवारी आणि भगवे झेंडे फडकवून संस्कृतीचे संरक्षण होऊ शकणार आहे का, हाही मुद्दा आहे.\nसंस्कृती म्हणजे विशिष्ट भूप्रदेशाचा इतिहास, भूगोल, तिथे राहणारी माणसं, त्यांच्या भाषा, त्यांचे साहित्य, त्यांचे राहणीमान, त्यांची अन्नसंस्कृती, त्यांचे व्यवसाय, तेथील राजकीय परिस्थिती, राज्यकत्रे आणि जनतेच्या समस्या या सगळ्याचे उचित भान म्हणजे खरं तर परंपरा जतनाची शान या सगळ्याचे उचित भान म्हणजे खरं तर परंपरा जतनाची शान पण आपण आपली अस्मिता अजूनही भगव्या फेटय़ात करकचली आहे, नथीत डकवली आहे आणि तलवारीने केक कापून ती धारदार केली जात आहे.\nप्रादेशिक अस्मितेला सतत टोकदार ठेवण्यासाठी ही अशी प्रतीकं खूपच सोयीची असतात. कारण ती लगेच लोकप्रिय होतात आणि वणव्यासारखी झपाटय़ाने पसरतात. आणि मुख्य ही प्रतीकं विनासायास उपलब्ध होतात. नऊवारी नेसायला आणि नथ घालायला कोणतेही कर्तृत्व लागत नाही. पण पुढील अनेक शतके समाज आपले नाव सन्मानाने घेत राहील असे काम करायला मेहनत घ्यावी लागते. वरवरचे संस्कृती-जतन म्हणजे केवळ एक दिवसाची मौजमजा. या उलट स्वसंस्कृतीचा अभ्यास, त्यातील अनिष्ट प्रथांचे निर्मूलन, चांगल्याचा प्रसार हे खरेखुरे संस्कृती-जतन. परंतु आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून शोभायात्रेत सामील होणाऱ्या किती जणांची त्यासाठी वेळ आणि शक्ती देण्याची तयारी असते नथ आणि फेटेधारी तरुणांपकी किती जण आपला प्रदेश जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील स्वत:चा जिल्हा सोडून शेजारी जिल्ह्य़ांना भेटी देतात नथ आणि फेटेधारी तरुणांपकी किती जण आपला प्रदेश जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील स्वत:चा जिल्हा सोडून शेजारी जिल्ह्य़ांना भेटी देतात किती जणांना पाच भारतीय इतिहासकारांची नावं सांगता येतील किती जणांना पाच भारतीय इतिहासकारांची नावं सांगता येतील किती मुलामुलींनी मागील सहा महिन्यांत किमान एक तरी मराठी पुस्तक वाचलं असेल किती मुलामुलींनी मागील सहा महिन्यांत किमान एक तरी मराठी पुस्तक वाचलं असेल आपल्यापकी किती जणांना महाराष्ट्राची रब्बी आणि खरीप पिकं सांगता येतील आपल्यापकी किती जणांना महाराष्ट्राची रब्बी आणि खरीप पिकं सांगता येतील किती जणांना भारताची इएजी राज्ये (EAG -Empowered Action Group- ज्यांना पूर्वी बिमारू राज्ये म्हणत असत) माहीत असतील किती जणांना भारताची इएजी राज्ये (EAG -Empowered Action Group- ज्यांना पूर्वी बिमारू राज्ये म्हणत असत) माहीत असतील किती शहरी युवकांना चार तरी दलित साहित्यिकाचं नाव सांगता येईल किती शहरी युवकांना चार तरी दलित साहित्यिकाचं नाव सांगता येईल ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी गोंड की वारली ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी गोंड की वारली अनेक क्रांतिकारी निर्णयांसाठी गाजलेल्या काँग्रेस अधिवेशनातील फैजपूर गाव कर्नाटकातील, महाराष्ट्रातील की उत्तर प्रदेशातील अनेक क्रांतिकारी निर्णयांसाठी गाजलेल्या काँग्रेस अधिवेशनातील फैजपूर गाव कर्नाटकातील, महाराष्ट्रातील की उत्तर प्रदेशातील बादल सरकार हे नाटककार होते की शिल्पकार बादल सरकार हे नाटककार होते की शिल्पकार इस्मत चुगताई नेमक्या कोण होत्या इस्मत चुगताई नेमक्या कोण होत्या ‘परंपरा आणि संस्कृती’मध्ये या सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. संस्कृतीच्या या अधिक अर्थपूर्ण अंगाकडे आपण कधी लक्ष देणार\nराहिता राहिला प्रश्न आधुनिक असण्याचा\nएकाच वेळी नथ आणि गॉगल घालून तरुणी काय सांगू इच्छितात आम्ही आधुनिक झालो असलो तरी परंपरेशी असलेले नाते टिकवून आहोत आम्ही आधुनिक झालो असलो तरी परंपरेशी असलेले नाते टिकवून आहोत पण संस्कृतीशी नाते फक्त पेहेरावातूनच टिकवायचे असते का\nतसेच, आपण अंतर्बाहय़ खरंच आधुनिक झालो आहोत का की त्याचा आभास निर्माण करत आहोत\nआजही लग्नाचा खर्च अर्धा-अर्धा करण्याचा आग्रह धरून प्रत्यक्षात तसे वागणारे तरुण संख्येने नगण्य असतील. हळदीकुंकू समारंभात नवरा हयात नसलेल्या आपल्या सख्या, आत्या किंवा मावशीला बोलावण्याचे धाडस करणाऱ्या फार कमी असतील. (फक्त) वधूपक्षाने वरपक्षाचे दुधाने पाय धुण्याचा मोह आवरणे अनेकांना कठीण जात असेल. सत्यनारायणाच्या पूजेला जोडीने बसताना त्यामागील कथा वाचण्याचे कष्ट फार कमी जणांनी घेतले असतील. परंपरांना प्रश्न विचारण्यामागे खरी आधुनिकता असते. ज्या परंपरा अन्याय्य आहेत, त्यांना सोडचिठ्ठी देण्यात असते. ते करण्याची तयारी दाखवली, तर आपण खऱ्या अर्थाने आधुनिक बनू. मग सक्षमीकरणाचा आभास निर्माण करण्याची गरज उरणार नाही.\nआमच्या पिढीला खरंतर िशगावर घेण्यासाठी आव्हानांची थोडीही कमतरता नाही. देशाच्या दुर्दैवाने आणि काम करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक युवकाच्या सुदैवाने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, समाजकारण या प्रत्येक क्षेत्रात उत्तरांची वाट बघणाऱ्या अनेक प्रश्नांची रांगच रांग लागली आहे. अगदी िहदू धर्माच्या चौकटीतच काम करायचे म्हटले तरी सोडवण्यासारख्या समस्या मुबलक आहेत. समाजात चिरफळी माजवणारी जातीव्यवस्था, खापपंचायत, जातपंचायत यांसारख्या अन्याय्य न्यायव्यवस्था, बुवाबाजी, अंधश्रद्धा, एक ना अनेक या व्यवस्थांचे शुद्धीकरण म्हणजे खरी आधुनिकता. पण ती प्रत्यक्षात आणायची, तर नुसती बाइकची चाके झिजवून चालत नाही, तर देह झिजवावा लागतो.\nनववर्षांचे स्वागत उत्साहात झालेच पाहिजे. पण ही स्वागतयात्रा अधिक सौहार्दपूर्ण आणि अर्थपूर्ण होण्यासाठी आपण आपला अभिनिवेश (Swag) बदलला पाहिजे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/panvel-ayukt-sudhakar-shinde-life-in-danger-due-to-slum-clearance-484396", "date_download": "2018-04-26T23:28:56Z", "digest": "sha1:QTBIQQBGCOYZRJFHHJ6K7HHRPZXKDCPN", "length": 13527, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पनवेल : मनपा आयुक्त सुधाकर शिदेंना जीवे मारण्याची धमकी", "raw_content": "\nपनवेल : मनपा आयुक्त सुधाकर शिदेंना जीवे मारण्याची धमकी\nपनवेल आयुक्त सुधाकर शिंदे यांना पत्राद्वारे गोळ्या घालून जिवे मारण्याचा धमकी. उपायुक्त समीर लेंगरेकर आणि सहाय्यक आयुक्तांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nपनवेल : मनपा आयुक्त सुधाकर शिदेंना जीवे मारण्याची धमकी\nपनवेल : मनपा आयुक्त सुधाकर शिदेंना जीवे मारण्याची धमकी\nपनवेल आयुक्त सुधाकर शिंदे यांना पत्राद्वारे गोळ्या घालून जिवे मारण्याचा धमकी. उपायुक्त समीर लेंगरेकर आणि सहाय्यक आयुक्तांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/political-pressure-rayamulakar-certificate-40577", "date_download": "2018-04-26T23:00:05Z", "digest": "sha1:DH3SL6XATF6X4JDM2KMNNU4ITQWQFXLI", "length": 13445, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Political pressure for rayamulakar certificate राजकीय दबावातून रायमूलकरांना प्रमाणपत्र | eSakal", "raw_content": "\nराजकीय दबावातून रायमूलकरांना प्रमाणपत्र\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nनागपूर - मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांना राजकीय दबावातून जातप्रमाणपत्र मिळाल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याप्रकरणी सोमवारी (ता. 17) झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार रायमूलकर यांच्यासह तत्कालीन सक्षम अधिकारी यांच्यासह एकूण 34 प्रतिवादींना नोटीस बजावली.\nनागपूर - मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांना राजकीय दबावातून जातप्रमाणपत्र मिळाल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याप्रकरणी सोमवारी (ता. 17) झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार रायमूलकर यांच्यासह तत्कालीन सक्षम अधिकारी यांच्यासह एकूण 34 प्रतिवादींना नोटीस बजावली.\nविजय खंडुजी मोरे आणि ज्ञानदेव भिकाजी देबाजे अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. या दोघांनीही रायमूलकर यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. याचिकाकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार रायमूलकर यांनी राजकीय प्रभावाचा वापर करून बनावट जातप्रमाणपत्र बनविले. यात प्रशासकीय यंत्रणादेखील सहभागी असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आमदार रायमूलकर सुतार जातीचे असून ही जात इतर मागासवर्गीयांमध्ये येते. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मेहकर येथून हार पदरी पडू नये यामुळे, रायमूलकर यांनी राजकीय शक्तीचा दुरुपयोग करत निवडणुकीच्या वर्षभरापूर्वी स्वत:ची जात बदलवून घेतली. यात रेव्हेन्यू रेकॉर्डपासून सर्व कागदपत्रांवर त्यांनी स्वत:ची जात सुतारऐवजी \"बलई' असल्याचे दाखविले.\nयाचिकाकर्त्यांच्या मते, यात सरकारी यंत्रणेनेदेखील राजकीय प्रभावात येऊन रायमूलकरांना बलई जातीचे प्रमाणपत्र दिले. याचिकाकर्त्याने अगदी जातवैधता पडताळणी समितीच्या अध्यक्षांनादेखील प्रतिवादी केले आहे. रायमूलकरांच्या भावाचे जातप्रमाणपत्र सुतार असताना त्यांच्या प्रमाणपत्रावर बलई कसे काय राहील, असा सवालदेखील याचिकाकर्त्याने उपस्थित केला. या प्रकरणी याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. यानुसार सर्व प्रतिवादींना 24 जूनपर्यंत उत्तर सादर करायचे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\nअकोला - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाने उडी घेतली आहे....\nलग्नाच्या हजेरीसाठी पुढाऱ्यांची दमछाक\nतळेगाव स्टेशन - घटलेल्या लग्नतिथीमुळे यंदा उन्हाळ्यात विवाह मुहूर्त कमी असल्याने वैशाख वणव्याच्या कडक उन्हात एकाच दिवशी विविध ठिकाणच्या विवाह...\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/tag/people-quotes-marathi/", "date_download": "2018-04-26T22:33:45Z", "digest": "sha1:WEPYZX6J2VEWEJFVFJD5EQQBFK7XP2Y7", "length": 10958, "nlines": 135, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "People Quotes Marathi - लोकांवर विचार व सुविचार - नक्कीच वाचावे असे विचार!", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nया दिवशी पोस्ट झाले ऑगस्ट 5, 2017 फेब्रुवारी 13, 2018\nव्यवसायातील महान गोष्टी कधीही एका व्यक्तीने केले नाहीत. ते लोकांच्या एका संघाने केले आहेत. – स्टीव्ह जॉब्स\nसकारात्मक आणि आनंदी रहा. कठोर परिश्रम करा आणि आशा सोडू नका. टीकेसाठी खुले राहा आणि शिकत राहा. स्वतःला आनंदी, उबदार आणि अस्सल असलेल्या लोकांबरोबर घेरा. – तेना डीसे\nकाही लोक यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतात, तर इतर लोक रोज सकाळी उठतात आणि ते घडवतात. – वेन ह्यूझेंगा\nबलवान व्हा, निर्भय व्हा, सुंदर व्हा. आणि विश्वास ठेवा की काहीही शक्य आहे जेव्हा आपल्याकडे आपल्यास आधार देणारे योग्य लोक असतील. – मिस्टी कोपलॅन्ड\nआपला वेळ मर्यादित आहे, म्हणून कुणाचा तरी जीवन जगत ते वाया घालवू नका. सिद्धांतामुळे अडकून जाऊ नका – जे इतर लोकांच्या विचारांच्या परिणामांसह राहत आहे. इतरांच्या मतांचा आवाजाला आपल्या स्वतःच्या आतील आवाजाला दबवू नका. आणि सर्वात महत्त्वाचे, आपले हृदयाचे आणि अंतर्ज्ञानाचे अनुसरण करण्यासाठी धैर्य असू द्या. – स्टीव्ह जॉब्स\nआपले मंदहास्य आपल्याला सकारात्मक चेहरा देईल ज्यामुळे लोक आपल्या सभोवताली आरामदायक अनुभवतील. – लेस ब्राउन\nलोक आपल्याला काय सांगतात ते महत्त्वाचे नाही, शब्द आणि कल्पना जगाला बदलू शकतात. – रॉबिन विल्यम्स\nशांतता आणि सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी, एकजुट आणि सशक्त, आपल्याकडे एक लोक, एक राष्ट्र, एक ध्वज असणे आवश्यक आहे. – पॉलिन हॅन्सन\nलोक केवळ ते पाहतात जे ते पाहण्यासाठी तयार आहेत. – राल्फ वाल्डो इमर्सन\nलोक तुमच्याशी कसे वागतात ते त्यांचे कर्म आहे; आपण आपले प्रतिक्रिया कशी व्यक्त करता हे तुमचं. – वेन डायर\nमहान मने विचारांवर चर्चा करतात; सरासरी मते कार्यक्रमांवर चर्चा करतात; लहान मने लोकांवर चर्चा करतात. – एलेनोर रूझवेल्ट\nलोक तुमचे शब्द ऐकू शकतात, पण ते आपली मनोवृत्ती अनुभवतात. – जॉन सी. मॅक्सवेल\nमी कोण आहे हे इतरांनी ठरवू इच्छित नाही. मी स्वत: साठी हे ठरवू इच्छित आहे. – एम्मा वॉटसन\nकाही लोक पावसात चालतात, इतर फक्त ओले होतात. – रॉजर मिलर\nआपण पहा की, देव केवळ कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांना मदत करतो. हे तत्त्व अतिशय स्पष्ट आहे. – ए. पी. जे. अब्दुल कलाम\nतुम्हाला हे ‘महान व्यक्तींचे लोकांवर सुंदर विचार व सुविचार’ कसे वाटले आणि व्याकरणाच्या व अनुवादाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-harbour-line-local-service-late-for-technical-reason-1664465/", "date_download": "2018-04-26T22:57:01Z", "digest": "sha1:VWSU5CHTALOMEWO44TYTS3SGFCEM4HUV", "length": 11106, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mumbai harbour line local service late for technical reason | मुंबई: रूळाखालील सिमेंट बॉक्स बदलल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nमुंबई: रूळाखालील सिमेंट बॉक्स बदलल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने\nमुंबई: रूळाखालील सिमेंट बॉक्स बदलल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने\nऐन गर्दीच्या वेळी लोकलचा वेग मंदावल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. दिवसभर ही वेगमर्यादा कायम राहण्याची शक्यता\nहार्बर मार्गावरील चेंबूर जवळ रेल्वे रूळाखालील सिमेंट बॉक्स बदलल्याने या मार्गावरील लोकल सेवा सुमारे १० ते १५ मिनिटे धीम्या गतीने सुरू आहे.\nहार्बर मार्गावरील चेंबूर जवळ रेल्वे रूळाखालील सिमेंट बॉक्स बदलल्याने या मार्गावरील लोकल सेवा सुमारे १० ते १५ मिनिटे धीम्या गतीने सुरू आहे. बॉक्स बदलल्याने रेल्वेच्या वेगावर बंधने आली आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा वेग मंदावल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. दिवसभर ही वेगमर्यादा कायम राहण्याची शक्यता असून याचा परिणाम हार्बर मार्गावर दिसून येणार आहे. यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/54?page=46", "date_download": "2018-04-26T22:46:07Z", "digest": "sha1:QNYJSOLY5GK6PA4ZYRTNAAKP4HJH2JZT", "length": 6832, "nlines": 152, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सामाजिक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचिकित्सा : नाटक की थोतांड\nचिकित्सा : नाटक की थोतांड\nविंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत`\nमहात्मा फुल्यांचे फलज्योतिषविषयक विचार\nमहात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार\nनाडीपरीक्षेत विषयांतर नको म्हणून चिकित्सकांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे प्रलंबित ठेवले (सोप्या मराठीत टाळले) म्हणून हा वेगळा लेख. इथे उत्तरे दिली तर विषयांतर होणार नाही.\nनाडीपरिक्षा- काही चिकित्सक प्रश्न\nनाडीग्रंथ हा विषय इतका चघळून झाला आहे तरीही विषय चिकित्सेसाठी खुला ठेवला पाहिजे असे आम्हाला वाटते. सन ९५-९६ ते २००२ या काळात आम्ही या विषयात वाहुन गेलो होतो. पुण्यात हा विषय देखील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता.\nपुन्हा एकदा कायदे आझम\nपुन्हा एकदा कायदे आझम -\nले. अरविंद बाळ (परम मित्र जुलै-ऑगस्ट 2006)\nफोर्थ डायमेन्शन - 22\nकू क्लक्स क्लॅन, हम्टी डम्टी, ऍलिस इन द ब्लंडरलँड आणि टारझन\nजसवंत सिंग ह्यांनी नुकतीच भाजपाची तुलना 'कू क्लक्स क्लॅन'शी केली. तर अरुण शौरींनी राजनाथ सिंगांना कधी 'ऍलिस इन दी ब्लंडरलँड' तर कधी 'टारझन' असे म्हटले. त्यांनी भाजपाला 'कटी पतंग' असेही म्हटले. आणि शीर्षस्थ नेतृत्वाला 'हम्टी डम्टी.'\nमागच्या आठवड्यात माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्याने (हा दाक्षिणात्य, कन्नडिगा आहे) मला आधी विचारले की गणपतीच्या दोन बायका आहेत का आणि असतील तर त्यांची नावे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T23:03:47Z", "digest": "sha1:MYY2TDJCYDZINPNZQKDIROGR4FGN57TO", "length": 4499, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:राष्ट्रीयत्वानुसार संस्कृती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण १५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १५ उपवर्ग आहेत.\n► राष्ट्रीयत्वानुसार संगीत‎ (३ क)\n► इंडोनेशियन संस्कृती‎ (४ क)\n► इराणी संस्कृती‎ (२ क, २ प)\n► राष्ट्रीयत्वानुसार खाद्यपदार्थ‎ (९ क)\n► ग्रीक संस्कृती‎ (१ क, २ प)\n► चिनी संस्कृती‎ (२ क, २ प)\n► चिली संस्कृती‎ (रिकामे)\n► जपानी संस्कृती‎ (२ क, १ प)\n► पाकिस्तानी संस्कृती‎ (१ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार पोशाख‎ (१ क)\n► बांगलादेशी संस्कृती‎ (२ क)\n► भारतीय संस्कृती‎ (१९ क, ५८ प)\n► मलेशियन संस्कृती‎ (२ क)\n► मेक्सिकन संस्कृती‎ (१ क)\n► लाओ संस्कृती‎ (१ क, २ प)\n\"राष्ट्रीयत्वानुसार संस्कृती\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी ११:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/mamata-banerjee-fake-news-1663050/", "date_download": "2018-04-26T22:33:17Z", "digest": "sha1:WCC7E2LPXJFHPBUGKPTY5ZN7YO4NIM6D", "length": 10632, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mamata banerjee fake news | फेकन्युज : हासुद्धा व्हिडीओ बनावटच! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nफेकन्युज : हासुद्धा व्हिडीओ बनावटच\nफेकन्युज : हासुद्धा व्हिडीओ बनावटच\nप्रत्यक्षात ही घटना २००६ मधील आहे.\nतृणमूल काँग्रेस पक्षाच्या बैठकीत ‘वंदे मातरम्’ गाण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंदी घातल्यावरून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंगालच्या विधान भवनात तोडफोड केल्याची ध्वनिचित्रफित बनावट आहे. प्रत्यक्षात ही घटना २००६ मधील आहे. सिंगुर येथील टाटाच्या ‘नॅनो’ प्रकल्पस्थळी जाण्यास ममता यांना पोलिसांनी अटकाव केला होता. याविरोधात तृणमूलच्या संतप्त कार्यकर्त्यांनी विधानभवनात गोंधळ घातला. या वेळी कार्यकर्त्यांनी खुच्र्या फेकल्या होत्या. याशिवाय येथील लाकडी सामानाची मोडतोड केली होती. मध्यंतरी ममता यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी ‘वंदे मातरम्’ म्हणू न दिल्यावरून मोडतोड केल्याबद्दलचा दिशाभूल करणारा ‘व्हिडीओ’ प्रसारित करण्यात आला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-report-on-moody-s-credit-rating-of-india-479838", "date_download": "2018-04-26T22:45:02Z", "digest": "sha1:3C73J4RBWDW67N5LO3FI5THZ2LT73Q6J", "length": 14286, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : मूडीजने क्रेडिट रेटिंग वाढवलं, शेअर बाजारात उसळी", "raw_content": "\nमुंबई : मूडीजने क्रेडिट रेटिंग वाढवलं, शेअर बाजारात उसळी\nअर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार सातत्याने कठोर निर्णय घेत आहे. या निर्णयांचा विरोध होत असला तरी, जगभरातील अनेक एजन्सी या निर्णयांचं कौतुक करत आहेत. अमेरिकेची रेटिंग एजन्सी मूडीजने तब्बल 13 वर्षांनी भारताचं रेटिंग वाढवलं आहे. 2004 नंतर पहिल्यांदाच मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग वाढवलं आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई : मूडीजने क्रेडिट रेटिंग वाढवलं, शेअर बाजारात उसळी\nमुंबई : मूडीजने क्रेडिट रेटिंग वाढवलं, शेअर बाजारात उसळी\nअर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार सातत्याने कठोर निर्णय घेत आहे. या निर्णयांचा विरोध होत असला तरी, जगभरातील अनेक एजन्सी या निर्णयांचं कौतुक करत आहेत. अमेरिकेची रेटिंग एजन्सी मूडीजने तब्बल 13 वर्षांनी भारताचं रेटिंग वाढवलं आहे. 2004 नंतर पहिल्यांदाच मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग वाढवलं आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/love-prediction-117062000024_1.html", "date_download": "2018-04-26T23:02:42Z", "digest": "sha1:6DMNVFAT2J3GYZED2ZHTG5HDI4RSCOOM", "length": 10835, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या राशीचा प्रियकर, असे करेल प्रेम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया राशीचा प्रियकर, असे करेल प्रेम\nप्रत्येक राशीचा आपला वेगळा स्वभाव, आवड-निवड आणि व्यक्तिमत्त्व असतं. जीवनाच्या इतर गोष्टींव्यतिरिक्त प्रेम हे एक महत्त्वाचं घटक असतं. आपल्या प्रेम करायच्या शैलीचं आपल्या लव लाईफवर प्रभाव पडतो. आपणं कोणत्या प्रकाराच्या व्यक्तीकडे आकर्षित राहाल, आपली लव लाईफ कशी असेल, कोणत्या वयात प्रेमात पडाल हे सर्व राशीवरून जाणून घेता येऊ शकतं.\nजर आपल्याला जाणून घ्यायचं असेल की एखादा विशेष व्यक्तीचे आपल्यावर प्रेम आहे की नाही तर हे नक्की वाचा. जाणून घ्या की\nप्रेमात पडल्यावर राशीनुसार व्यक्तीचा व्यवहार कसा असतो ते:\nमेष राशीचे लोकं तीव्रतेने प्रेम करतात. त्यांना आपल्या साथीदाराबद्दल सर्व जाणून घ्यायचं असतं. अनेकदा ते साथीदाराला पूर्णपणे जाणून घेण्यासाठी प्रश्नांचा पाऊस पडतात. पार्टनरची आवड-निवड जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंब किंवा मित्रांपर्यंत पोहचतात. म्हणून या राशीच्या लोकांनी जरा काळजीपूर्वक व्यवहार करावा.\nहे लोकं आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवत नसतात. प्रेमाच्या बाबतीत जरा शंकाळु असतात. पार्टनर इमानदार आणि योग्य सिद्ध होईपर्यंत हे सहज त्यावर विश्वास करत नाही.\nहे प्रेमाच्या बाबतीत खूप उत्सुक असतात. यांचे ज्यावर प्रेम असतं त्याला हे कळावे ही यांची इच्छा असते. या राशीचे लोकं लाजाळू असून प्रेम लपवू इच्छित असले तरी त्यांच्यासाठी हे शक्य नसतं. त्यांच्या व्यवहारावरून लगेच बदल कळून येतो.\nमंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी\nएकादशीच्या दिवशी भात का खात नाहीत\nयावर अधिक वाचा :\nकपाळावर कुंकू का लावतात\nविवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल पण यामागील कारण काय\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2151", "date_download": "2018-04-26T22:56:46Z", "digest": "sha1:XAFEBGGIGSOTDRPKBPVA6WGVVUN3GQ7K", "length": 2729, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nआयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल पंकज अडवाणीचे पंतप्रधानांकडून अभिनंदन\nअलिकडेच झालेल्या आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत 18 वे जागतिक अजिंक्यपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकज अडवाणीचे अभिनंदन केले आहे.\nपंतप्रधान म्हणाले,\" अलिकडेच झालेल्या आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कारकीर्दीतील 18 वे जागतिक अजिंक्यपद पटकावल्याबद्दल पंकज अडवाणीचे अभिनंदन. तुझ्या कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T23:00:00Z", "digest": "sha1:YW3VEZG3R333DLQL5J6QFWKLLT23FUGA", "length": 13572, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुंडाचा गणपती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडाचा गणपती नावाचे पेशवेकालीन देऊळ आहे.\nपेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस आंचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता. ‘त्याच्या घराजवळील गणपती’ असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज \"गुंडाचा गणपती‘ म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यातले कसबा गणपतीप्रमाणेच कसब्यातील गणपतीचे दुसरे जागृत स्थान म्हणजे गुंडाचा गणपती होय. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मूर्तीवरील नजर हटत नाही आणि दर्शनाचा परिणाम दीर्घ काळ मनावर राहतो. दर्शनातच आनंद देणारी ही मूर्ती आहे. हत्तीचे शिर मानवी शरीरावर ठेवल्यावर तंतोतंत दिसेल अशी ही मूर्ती आहे. हत्तीच्या शिरोभागातील गंडस्थळे, मोठे कान आणि प्रशस्तपणा या मूर्तीमध्ये पूर्णपणे उतरला आहे. सुमारे साडेचार-पाच फूट उंचीची ही मूर्ती पूर्णपणे दगडाची असून शेंदरी रंगात आहे. चतुर्भुज, दोन्ही पाय खाली सोडून बसलेला गजानन, अशी ही मूर्ती आहे. डाव्या खालील हातात मोदक, वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश आणि उजवा खालील हात अभयहस्त असे मनमोहक रूप आहे. नागयज्ञोपवित, तसेच अंगभर पीतांबर असलेली मूर्ती दगडी बैठकीवर असून, अत्यंत प्रभावी अशा नजरेने पाहत असल्याचे दिसते. ३ एप्रिल १९७५ रोजी जुन्या मूर्तीचे कवच निघाले, तेव्हा आत अतिप्राचीन सुंदर मूर्ती भंगलेल्या अवस्थेत मिळाली. त्या वेळी या मूर्तीची पाहणी भारत इतिहास संशोधन मंडळ आणि डेक्कन पुरातत्त्व महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली होती. तेव्हा ही मूर्ती चौदाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे नवीन मूर्तीची स्थापना करण्यासाठी काका वडके यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची स्थापना करण्यात आली होती. गणेश मूर्तीवरील थर काढून ४ फेब्रुवारी १९७६ रोजी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मूर्तीच्या कवचाचा एक साचा केळकर संग्रहालयाला भेट देण्यात आला. त्यानंतर केशव रघुनाथ देशपांडे यांनी पाषाणातून हुबेहूब मूर्ती तयार केली. या मूर्तीसाठी वारजे येथील गणपती माळावरून दोन टन वजनाचा दगड निवडण्यात आला होता. त्याच नवीन मूर्तीची आज पूजा केली जाते (१८७६पासून). मूळ मूर्ती गाभार्‍याच्या मागे ठेवलेली आहे.\nलोकमान्य टिळकांचे गुरू महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मातुःश्रींनी पुत्रप्राप्तीसाठी येथेच कडक उपासना आणि नवस केला होता.\nपेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेख आहे. ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या देवस्थानची वहिवाट सन १८५२ ते १९१० पर्यंत चित्राव घराण्याकडे होती. मंदिरातील मूर्ती शिलाहार कालानंतरची पण शिवकालाच्या आधीची असावी, असा अंदाज आहे.\n२०१६ साली या मंदिराची देखभाल चंद्रशेखर मधुकर बाभळे, भालचंद्र यशवंत बाभळे व दीपक प्रभाकर बाभळे यांच्याकडे आहे. गणपतीच्या मूर्तीवरील कवच सन १९७५ साली निघाले.\nया मंदिरात पौष मासात गणेश पुराण व माघ महिन्यात गणेश जन्मानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.\nउत्तर पेशवाईत बांधलेले हे गुंडाच्या गणपतीचे हे देऊळ अजूनही चांगल्या स्थितीत आहे. तरीही त्याचे लाकडी छत, कळस, सभामंडप यांची डागडुजी करण्यात येणार आहे. मंदिराच्या मूळ रचनेला कोठेही धक्का न पोहोचविता हा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.\nचतुःशृंगी येथील पार्वतीनंदन गणपती मंदिराचा जीर्णोद्धार ज्या किमया नावाच्या वास्तुविशारद संस्थेने केला होता आणि त्याची दखल युनेस्कोने घेतली होती, ती संस्था या गुंडाच्या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करील.(२६-१-२०१६ ची बातमी).[ संदर्भ हवा ] ’किमया’ला सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी दिला जाणारा युनेस्को एशिया पॅसेफिक हेरिटेज ॲवॉर्ड मिळाले आहे.\nमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी येणारा खर्च भाविकांच्या देणगीतून करण्यात येणार आहे.\nया लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.\nकृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.\nमराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.\nएप्रिल २०१८ मध्ये वगळावयाचे लेख\nलेख ज्यात अस्पष्ट उल्लेखनीयता युक्त विषय आहे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१८ रोजी ०४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1261", "date_download": "2018-04-26T23:07:35Z", "digest": "sha1:QQQMEGBGCBNXI76TMF6RN6NG5O2UL2TU", "length": 2911, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nउज्वला योजनेच्या यशाबाबत पंतप्रधानांना आनंद\nउज्वला योजनेअंतर्गत, लाभार्थींची संख्या 2.5 कोटीच्या वर पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.\nउज्वला योजनेचा विस्तार होत असून लाभार्थींची संख्या 2.5 कोटीच्या वर पोहोचल्याबद्दल मला आनंद झाला आहे.\nपश्चिम बंगालमधल्या जांगीपूर इथे लाभार्थीना एलपीजी जोडण्या हस्तांतरित करण्यासाठी विशेष उपस्थितीबद्दल मी राष्ट्रपतींचे आभार मानतो.\nउज्वला योजना यशस्वी होण्यासाठी अखंडपणे काम करणारे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या चमूचे मी अभिनंदन करतो.\nबीजी -नि चि -प्रिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-26T23:05:43Z", "digest": "sha1:XQTXZPYC22KX4RIFY6O4FGAVLLYMEULO", "length": 18093, "nlines": 138, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "छान – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nमी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा असतो. स्टॉपच्या समोरच्या बाजूला एक इमारतीचे चित्र असलेले जाहिरातीचे फ्लेक्स असते.’तुमचे स्वप्न साकार करण्याची संधी’ अस काहीस लिहिलेलं असते. बस येते. बस निघाल्यावर प्रत्येक चौकाचौकात वेगवेगळया बिल्डरांची अगदी अनाकलनीय फ्लेक्स असतात. एका बिल्डरची जाहिरातीच्या फ्लेक्समध्ये संध्याकाळची वेळ, एक मुलगी शेतात दोन्ही हात लांब करून पाठमोरी उभी आहे. आणि बाजूला लिहिले असते ‘युअर ड्रीम होम’. त्याच्या बाजूलाच दुसऱ्या फ्लेक्सवर एक तरुण हसऱ्या चेहऱ्याने, कदाचित बाजूच्या दोन लहान मुलांचा बाप असावा. त्याच्या दोन मुलांसोबत गोट्या खेळतांना. आणि बाजूला लिहिले असते ‘कंट्रीयार्ड’. बस पुढे निघते. Continue reading →\n3 प्रतिक्रिया जानेवारी 19, 2011 जानेवारी 19, 2011 हेमंत आठल्ये\nअगदी छान, छान काय खूपच छान वाटत आहे. ती आता माझ्या डेस्कवर आली होती. काय करू आणि काय नाही अस झाल आहे. सर्वात सुंदर नाही ती ‘अप्सरा’ नाही, एक सुंदरतेचा आणि प्रेमाचा स्त्रोत आहे. माझी ‘निवड’ मुळीच चुकीची नाही. शुक्रवारी तिला मी दिलेला पेन ड्राईव्ह परत करायला. किती छान नाही ती ‘अप्सरा’ नाही, एक सुंदरतेचा आणि प्रेमाचा स्त्रोत आहे. माझी ‘निवड’ मुळीच चुकीची नाही. शुक्रवारी तिला मी दिलेला पेन ड्राईव्ह परत करायला. किती छान अजूनही ती इथेच असल्याचा भास होतो आहे. तिने मला पिंग करून ‘मी तुझ्या डेस्कवर येत आहे. पेन ड्राईव्ह रिटर्न करायला’. माझा मित्र मला नाश्ता करायला बोलावत होता. त्याला थोड्या वेळ थांब म्हणालो. ती जस जशी माझ्या डेस्ककडे येत होती. तसं तशी, माझी हालत खराब होत होती. तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. आज तिने इतक्यांदा पिंग केल आहे ना अजूनही ती इथेच असल्याचा भास होतो आहे. तिने मला पिंग करून ‘मी तुझ्या डेस्कवर येत आहे. पेन ड्राईव्ह रिटर्न करायला’. माझा मित्र मला नाश्ता करायला बोलावत होता. त्याला थोड्या वेळ थांब म्हणालो. ती जस जशी माझ्या डेस्ककडे येत होती. तसं तशी, माझी हालत खराब होत होती. तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. आज तिने इतक्यांदा पिंग केल आहे ना मला मी हवेत असल्याप्रमाणे वाटत आहे. Continue reading →\n3 प्रतिक्रिया डिसेंबर 13, 2010 हेमंत आठल्ये\nका सतावते आहे ती चार दिवसांपासून हेच चालू आहे. तसं काल तिने मला दोन मेल पाठवले होते. पण पिंग करून गुड मोर्निंग केल तर, रीप्ल्याच दिला नाही. मी मुर्खासारखा दिवसभर तिने अस का केल म्हणून विचार करीत बसलो. आणि दुपारचा उपास तर आता रोजचाच झाला आहे. यार, रात्री जेवणाची इच्छा होत नाही. आणि सकाळी भूक असून त्या मिल्क शेकवर राहावे लागते. ती त्या जुन्या कॅन्टीनमध्ये जेवते. ती मस्तपैकी घरून डबा आणते. आणि ते जुन्या कॅन्टीनमध्ये ‘जेवण’ पाहून भूकच मारून टाकावी लागते. Continue reading →\n१ प्रतिक्रिया ऑक्टोबर 29, 2010 ऑक्टोबर 29, 2010 हेमंत आठल्ये\n काल ती त्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये. आणि तिची ती निळ्या रंगाची ओढणी. आणि माझ्या ड्रेसचा रंग निळा. खूप छान वाटलं. काल देखील शेवटीच तिनेच ‘हाय’ केले. ती माझ्या डेस्कजवळून जातांना माझ्याकडे पहात जाते. आणि इतकी छान स्माईल देते. काल अस, दोन तीनदा घडलेलं. परवा तिची मीटिंग संपली. आणि मी त्या मीटिंगरूम च्या जवळून चाललेलो. खर सांगायचे झाले तर मुद्दामच. तिने मला पाहून इतकी छान स्माईल दिली. आजकाल आम्ही दोघेही एकमेकांसमोर आलो की हेच चालते. ती इतकी छान स्माईल देते. आणि लाजल्यासारखं हसतो. पण हालत खराब होते. काल मला तिच्याशी बोलायची खूप इच्छा होती. पण तिचे स्टेटस बिझी होत. म्हटलं ती कामातून फ्री होईल त्यावेळी बोलू. पण दिवसभर असंच. Continue reading →\n4 प्रतिक्रिया सप्टेंबर 10, 2010 सप्टेंबर 10, 2010 हेमंत आठल्ये\nआता दुपारी मी तिला असाच एक मेल पाठवला होता. आणि तिने त्याचा रिप्लाय देखील केला. आणि पिंग देखील केल. काय सांगू, नाचावस वाटत आहे. आजही दुपारपर्यंत दिवस जाम टेन्शनमध्ये गेला. म्हणजे अस काहीच कारण नव्हते. ती आज काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असली छान दिसते आहे ना तिला ‘हाय’ करणार होतो. सोडा, मी पुन्हा तेच रिपीट करतो आहे. आज दुपारी जेवायला त्या नव्या कॅन्टीनमध्ये गेलो होतो. पण तीच माझ्याकडे लक्षच नव्हत. म्हणजे तिला कळल सुद्धा नाही, की मी होतो तिथे. यार माझ्या मनाचा ‘रिमोट’ तिच्याकडे गेल्याप्रमाणे वाटत आहे. Continue reading →\n6 प्रतिक्रिया सप्टेंबर 8, 2010 हेमंत आठल्ये\nखूप मस्त वाटत आहे. काय सांगू, खरच नाचावस वाटत आहे. आज मी तिच्याशी बोललो. आणि सकाळी ‘हाय’ सुद्धा म्हटलं. सकाळी खर तर डोक खूप दुखत होत. पण तिला पाहिलं आणि कमी झाल दुखायचं. काल असंच, रात्री उपास झाला. सर्दी, खोकला त्यामुळे आणखीन डोकेदुखी वाढली. आज सकाळी कंपनीत यायला मग उशीर झाला. आलो तर शेंड्या तिच्या डेस्कवर पहिला. मग काल प्रमाणे. पण हिम्मत केली. आणि बोललो. यार आता माझ्या डेस्कच्या बाजूने गेली. एक दिवशी नक्की ही हार्टअटॅकने मारणार. ती इतकी छान आहे ना आणि आज किती छान दिसत आहे. बस पाहताच रहावस वाटत. Continue reading →\n6 प्रतिक्रिया सप्टेंबर 2, 2010 सप्टेंबर 2, 2010 हेमंत आठल्ये\nपुन्हा तेच. कस बोलू यार आज ती खूप छान दिसत आहे. काल आजारी होतो. काही नाही. थोडा ताप आणि सर्दी. त्यात तो खोकला खूप कमी झाला आहे. पण गेलेला नाही. त्यामुळे कंपनीला बुट्टी झाली. तिची खूप आठवण आली. दिवसभर, झोपून होतो. मित्राचा सकाळी फोन आला होता. तेवढ्यापुरता उठलो. मग काय, त्याला विचारले ‘ती आली का यार आज ती खूप छान दिसत आहे. काल आजारी होतो. काही नाही. थोडा ताप आणि सर्दी. त्यात तो खोकला खूप कमी झाला आहे. पण गेलेला नाही. त्यामुळे कंपनीला बुट्टी झाली. तिची खूप आठवण आली. दिवसभर, झोपून होतो. मित्राचा सकाळी फोन आला होता. तेवढ्यापुरता उठलो. मग काय, त्याला विचारले ‘ती आली का’ तर ‘नाही’ बोलला. तीन वाजता पुन्हा जाग आली. त्यावेळी मग मी मित्राला फोन केला. तर माझ्याशी ते टाईमपास करत बसलेले. मला म्हणाले ती आज टेन्शन मध्ये आहे. एक सेकंदसाठी खूप विचारांचे काहूर माजले, पण नंतर स्वतःला सावरले. Continue reading →\nटिप्पणी ऑगस्ट 31, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1265", "date_download": "2018-04-26T22:57:36Z", "digest": "sha1:NEVI2OTDEQD3M4XJPXP7UYOU2XCBBEN6", "length": 3874, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nओदिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारी भागालगत कमी दाबाचा पट्टा\nवायव्य आणि बंगालच्या उपसागरातील पश्चिम-मध्य क्षेत्रालगत तसेच ओदिशाच्या किनारी भागालगत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा सध्या गोपालपूरच्या पूर्व-दक्षिणपूर्व दिशेवर 120 किमी अंतरावर तर पुरीच्या दक्षिणऱ्दक्षिण पूर्व दिशेवर 80 किमी अंतरावर आहे. कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेने वाटचाल करण्याची शक्यता असून तो आज रात्रीपर्यंत गोपाळपूर आणि पुरीमधून ओदिशा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.\nत्यामुळे येत्या 48 तासात दक्षिण ओदिशात तर येत्या 24 तासात आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारी भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. छत्तीसगडमध्येही येत्या 24 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणा, ओदिशाचा उत्तर भाग आणि मध्य प्रदेशातही येत्या 48 तासात काळी ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR2156", "date_download": "2018-04-26T22:57:56Z", "digest": "sha1:ZUK72V34NMWIBYSM3TOWLGUCLAZSOWC5", "length": 3401, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nडॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली व्यक्त\nदेशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली व्यक्त केली आहे.\n“महात्मा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घेत डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. असहकार चळवळीसारख्या तळागाळातल्या चळवळींमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी खंबीर नेतृत्व दिले होते.\nदेशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन देशाच्या सुरुवातीच्या काळात राष्ट्रबांधणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरले होते.\nभारतीयांच्या अनेक पिढ्यांना डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अतुलनीय सेवेमुळे प्रेरणा मिळाली आहे.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1465", "date_download": "2018-04-26T23:04:45Z", "digest": "sha1:A7XA3OBZ56V2JYUY3C525JKO6LDCBUZZ", "length": 3422, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nसेशेल्सच्या संसदीय प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली\nसेशेल्स संसदेच्या 12 सदस्यीय प्रतिनिधी मंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सभापती मॅट्रिक पिल्लई यांनी या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले. यामध्ये सरकारी नेते चार्ल्स डि कारमोंड यांचाही समावेश होता.\nपंतप्रधानांनी दोन्ही देशांच्या विधिमंडळा दरम्यान वाढत्या आदान-प्रदानाचे स्वागत केले. त्यांनी हिंदी महासागरासह भारत आणि सेशेल्स दरम्यान मजबूत संबंधांची प्रशंसा केली. पंतप्रधानांनी मार्च 2015 मध्ये केलेल्या सेशेल्स दौऱ्याची आठवण सांगितली, ज्यामुळे उभय देशांमध्ये सहकार्य आणि जनतेमधील संपर्क अधिक दृढ करण्याबाबत आपली कल्पना मांडली. लोकसभेच्या सभापतींच्या निमंत्रणावरुन सेशेल्सचे संसदीय प्रतिनिधीमंडळ भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-115062600013_1.html", "date_download": "2018-04-26T23:05:00Z", "digest": "sha1:O3B5EXWFIL6LI5SYYBGKZBEUO2P5RYGD", "length": 8798, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "टिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nटिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा\nप्रत्येक महिलेसाठी सर्वात महत्त्वाचे सुख म्हणजे तिचे आई होणे असते. गर्भावस्थे दरम्यान आईच्या आरोग्याचा प्रभाव होणार्‍या बाळावर देखील पडतो. म्हणून या काळात मातेला आपल्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. खानपानाशिवाय बर्‍याच अशा गोष्टी आहेत ज्या गर्भस्थ शिशुवर प्रभाव टाकते. आम्ही तुम्हाला अशा काही खास गोष्टी सांगत आहोत ज्या गर्भावस्थादरम्यान प्रत्येक आईसाठी उपयोग ठरेल.\n1. गर्भधारणाच्या वेळेस प्रत्येक आईला ब्लड ग्रुप, विशेषकर आर. एच फैक्टरची चाचणी करून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय हीमोग्लोबिनची देखील चाचणी वेळो वेळी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करायला पाहिजे.\n2. जर तुम्ही आधीपासुनच एखाद्या आजारपणाचे शिकार असाल जसे - मधुमेह, उच्च रक्तचाप इत्यादी तर गर्भावस्था दरम्यान नेमाने औषध घेउन या आजारांवर नियंत्रण ठेवावे. या बाबतीत आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा.\n3. गर्भावस्थेच्या प्रारंभिक दिवसांमध्ये जीव घाबरणे, उलट्या होणे, रक्तदाब सारख्या समस्या असू शकता, अशात डॉक्टरकडून चेकअप जरून करवून घ्यावा. गर्भावस्थे दरम्यान पोटात दुखणे आणि योनीतून रक्तस्राव सुरू झाल्यास तर त्याच्याकडे गंभीरतेने बघावे आणि त्वरीत डॉक्टरांची भेट घ्यावी.\nसर्व्हे : 10 पैकी 1 महिलेला होतो सेक्स दरम्यान त्रास\nवयाच्या पन्नासवीत ही दिसा यंग आणि फिट\nसिगारेटहून जास्त खतरनाक आहे हे सुगंधित प्रोडक्ट..\n'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1862", "date_download": "2018-04-26T23:03:44Z", "digest": "sha1:PCWUSJN25QUAWVO74MOVQPFUJLDPZGXZ", "length": 4343, "nlines": 64, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nचलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये 2.60 टक्के, मागील वर्षापेक्षा .64 टक्क्याने घसरण\nसप्टेंबर महिन्यासाठी सर्व वस्तूंसाठीच्या घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.4 टक्के घट होऊन तो 114 पूर्णांक 3 झाला. त्या आधीच्या महिन्यात तो 114.8 होता.\nमासिक घाऊक किंमतीवर आधारित चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात 2.60 टक्के राहिला. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात तो 3.24 टक्के होता.\nप्राथमिक वस्तू गटाच्या निर्देशांकात 3 टक्क्यांची घट होऊन तो 130.8 झाला. त्या आधीच्या महिन्यात तो 134.9 होता.\nखाद्यान्न गटाच्या निर्देशांकात 4 टक्क्यांची घट होऊन तो 144.8 झाला, त्याआधीच्या महिन्यात तो 150.8 होता. फळे आणि भाज्यांच्या किंमतीत घट झाल्यामुळे प्रामुख्याने निर्देशांकात घट झाली. नाचणी, बाजरी, मका, चहा यांच्या किंमतीत घट झाली, तर चणाडाळ, तूर, मसूर, उडीद, गोड्या पाण्यातले मासे, ज्वारी, अंडी, मसाले यांच्या किंमतीत वाढ झाली.\nअखाद्य वस्तूंच्या निर्देशांकात गेल्या महिन्याच्या तुलनेत 0.2 टक्के घट होऊन तो 120.3 झाला. फुले, भुईमुग यांच्या किंमतीत घट झाली.\nखनिज गटाच्या निर्देशांकात 1.1 टक्के वाढ होऊन तो 119.5 झाला.\nइंधन आणि ऊर्जा गटाच्या निर्देशांकात 1.7 टक्के, उत्पादित वस्तू गट निर्देशांकात 0.4 टक्के वाढ झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-04-26T23:01:30Z", "digest": "sha1:ERBZAG4SR67L4BKJTPWPBFYDU42YGVVC", "length": 25000, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वसंतराव देशपांडे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमे २, इ.स. १९२०\nजुलै ३०, इ.स. १९८३\nडॉ. वसंतराव देशपांडे (मे २, इ.स. १९२० ; मूर्तिजापूर, ब्रिटिश भारत - जुलै ३०, इ.स. १९८३ ; पुणे, महाराष्ट्र) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.\nवसंतराव देशपांड्यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी अफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.\nडॉ.वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात अनेक संस्था निघाल्या आहेत. त्यांतल्या काही अश्या :\nडॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशन , चिंचवड (पुणे) (अध्यक्ष डॉ. रवींद्र घांगुर्डे) : ही संस्था इ.स. १९८९ सालापासून, दरवर्षी मेच्या पहिल्या आठवड्यात संगीत महोत्सव साजरा करते. या संस्थेने आजवर अनेक गुणी कलाकारांना संधी दिली व त्यांना घडविले.\nवसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशन(चिंचवड) ही संस्था दरवर्षी तरुण उभरत्या गायकांना वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार देते. मे २०१३ मध्ये झालेल्या २५व्या वर्षीच्या महोत्सवात नाट्यसंगीतासाठी लीलाधर चक्रदेव याला, आणि शास्त्रीय संगीतासाठी आर्या आंबेकर हिला ’डॉ. वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार’ देण्यात आले. २५०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.\n\"वसंतराव देशपांडे यांनी गायलेली गाणी\" (मराठी मजकूर). आठवणीतली-गाणी.कॉम.\n\"वसंतराव देशपांडे यांनी संगीत दिलेली गाणी\" (मराठी मजकूर). आठवणीतली-गाणी.कॉम.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआर्योद्धारक नाटक मंडळी ·इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी ·कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी ·तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी ·बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी ·\nसंगीत नाटककार आणि पद्यरचनाकार\nअण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर ·गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर ·माधवराव जोशी ·माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर ·राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर ·वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर ·वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · ·\nसंगीत अमृत झाले जहराचे ·अमृतसिद्धी ·आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद ·संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप ·संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा ·संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा ·संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला ·संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी · नंदकुमार ·संगीत पंडितराज जगन्नाथ ·पुण्यप्रभाव ·प्रेमसंन्यास ·संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा ·संगीत मदनाची मंजिरी ·संगीत मंदारमाला · संगीत मानापमान ·संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी ·राजसंन्यास ·लेकुरे उदंड जाहली ·संगीत वहिनी ·वासवदत्ता ·वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला ·वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम ·संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्‌ग ·संगीत संशयकल्लोळ ·सावित्री · सीतास्वयंवर ·संगीत सुवर्णतुला ·संगीत स्वयंवर ·संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · ·\nजितेंद्र अभिषेकी ·भास्करबुवा बखले · रामकृष्णबुवा वझे · वसंतराव देशपांडे · ·\nअजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर ·प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर ·मास्तर भार्गवराम ·मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे ·वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले ·श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · ·\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nइ.स. १९२० मधील जन्म\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nइ.स. १९८३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1468", "date_download": "2018-04-26T22:48:45Z", "digest": "sha1:674KZS3XX5LXBKX6KLKXWIDFCDM6MQ6J", "length": 3287, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधानांना हिमाचल प्रदेशातील भूस्खलनात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात भूस्खलनात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.\nआपल्या संदेशात ते म्हणतात, \"हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात भूस्खलनात झालेल्या जीवितहानीबद्दल मला अत्यंत दुःख झाले असून, या अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.\"\n\"हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात जखम झालेल्यानी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. राष्ट्रीय नैसर्गिक आपदा प्रतिसाद दल अर्थात एन डी आर एफ घटना स्थळी पोहचला असून, मदतकार्य चालू आहे तसेच सर्व शक्य आणि आवश्यक ती मदत केल्या जाईल असे पंतप्रधानांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/private-firm-employees-salary-hike-by-10-percent-in-the-year-2018-477569", "date_download": "2018-04-26T22:53:55Z", "digest": "sha1:J5JI5QMHNBKPDN7CHD734ZKX44GRUQO6", "length": 16390, "nlines": 138, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : 2018 मध्ये नोकरदारांचे पगार 10 टक्क्यांनी वाढणार : सर्व्हे", "raw_content": "\nमुंबई : 2018 मध्ये नोकरदारांचे पगार 10 टक्क्यांनी वाढणार : सर्व्हे\n2018 वर्षात भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचं ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग’नं केलेल्या सर्व्हेत हे स्पष्ट करण्यात आलं आहे.\nया सर्व्हेमध्ये बीपीओ, केमिकल्स, बांधकाम क्षेत्र आणि अभियांत्रिकी, रिटेल, आर्थिक सेवा, उच्च तंत्रज्ञान, मीडिया, औषध आणि आरोग्यशास्त्र, यासह अनेक खासगी क्षेत्रांसंदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आलं आहे.\nनोटाबंदीच्या निर्णयामुळे गेल्या वर्षी भारतातील हजारो कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाली नव्हती. त्यामुळे यंदा 10 टक्के सरासरी पगारवाढ असेल असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेसाठी जुलै महिन्यात आशियाई पॅसिफिक क्षेत्रातील 4 हजार प्रतिनिधींची मतं विचारात घेण्यात आली. यात 300 भारतीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nमुंबई : 2018 मध्ये नोकरदारांचे पगार 10 टक्क्यांनी वाढणार : सर्व्हे\nमुंबई : 2018 मध्ये नोकरदारांचे पगार 10 टक्क्यांनी वाढणार : सर्व्हे\n2018 वर्षात भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचं ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग’नं केलेल्या सर्व्हेत हे स्पष्ट करण्यात आलं आहे.\nया सर्व्हेमध्ये बीपीओ, केमिकल्स, बांधकाम क्षेत्र आणि अभियांत्रिकी, रिटेल, आर्थिक सेवा, उच्च तंत्रज्ञान, मीडिया, औषध आणि आरोग्यशास्त्र, यासह अनेक खासगी क्षेत्रांसंदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आलं आहे.\nनोटाबंदीच्या निर्णयामुळे गेल्या वर्षी भारतातील हजारो कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाली नव्हती. त्यामुळे यंदा 10 टक्के सरासरी पगारवाढ असेल असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेसाठी जुलै महिन्यात आशियाई पॅसिफिक क्षेत्रातील 4 हजार प्रतिनिधींची मतं विचारात घेण्यात आली. यात 300 भारतीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-04-26T23:01:10Z", "digest": "sha1:HIWJZLURAWAH2LKQOJ73S5FLCQEDH62Q", "length": 11850, "nlines": 112, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "हायफाय – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nअनुभवआजआठवणआनंदऑर्कुटकंपनीकल्पनाकानाखालीकामकालखतरनाकखातीगप्पाछानजी टाल्कजीभजुन्याटाल्कताकभातदातदिवसदुखपिंगप्रत्युतरप्रेमळप्रोफेशनल्सफेसबुकफॉर्मफोनबंदबहीणाबाईब्लॉकमराठीरागरिप्लायरेडिओलिंक्ड इनविचारविरामविषयशांतसंगणकसंपर्कसंबंधस्टायल एफ एमस्वतःहायफाय१६\nआज मी माझी ऑर्कुट, फेसबुक, हायफाय, जी टाल्क, स्टायल एफ एम, लिंक्ड इन यातील खाती बंद केली. थोडक्यात, गप्पांना विराम दिला. काही दिवसांपासून अस करू का नको याचा विचार करत होता. आज करून टाकल. कंपनी बदलल्या पासून मित्रांचे खुपंच ‘खतरनाक’ अनुभव येत होते. म्हणजे सगळेच एकदम प्रोफेशनल्स सारखे वागत होते. आता आपल्यांना काय म्हणणार सगळेच मराठी. आपलेच दात आणि आपलीच जीभ. आणि त्यामुळे या नवीन कंपनीत आल्यापासून तसल्या फंदात पडलो नाही. मी कोणाशीही बोलायला गेलो तर त्याचं प्रत्युतर येतंच नसायच. उलट काहींनी मला ब्लॉक केल. असो, अस काही घडेल याची कल्पना नव्हती. बर त्यांचा रिप्लाय का नाही आला म्हणून विचार करण्यात माझा अख्खा दिवस जायचा. Continue reading →\n6 प्रतिक्रिया मार्च 27, 2010 मार्च 27, 2010 हेमंत आठल्ये\nमुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. झुरळ मुंगीपेक्षा वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला ‘सर्’ म्हणू लागली. झुरळ कंपनीत आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल. सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं. Continue reading →\n10 प्रतिक्रिया मार्च 25, 2010 मार्च 24, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/fengsui-article/fengshuie-tips-117022300020_1.html", "date_download": "2018-04-26T23:03:37Z", "digest": "sha1:NYDJ6RLX6KPHLLEYOOIEXVIYVMVXJ5KN", "length": 11135, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पैसा ओढतो हा पौधा, आजच आणा घरी! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपैसा ओढतो हा पौधा, आजच आणा घरी\nतसे तर पैसे कमावण्यासाठी सर्वजण जिवापाड मेहनत करतात, पण बर्‍याच वेळा असे देखील होते की एवढी मेहनत करूनही घरात पैसे येत नाही. यासाठी बरेच वास्तू उपाय आहे आणि असे देखील म्हटले जाते की घरात मनी प्लांट लावून बघा. हा फार प्रचलित उपाय आहे आणि जास्त करून घरांमध्ये हा तुम्हाला मिळतो देखील. पण तुम्ही कधी 'क्रासुला'चे नाव ऐकले आहे याला देखील मनी ट्री म्हटले जाते. तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती देत आहोत.\nज्या प्रकारे आमच्या येथे वास्तू शास्त्र असते, तसेच चीनमध्ये फेंगशुईची विद्या आहे आणि याच्यानुसार एक पौधा असा आहे, ज्याला फक्त घरात ठेवल्यानेच हा पैसा आपल्याकडे ओढतो. या पौध्याला क्रासुला म्हणतात आणि हा एक पसरणारा पौधा आहे, ज्याचे पानं मोठे असतात. पण हात लावल्याने मखमली जाणवतात. या पौध्याच्या पानांचा रंग न तर पूर्ण हिरवा न पिवळा असतो. हे दोन्ही रंगांनी मिश्रित पानं असतात, पण इतर पौध्यांच्या पानांप्रमाणे याचे पान नाजुक नसून नुसते हात लावल्याने तुटत ही नाही आणि मोडल्या देखील जात नाही.\nजो पर्यंत याच्या देखरेखचा प्रश्न येतो तर मनी प्लांटप्रमाणे या पौध्यासाठी जास्त परेशान होण्याची गरज नसते. जर तुम्ही या रोपट्याला दोन तीन दिवस पाणी नाही दिले तरी ते वाळणार नाही. क्रासुला घरात देखील वाढू शकतो. हा पौधा जास्त जागा घेत नाही.\nयाला तुम्ही लहान कुंड्यात देखील लावू शकता. आता जर धन प्राप्तीची गोष्ट केली तर फेंगशुईनुसार क्रासुला चांगल्या ऊर्जांप्रमाणे धनाला घरात ओढतो. या पौध्याला घराच्या प्रवेश दाराजवळच लावायला पाहिजे. जेथून प्रवेश दार उघडत त्याच्या उजवीकडे हा\nपौधा ठेवायला पाहिजे. काही दिवसांमध्ये हा पौधा आपला प्रभाव दाखवणे सुरू करतो आणि घरात सुख शांती येणे सुरू होते.\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nजाणून घ्या सोलकढीचे हे फायदे \nजाणून घ्या साबुदाणा खाण्याचे हे फायदे...\nखर्च कमी करतील हे 4 वास्तू टिप्स\nअनेक गुणांनी युक्त आंबेहळद\nयावर अधिक वाचा :\nकपाळावर कुंकू का लावतात\nविवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल पण यामागील कारण काय\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2018-04-26T23:03:07Z", "digest": "sha1:NNMSYX4BQMZ63V6XFR4KTZ5WZ2PEPJNG", "length": 10729, "nlines": 112, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "वस्तू – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nसकाळी आवरून कंपनीच्या कंपनीच्या बसमध्ये बसलो. बस पुढच्या स्टॉपवर एक मुलगा चढला. माझ्या बाजूची ‘ताई’ त्याकडे एकटक बघत होती. आणि तो माझ्या बाजूच्या तीन सीटच्या बाकावर बसला. तिने तो जवळ आल्यावर खिडकीतून बाहेर बघायला सुरवात केली. आणि त्याने सीटवर बसल्यावर तिला एक नजर पहिले. आता ती माझ्या शेजारी बसलेली. तरी माझी तिला पाहण्याची इच्छा झाली नाही. आणि तिलाही मी. आणि त्यालाही तिच्याकडे पाहण्याची इच्छा झाली. अस कंपनी येईस्तोवर चाललेलं. अस सारख नाही. पण दर पाच दहा मिनिटांनी चालूच. Continue reading →\nटिप्पणी ऑक्टोबर 6, 2010 हेमंत आठल्ये\nअग बाई अरेच्याअतिरेकअनेकआईआय.टीआरक्षणआरक्षितआरसाआर्थिकइन्व्हेस्टमेंटउठाउपाधीक्षेत्रखासदारचिंचवडचिल्लरजयललिताटक्केटेबलडोकढतात्त्विकदिनदुखदेवीपंडितपांगुळगाडापुणे स्टेशनपूणेप्रदर्शनप्रवासप्रश्नफोटोबसबहिणभाऊभाजीमहिलामहिला आरक्षणमहिला दिनमहिला राजमायावतीमित्रमुलगीमुलीराजकारणराजकारणीलिपस्टिकलेडीजलोनवडिलवस्तूवाक्यवादविक्रीविचारविरोधविवादशिवाजीनगरसंगणकसंसदसीटसोनियास्वतःस्वराजहसमुखहो\nघरी येतांना अनेक ठिकाणी ‘महिला दिनाचे’ फ्लेक्स बघितले. चिंचवडमध्ये महिलांनी बनवलेल्या वस्तूंची ‘प्रदर्शन व विक्री’ सुरु आहे. हे राजकारणी ना कशाचा स्वतःसाठी कुठेही वापर करून घेतील. सगळीकडे ‘महिला दिनाच्या शुभेच्छा’च्या नावाखाली स्वतःचे हसमुख फोटो लावले आहेत. काल मी शिवाजीनगरला मित्रांना भेटायला बस मधून जाताना लेडीज सीटवर बसून प्रवास केला. बऱ्याच दिवसांनी असा लेडीज सीट प्रवास केला. खूप टेन्शन होत. म्हटलं कोणी महिलेने येऊन उठायला सांगितलं तर उठावे लागेल. तस म्हटलं तर बसमध्ये डाव्या बाजूच्या सगळ्या सीट महिलांसाठी ‘आरक्षित’ असतात. कदाचित पुण्यातील अनेकांचा या ‘आरक्षणाला’ तात्त्विकदृष्ट्या विरोध आहे. उदाहरण पहायचं असेल तर ‘अग बाई अरेच्या’. पण माझा तरी सगळ्याच ठिकाणी महिला आरक्षणाला विरोध नाही. Continue reading →\n4 प्रतिक्रिया मार्च 8, 2010 मार्च 8, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/4?page=11", "date_download": "2018-04-26T22:44:56Z", "digest": "sha1:PPIAUMQ2YHO5S7VCACGCALXYRXSTUZFB", "length": 9333, "nlines": 224, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संगणक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदुसरे जाळे - वेब २.०: प्रस्तावना\nलेखाचे शीर्षक वाचून हे वेब २.० काय आहे, 'पहिले जाळे' किंवा वेब १.० कोणते, माझा या दुसर्‍या जाळ्याशी आणि त्याचा माझ्याशी काय संबंध, इत्यादी प्रश्न पडले का\nजगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))\nपण खालील चित्रातील सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.\nलिनक्स् : माहिती हवी आहे\nमाझ्या घरी २ डेस्कटॉप्स् आहेत (पी सी). त्यापैकी एकावर लिनक्स् टा़कून त्याबद्द्ल शिकावे असे मला वाटते ; पण नक्की काय शिकता येईल याबद्दल मला माहिती नाही. त्याबद्दल उपयुक्त \"स्थळे\" आणि पुस्तके सांगू शकलात तर उपकृत होईन.\nडेटाबेस म्हणजे काय रे भाऊ\nरिलेशनल डेटाबेस असे म्हटले की दचकुन मागे फिरणा-यांची संख्या खूप आहे.\nदीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती\nमराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत\nमराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत\nमराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.\nत्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.\nमराठी पाऊल पडती पुढे..\nभारतीय भाषा उत्थानात आयटी उद्योगाचे योगदान किती\n\"बरहा.कॉम\" चे वासु, \"अक्षरमाला\" चे श्रीनिवास अन्नम, \"गमभन\" चे ओंकार जोशी, \"कैफ़े हिन्दी\" चे मैथिली गुप्त, असे बरेच लोकं आहेत जे भारतीय भाषांसाठी आपापल्या परी ने भारतीय भ\nआज ऑर्कुटचा चेहरा मोहरा (इन्टरफेस) मराठीत करतायेत असल्याचे माहिती पडले.\nगुगलवर ही हिंदी व मराठी टंकलेखन शक्य आहे.\nकदाचीत आपणास माहीत असेल सुद्दा, पण नसल्यास ही गुगल लॅबची लिंक उपयुक्त ठरू शकेल.\nटंकलेखन सर्व साधारणपणे ग म भ न प्रमाणेच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/tag/love/", "date_download": "2018-04-26T22:36:29Z", "digest": "sha1:MMEVQAHG6NSEL7KXLVWF5MGPDTIQDWWL", "length": 8875, "nlines": 132, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "love Archives - जीवनात शिकलेले धडे", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nया दिवशी पोस्ट झाले ऑगस्ट 1, 2017 फेब्रुवारी 13, 2018\nमहान उपचार चिकित्सा मित्र आणि मैत्री आहे. – ह्यूबर्ट एच. हम्फ्री\nस्वत: वर प्रेम करा. सकारात्मक रहाणे महत्वाचे आहे कारण सौंदर्य आतून बाहेर येते. – जेन प्रॉस्के\nआपण नेहमी हसून एकमेकांशी भेटू या, कारण हसणे ही प्रेमाची सुरुवात आहे. – मदर टेरेसा\nजगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आणि प्रेम. – जॉन वूडन\nक्षमा न करता प्रेमच नाही आणि प्रेम न करता क्षमाच नाही. – ब्रायंट एच. मॅक्गिल\nआपण स्वत: ला प्रशंसा करू शकता तेव्हा सौंदर्य आहे जेव्हा आपण स्वत: ला प्रेम करता, तेव्हा आपण सर्वात सुंदर असतो. – झो क्रेविट्झ\nप्रेम म्हणजे दुसऱ्यांचा आनंद तुमच्या स्वतःपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. – एच. जॅक्सन ब्राउन, जूनियर\nसर्वांवर प्रेम करा, काहींवर विश्वास ठेवा, कुणाशीच चुकीचं करु नका. – विल्यम शेक्सपियर\nजेव्हा आपण प्रेम करतो तसे आपल्याला दुःख सहन करता येत नाही. – सिगमंड फ्रायड\nप्रेमामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, कारण सर्व चुका प्रेमप्रती असतात. विल्यम लॉ\nखर्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो. – रिचर्ड बाक\nएक फूल सूर्यप्रकाशाविना फुलवू शकत नाही, आणि मनुष्य प्रेमाशिवाय जगू शकत नाही. – मॅक्स मुलर\nजेव्हा आपण नाराज, दुःखी, हेवा किंवा प्रेमात पडता तेव्हा निर्णय घेवू नका. – मारियो तेगुह\nप्रेम आणि करुणा अत्यावश्यक असतात, चैनी नव्हे. तर त्यांच्याविना मानवता टिकू शकत नाही. – दलाई लामा\nप्रेमात काही वेडेपणा नेहमीच असतो पण नेहमी वेडेपणा मध्ये देखील काही कारण आहे – फ्रेडरीच नॅत्शे\nतुम्हाला ह्या ‘प्रेमावर सुंदर विचार व सुविचारांचा संग्रह’ कसा वाटला आणि व्याकरणाच्या व अनुवादाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-244261.html", "date_download": "2018-04-26T23:00:58Z", "digest": "sha1:4IMDPZQ5K3IUS2YFT27XR3S4RP67QCWA", "length": 11994, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अलविदा रफसंजानी...इराणच्या जनतेची श्रद्धांजली", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअलविदा रफसंजानी...इराणच्या जनतेची श्रद्धांजली\n10 जानेवारी : इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अकबर हशेमी रफसंजानी यांचं रविवारी निधन झालं. रफसंजानी यांच्या अंत्यदर्शनासाठी इराणची राजधानी तेहरानमध्ये हजारो नागरिक जमलेत. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांनी रफसंजानी यांना श्रद्धांजली वाहिली. अकबर हशेमी रफसंजानी हे 1989 ते 1997 या काळात इराणचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचं वयाच्या 82 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.\nइराणमध्ये 1979 मध्ये झालेल्या क्रांतीमध्ये रफसंजानी यांचं महत्त्वाचं योगदान होतं. इराणमध्ये अमेरिकेचा पाठिंबा असलेली मोहम्मद रझा शाह पहलवी यांची सत्ता उलथवून इस्लामिक प्रजासत्ताक स्थापन करण्यात आलं. अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये ही क्रांती करण्यात आली.\nहशेमी रफसंजानी यांच्यावर त्यांच्या कडव्या कारकिर्दीबद्दल टीका झाली पण नंतर मात्र त्यांनी सुधारणावादी धोरण स्वीकारलं. त्यामुळे इराणच्या राजकारणावर रफसंजानी यांनी मोठा ठसा उमटवलाय. रफसंजानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तेहरानमधल्या रस्त्या-रस्त्यांवर इराणचे नागरिक जमले आहेत.\nतेहरान विद्यापीठाच्या परिसरातही विद्यार्थी एकत्र जमून रफसंजानी यांना श्रद्धांजली वाहतायत. रफसंजानी यांचे फोटो असलेले फलक उंचावून त्यांना अलविदा केलं जातंय. इराणमधल्या क्रांतीचे नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या स्मारकाजवळच रफसंजानी यांचा दफनविधी करण्यात येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Ayatollah Ali Akbar Hashemi Rafsanjaniiranअकबर हशेमी रफसंजानीइराणमाजी राष्ट्राध्यक्ष\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2016/10/blog-post_25.html", "date_download": "2018-04-26T23:03:30Z", "digest": "sha1:RER6XIQVJ5V3VZK36TXG4YKSNGDVPMDI", "length": 8322, "nlines": 53, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: चरित्र आणि आकलन-", "raw_content": "\nकोणत्याही महापुरुषाचे चरित्र लिहिताना चरित्रकाराने तटस्थता तर बाळगलीच पाहिजे. त्यासोबतच तो चरित्रविषय असलेल्या महापुरुषाशी समरसही व्हायला पाहिजे. तटस्थता बाळगल्यामुळे तो त्या महापुरुषाचे विचार, कृती, उक्ती यांचे योग्य असे मूल्यमापन करण्यात यशस्वी ठरू शकतो. आणि समरसतेमुळे त्या महापुरुषाने व्यक्त केलेले विचार व केलेल्या कृती कोणत्या विशिष्ट सामाजिक-राजकीय-आर्थिक अवस्थेत आणि कोणत्या मानसिक अवस्थेत केलेल्या आहेत याचे आकलन चरित्रकाराला होऊ शकते. कोणत्याही महापुरुषाच्या उक्ती-कृतीला त्या त्या देश-काळ-स्थितीच्या मर्यादा असतातच. चांगला चरित्रकार महापुरुषाच्या उक्ती-कृतीची मांडणी-वर्णन-मूल्यमापन करताना त्या त्या वेळची सामाजिक-राजकीय-आर्थिक अवस्था व त्या महापुरुषाची मानसिक अवस्था पार्श्वभूमीवर ठेवतो. त्यामुळे वाचकाला त्या महापुरुषाचे आकलन योग्यप्रकारे होते. शाहू महाराजांचे चरित्र लिहिताना त्या काळाची राजकीय स्थिती लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण महाराजांना विशिष्ट राजकीय स्थितीच्या मर्यादेत आपले काम करावे लागलेले आहे. सावरकरांचे चरित्र लिहिताना सावरकरांची जन्माठेपेमुळे जी मानसिक अवस्था झालेली होती, ती लक्षात घेतलीच पाहिजे. म्हणजे त्यांच्या माफिनाम्याचाही अर्थ लागू शकतो तसेच त्यांचा माणूसघाणेपणाही समजून घेता येतो. फुल्यांचे चरित्र लिहिताना त्यांच्या शिक्षण व ज्ञानाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. ते ज्या वातावरणात वाढले होते त्या वातावरणात तेवढी ज्ञान-साधणे त्यांना प्राप्त होणे शक्य नव्हते. किंवा अशी ज्ञान-साधणे मिळाली असती तरी त्यांना प्राप्त परिस्थितीत त्यांचा वापर करता आला असता काय हे जर आपण समजून घेतले तर इंग्रजी सत्तेची वास्तविकता त्यांना समजली नाही ही बाब आपल्याला समजावून घेता येते. समाजातील सर्वात तळाशी असलेल्यांच्या उद्धाराची त्यांची तळमळ आपण समजून घेतली तर असा उद्धार करण्यासाठी इंग्रजी सत्ता अधिक अनुकूल होती, हे आपणास मान्य करावे लागेल. आणि मग इंग्रजी सत्तेविषयीची त्यांची आपुलकीही आपणास समजू शकते. मध्ययुगीन संतांची चरित्र लिहिताना संतांना असलेल्या त्या काळाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. आताच्या सामाजिक सुधारणांची त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल. संतांकडून त्या काळात बुद्धिवाद, इहवाद यांची अपेक्षा करणेही अवाजवीच म्हणावे लागेल. उगीचच आधुनिक मुल्ये त्यांना चिकटवणे अनैतिहासिकच म्हणावे लागेल. अशी मुल्ये त्यांच्या चरित्रात दाखविता आले नाहीत म्हणून संत छोटेही ठरत नाहीत.\nया दृष्टीने विचार करता धनंजय कीर हे चरित्रकार सर्वात उजवे ठरतात, असे मला वाटते. महात्मा फुले, शाहूमहाराज, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांना खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचे असेल तर कीरांच्या चरित्रांना पर्याय नाही, असे मला वाटते. त्यांची चरित्रे वाचताना चरित्रनायक गुण-दोषांसहीत आपल्यासमोर स्पष्ट होतात. ही चरित्रे वाचताना आपणामध्ये या चरित्रनायकांचे दोषही समजावून घेण्याची क्षमता निर्माण होते.\nवरील पार्श्वभूमीवर आपण चरित्रनायकांना देवत्व बहाल करून या देवतांना एकेका जातीमध्ये बंद करून त्यांच्या आकलनाचे मार्गच बंद करीत नाहीत काय\nदिवाळी आणि बळी राजाचे स्मरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/how-to-track-my-child-without-them-knowing/", "date_download": "2018-04-26T23:03:45Z", "digest": "sha1:YIG5TYU2C6WZ72IMOO5PT4DILIRKBYIN", "length": 20769, "nlines": 144, "source_domain": "exactspy.com", "title": "How To track My Child Without Them Knowing", "raw_content": "\nOn: आशा 06Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन Spy कुपन, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nत्यांना जाणून घेतल्याशिवाय माझी मुले सेल फोन मागोवा\nकाय आपण फक्त काय करण्याची आवश्यकता आहे:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करा.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हाइसमधून फोन डेटा पहा.\n– जीपीएस स्पॉट मागोवा ठेवते. निरीक्षण आणि दूरध्वनी क्रियाशीलता शोधा रिअलटाइम जीपीएस मॉनिटरिंग, मार्ग जहाज सोयीस्कर रस्ता नकाशा सह\n– कॉल रेकॉर्डिंग. हे ध्येय सेल फोन बाहेर केले संवादाचा ऐकून शक्य होईल.(गूगल Android आणि iOS दूरध्वनी)\n– फोन नोंदी. मॉनिटर्स आणि नोंदी कॉल आणि पार्श्वभूमी कॉल्स.\n– येणारा फोन कॉल निर्बंध. फोन कॉल कोणत्याही संख्या प्रतिबंधित करा.\n– अभ्यास मजकूर संदेश. सर्व ग्रंथ मिळविलेला तपासा किंवा दूरध्वनी पासून पाठवा. exactspy सह पाठाचे वर गुप्तचर\n– Keylogger. exactspy keylogging विशेषतेमध्ये आपण मोबाइल फोन सर्वकाही आपले लक्ष्य वापरकर्ता faucets अभ्यास करण्यास परवानगी देते.\n– CPanel. ऑनलाइन सर्वात लॉग आणि फोन माहिती आणि तथ्ये उपलब्धता संगणक द्वारे कोणत्याही वेळी\n– विश्वसनीय. 10-दिवस पैसे परत हमी\n– तपासा अनुसूची. सर्व अनुसूची क्रिया परीक्षण, व्यवस्था घटना आणि लवादामध्ये.\n– ईमेल द्वारे जा. पडदे आउटगोइंग आणि इनकमिंग ई-मेल\n– इंटरनेट वापर परीक्षण: अन्वेषण पार्श्वभूमी, वेब साइट बुकमार्क्स, वेब साइट obstructs\n– अटकाव तात्काळ माहिती: स्काईप गुप्तचर, WhatsApp गुप्तचर आणि Facebook किंवा Twitter गुप्तचर, Viber गुप्तचर आणि iMessage गुप्तचर\n– Bugging. तो exactspy सह इतिहास सेटिंग करणे शक्य होईल\n– हातातील नियंत्रण. आपण सेट exactspy एक टेलिफोन जास्त रिमोट कंट्रोल असणे आवश्यक आहे: गॅझेट wipeout म्हणून क्षमता या प्रकारच्या, मुक्त उत्पादन खेळाडूला अडथळा आपल्या हँडल आत असेल\n लक्ष्य सेल फोन वर दर्शविल्या जाऊ शकतात की मजकूर संदेश आदेश वापरत नाही, आपल्या स्वत: च्या ट्रॅकिंग खात्री गुप्तता बनवण्यासाठी\n की मोबाइल फोन ब्रँड आणि ऑपरेटिंग प्रणाली हाताळू शकते: Android मोबाइल फोन, आयफोन दूरध्वनी\nअनुप्रयोग खर्च म्हणून, प्रीमियम गुणविशेष यादी खर्च $15.99 त्यासाठी लागणारा खर्च एक महिना. आपल्या साथीदाराबरोबर किंवा कर्मचारी आपण किंवा आपल्या कंपनीने वर याच्यावर असल्यास, या खर्च एक शंका न आहे, एक लहान किंमत निर्धारित करण्यासाठी भरावे. हे स्वस्त किंमत गुप्तचर सॉफ्टवेअर कार्यक्रम, एमएसपीवाय तुलनेत, मोबाइल फोन Spy, Steathgeine..\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/41?page=6", "date_download": "2018-04-26T22:58:18Z", "digest": "sha1:Y7KMQV7DQAFWLBOJ5NSR52E6TRKQ5FJ7", "length": 9046, "nlines": 150, "source_domain": "mr.upakram.org", "title": "साहित्य व साहित्यिक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n‘मराठी मंडळी’वर लेखन करण्यासाठी निमंत्रण\n» सुचना: ही जाहिरातबाजी नाही तर एक निमंत्रण-पत्रिका आहे, लोकांना माहिती व्हावी यासाठी हा खटाटोप.\nकेवळ काही महिन्यांपूर्वीच खास मराठी ब्लॉगर्सच्या आग्रहास्तव चालू करण्यात आलेले 'मराठी मंडळी' हे संकेतस्थळ अगदी थोड्या कालावधीतच आंतरजालावर लोकप्रिय झाले. सुंदर, विलोभनीय व साजेसा लेआउट, विविध विषयांशी अनुसरून लेखकांनी लिहिलेले अविशिष्ट लेख, तांत्रिक अडचणी मांडण्याकरता व त्यांचे निरसन होण्याकरता सर्वांसाठी बनवले गेलेले [चर्चासत्र], चर्चासत्रावरील नोंदणीकृत सदस्यांचे ब्लॉग्ज् [मराठी मंडळी ब्लॉगर्स] वर जोडण्यासाठी असलेली सुविधा या व इतर अनेक सुविधांमुळे 'मराठी मंडळी' ला आंतरजालावर मोठा वाचकवर्ग लाभला.\nआधुनिकोत्तरवादः आक्षेप, प्रवाद, परिणाम इ.\n' या चर्चेमध्ये अनेक उपक्रमींना त्यांची मते मांडता आली नाही. धनंजय यांनी एका उपप्रतिसादात उपचर्चा सुरू केली जावी, असे मत मांडले.\nआजकाल जालावर वावरतांना आधुनिकोत्तरवाद (पोस्ट मॉडर्निजम) या संकल्पनेविषयी काहीबाही वाचायला मिळते. मला या संकल्पनेविषयी फारशी माहिती नाही. विकिपिडियावरील माहिती चांगली आहे पण फारसे समजले नाही.\nअनिल अवचट : एक न आवडणं २\nज्ञानदाताईंनी लेखक सतीश तांबे ह्यांची प्रश्नावली मागील चर्चेत डकवली होती. तिच्या अनुषंगाने चर्चा व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले आहे:\nआंतरजालावर नुकत्याच झालेल्या काही चर्चांमध्ये मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गाला आवडणार्‍या साहित्याबद्दल चर्चा वाचली. पु.लंचे लेखन मध्यमवर्गी लोकांवर असे आणि मध्यमवर्गी लोकांना आवडते असे प्रवाद आहे.\nअनिल अवचट : एक न आवडणं\nबृहत्कथा या ब्लॉगवरून साभार\nकाय लावलय हे ओकांनी नाडीपुराण\nकाय लावलय हे ओकांनी नाडीपुराण असा सामान्य वाचकांचा ग्रह होणे स्वाभाविक आहे.\nश्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सुदाम्याचे पोहे'मध्ये 'मरणोत्तर' नावाचा एक गमतीशीर लेख आहे. मरणोत्तर कर्मकांडं आणि त्यांमागचं तत्त्वज्ञान (मुख्यतः हिंदू) यांची त्यात खास कोल्हटकरी शैलीतून खिल्ली उडवली आहे.\nपुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०\nधनत्रयोदशी, अश्विन कृष्ण १२ शके १९३२ रोजी 'पुस्तकविश्व'चा पहिलावहिला दिवाळी अंक प्रसिद्ध् झाला. हा अंक ऑनलाईन तसेच पीडीएफ स्वरुपात एकाच वेळी प्रसिद्ध झाला आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/amey-wagh-and-sajiri-deshpande-to-get-married-264119.html", "date_download": "2018-04-26T22:55:19Z", "digest": "sha1:SH3DIAHSBGP7FJMNOWJ2ND43PAPZHRZ7", "length": 10155, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमेय वाघ अडकला लग्नबेडीत", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअमेय वाघ अडकला लग्नबेडीत\n'दिल दोस्ती दुनियादारी' आणि 'मुरांबा' चित्रपटातून तरुणींचं मन जिंकलेला अमेय वाघ लग्न बेडीत अडकलाय.\n02 जुलै : 'दिल दोस्ती दुनियादारी' आणि 'मुरांबा' चित्रपटातून तरुणींचं मन जिंकलेला अमेय वाघ लग्न बेडीत अडकलाय. अमेयने आपली प्रेयसी साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाह केलाय. पुण्याच्या श्रुतिमंगल कार्यालयात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला.\nअमेय वाघ आणि त्याची प्रेयसी साजिरी देशपांडे हे गेल्या 13 वर्षांपासून प्रेमात होते. काही दिवसांपूर्वीच अमेयने गेल्या १३ वर्षांपासून साजिरी आपल्याला सहन करत आली आणि यापुढेही आपण असंच आनंदी राहू शकतो असा विश्वास आहे, असं सांगत अमेयने साजिरीसोबतच्या लग्नाची बातमी दिली होती. आज पुण्यातील श्रुतिमंगल कार्यालयात अमेय आणि साजिरीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/p/blog-page.html", "date_download": "2018-04-26T22:57:35Z", "digest": "sha1:R2QF5KRQAY6E6FVJKXXFLVN5HN7JXABA", "length": 8813, "nlines": 119, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: मासिकाविषयी", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nगेल्या 31 वर्षांत ‘विवेक विचार’ने मराठी जनांत वैचारिक जागरण करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे. वाचकांचे प्रोत्साहन व आग्रह यामुळे चौमासिक असलेले हे नियतकालिक 2007 च्या विवेकानंद जयंतीपासून मासिक स्वरूपात प्रकाशित होत आहे. घटनाचक्र, सहज-संवाद, अशी माणसं...,हिंदुराष्ट्राची हृदयस्पंदने यांसारख्या सदरांच्या माध्यमांतून विवेक विचारने वाचकांशी स्नेहाचा बंध विणला. परिणामी वाचकच विवेक विचारचे प्रचारक बनल्याचा अनुभव आला. वाचकच आपल्या 8-10 परिचितांची वार्षिक वर्गणी गोळा करून पाठवतात, ही बाब आता नित्याचीच झाली आहे. वाचकांकडून मिळणारे हे प्रेमच आमच्या कार्याची ऊर्जा आहे.\n‘मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान’ हे ब्रीद घेऊन कार्य करणार्‍या विवेकानंद केंद्राचा संदेश मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य विवेक विचार करीत आहे.\nव्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांचे शक्तीदायी विचार तरुणांपर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य विवेक विचारच्या माध्यमांतून सुरू आहे.\nस्वीमीजींचे विचार विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, व्यापारी, गरीब-श्रीमंत,दलित, पीडित, शोषित, महिला, वैज्ञानिक, हिंदू, अहिंदू, आस्तिक, नास्तिक, प्रस्थापित, विद्रोही किंबहुना सर्वच स्तरांतील माणसाला आपलेसे करून त्याची उन्नती साधणारे आहेत. हे विचार विविध विषयांच्या परिप्रेक्षात वाचकांपर्यंत पोहोचवून वाचकाचे अनुभवविश्‍व समृद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजेच विवेक विचार.\nधर्म हा या राष्ट्राचा प्राण आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणत. आज अनेक शक्ती देशाच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यासाठी सरसावल्या आहेत. धर्मांतरण, जिहाद, आत्मविस्मृती यासारख्या काळ्या ढगांमुळे देशाचे क्षितिज काळवंडले आहे. अशावेळी ‘मला काय त्याचे’ या स्वार्थी मानसिकतेतून समाजाला बाहेर काढणार्‍या चळवळीचे नाव आहे विवेक विचार.\nया राष्ट्राची हानी दुर्जनांच्या दुष्टतेमुळे झाली त्याहून अधिक ती सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे झाली, असे थोर विचारवंत आर्य चाणक्य म्हणतात. सज्जन शक्तीला संघटित आणि सक्रिय होण्यासाठीच्या प्रेरक शक्तीचे नाव आहे विवेक विचार.\nविस्तार हेच जीवन अन् संकुचितता म्हणजे मृत्यू. बदलत्या काळाचे भान ठेवून वाचकाला बहुश्रुत बनविण्याची चळवळ आहे विवेक विचार. विवेक विचार हे वाचकाच्या मनावर संस्कार करणारे मासिक आहे.\nवाचन ही अशी साधना आहे की जी साधकाला तात्काळ वरदान देते \nपंचवार्षिक :: रु. 600/-\nविवेकानन्द केन्द्र 165, रेल्वे लाईन्स, सोलापूर 413001\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nविवेक विचार : एप्रिल २०१८\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mangeshmehenge.blogspot.com/2011/01/blog-post.html", "date_download": "2018-04-26T22:59:18Z", "digest": "sha1:XRSM57PPHZU5RHJDT5XXJBFAZWNXFNSW", "length": 5353, "nlines": 93, "source_domain": "mangeshmehenge.blogspot.com", "title": "सुचलतर: प्रेमाचा अतिरेक", "raw_content": "\nसोमवार, जानेवारी १०, २०११\nती इतके प्रेम का दाखवते\nमला गणित काही कळत नाही\nकुणी अर्ध बोईल अन्ड खायला\nबियर ची कॅन उघडत नाही\nम्हणते की तुझ्याविना जगू शकत नाही\nतू प्रत्येक क्षण खास केला\nमी प्राण वायू असल्याचा भास झाला\nहातात हात घेऊन चांदणे बघू\nहा काय खेळ आहे\nयाचा अर्थ की आपण रिकामे आहो\nआपल्याकडे बराच वेळ आहे\nप्रत्येक शब्दमागे दाखवायचे की\nमी तुझी फार काळजी करते\nसकाळी सहा वाजत फोन करून\nजेवण झाले का विचारते\nहे काय, ते कस, अस का\nप्रत्येक शब्दमागे एक प्रश्न फुटते\nआयुष्य हे आयुष्य नसून\nव्हायवा असल्या सारख वाटते\nसोनू ,सोन्या ही घरून सुटलेली विशेषण\nआता परत ऐकावी लागतात\nपोरांना जन्म देण्याच्या वयात\nलोक पोरांसारखी कसे काय वागतात\nसकाळी दहावेळा गुड मॉर्निंग\nआणि रात्री वीस वेळा गुड नाइट\nदीडशे वर्ष केलेल्या गुलामीचे\nमला आता जास्त वाटते वाईट\nरोज तीच बाग तोच बाकडा\nआज पहिले पासून रटायचे\nखोटी स्तुती करून आणि ऐकून\nमी फार थकून जातो\nआईना मुझसे मेरी पहिलिसी सुरत मागे\nहीच ऐईक गझल ऐकून घेतो\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n~Aasheesh~ जानेवारी १०, २०११\nAbhijeet जानेवारी ११, २०११\nAnuradha जानेवारी ११, २०११\nAmol जानेवारी ११, २०११\nmaya जानेवारी ११, २०११\ndinesh gawande जानेवारी १२, २०११\nuday Chaudhari फेब्रुवारी ०७, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलिहीणे कधी सुरू केले आठवत नाही..हा पण जवळच्या सगळ्याना आवडत गेले महणून लिहीत गेलो..जे सुचते ते लिहितो...बाकी माझ्या विषयी काही विशेष नाही पोटा पाण्यासाठी सोफ्ट्वेर इंजिनियर आहे ..बाकी आहे सुरू सुचलतर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nऐक क्वार्टर कमी पडते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/chatni-recipes-marathi/schezwan-sauce-116051100011_1.html", "date_download": "2018-04-26T22:49:09Z", "digest": "sha1:6A7T24N6ZRJWI344V7H4CBDMM7RYSG7X", "length": 8912, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरच्या घरी तयार करा शेजवान सॉस | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nथोडं आंबट थोडं तिखट\nघरच्या घरी तयार करा शेजवान सॉस\nजास्तकरून इंडो चायनीज डिशमध्ये शेजवान सॉस घातला जातो पण कधी तुम्ही विचार केला आहे की हे घरी कसे बनवू शकता का आज आम्ही तुम्हाला शेजवान सॉस तयार करण्याची विधी सांगत आहोत जे फारच टेस्टी लागते. तुम्ही याला बनवून आरामात एक ते दोन आठवडे फ्रीजमध्ये ठेवू शकता. शेजवान सॉसला मोमोज़, पराठे किंवा फ्राइड राइससोबत सर्व करू शकता.\nसाहित्य - वाळलेल्या लाल मिरच्या - 1 कप, तेल- 1/3 कप, लसणाची पेस्ट - 4 चमचे, आल्याची पेस्ट - 3 चमचे, सोया सॉस- 1 चमचा, टोमॅटो केचप- 3 चमचे, साखर - 1/4 चमचा, मीठ - चवीनुसार.\nविधी - सर्वप्रथम आलं लसणाची पेस्ट तयार करून घ्या. एक कप पाण्यात लाल मिरची ज्याच्या बिया काढलेल्या असतील त्यांना उकळून घ्या. जेव्हा उकळणे सुरू होईल तेव्हा त्याला कमी आचेवर ठेवा आणि 5 मिनिटापर्यंत उकळा. त्यानंतर पाणी गाळून मिरच्यांना हलक्या हाताने वाटून घ्या. आता एक पेनामध्ये तेल गरम करा, त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या. नंतर मिरच्यांची पेस्ट, सोसा सॉस, टोमॅटो केचप, साखर आणि मीठ घालून मिक्स करा. मध्यम आचेवर ठेवा. जेव्हा सॉस शिजून जाईल आणि तेल सोडायला लागेल तेव्हा गॅस बंद करून द्या. सॉसला थंड करून फ्रीजमध्ये एखाद्या एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. हा सॉस किमान 2 आठवड्यापर्यंत राहू शकतो.\nमीठ, हळद, धणे करतात भरभराट\nउन्हाळ्यात करा मीठाच्या पाण्याने आंघोळ\nसामान्य 10 सवयी, ज्याने किडनी खराब होते\nयावर अधिक वाचा :\nलसणाची पेस्ट - 4 चमचे\nआल्याची पेस्ट - 3 चमचे\nसोया सॉस- 1 चमचा\nटोमॅटो केचप- 3 चमचे\nसाखर - 1/4 चमचा\nवाळलेल्या लाल मिरच्या - 1 कप\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/potato-115040300014_1.html", "date_download": "2018-04-26T22:37:05Z", "digest": "sha1:AIVHGODXT7H2QD42HV3LE6HV45LQRXET", "length": 8665, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वजन कमी करायचं, मग बटाटा खा! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवजन कमी करायचं, मग बटाटा खा\nआतापर्यंत आपण हेच ऐकले असणार की बटाट्याने वजन वाढते, मात्र बटाट्याने वजन वाढत नाही तर कमीसुद्धा होते. हे तुम्हाला आश्‍चर्यकारक वाटत असणार की बटाट्याने वजन कसे कमी होणार, पण हे खरे आहे. बटाटा वजन कमी करण्यास मदत करतो. ते कसे तर आपण बघूया ते कशाप्रकारे होऊ शकते.\nवजन कमी करण्यासाठी बटाटा उपयुक्त वजन कमी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीने उकडलेले बटाटे थोडेसे मीठ टाकून खाल्ल्यास लाभ होतो. तसेच वजन बटाट्यामुळे वाढत नाही तर त्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळल्याने वाढते. त्यामुळे बटाटावडा खाल्ल्यास वजन वाढते हा लोकांचा चुकीचा समज आहे.\nबटाट्यामध्ये १६८ कॅलरी, ५ ग्रॅम प्रोटीन आणि ३ ग्रॅम फायबर असते. काही जणांच्या मते जास्त प्रमाणात बटाट्याचे सेवन डायजेस्ट रण्यासाठी त्रास होतो असे बिलकूल नाही. तुम्ही जर डायटिंग करत असाल तर बटाट्याचे सेवन करणे तुमच्यासाठी बेस्ट डाएट होऊ शकते.\nउच्च रक्तदाबाशी संबंधित रुग्णांनी उकडलेल्या बटाट्यांचे सेवन करणे लाभदायक आहे. कारण बटाट्यामध्ये पोटॅशियमचा चांगला स्रोत असून यात केळीपेक्षा जास्त प्रमाणात पोटॅशिअम मिळते. एका मध्यम आकाराच्या बटाट्यातून १८ टक्के पोटॅशिअम मिळते. पोटॅशिअम उच्च रक्तदाबाला नियंत्रणात ठेवते.\nचुकूनही या भाज्या कच्च्या खाऊ नये\nकेस गळत आहे, मग हे 5 पदार्थांचे सेवन करा ...\nPotato Juice : केसांच्या प्रत्येक समस्यांचे समाधान\nबटाटे खाऊन कमी केले 50 किलो वजन\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/category/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2018-04-26T22:42:02Z", "digest": "sha1:VVC26X6NVSVA6IMPARCYFPHWXAOVHCLM", "length": 33543, "nlines": 95, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "बदाम | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nPosted in खाण्याचे पदार्थ, ख्रिसमस, गोड पदार्थ, बदाम, बेकिंग, सामग्री, tagged Amaretti cookies, अमराठी, आमरेट्टी बिस्किटे, इटालियन कुकीज, कुकीज, Biscuits on फेब्रुवारी 21, 2012| 4 Comments »\nज्यात लोणी नाही, मैदा नाही, इतर इन-मीन-तीन जिन्नस आहेत अशी बदामाची सर्वगुणसंपन्न बिस्किटे बनवायचा अलिकडे मला जणू छंदच जडला आहे. मी ही बिस्कीटे बनवायला लागले ती थोड्या योगायोगाने. असं झालं की, डिसेंबरच्या आसपास माझी एक मैत्रीण शुगर-फ्री आणि ग्लूटन-फ्री डायट करायला लागली. का ते मला विचारू नका कारण लोक असल्या आत्मक्लेशी गोष्टी स्वेच्छेने का करतात हे मला काही समजलेलं नाहीय. म्हणजे एखाद्याला मधुमेह असेल किंवा गव्हाच्या पदार्थांचं सेवन प्रकृतीसाठी वर्ज असेल तर ते वेगळं पण फक्त वजन वगैरे घटविण्यासाठी कोणी स्वेच्छेने असल्या फंदात पडायला लागला तर मला त्याचं नवल वाटतं. तर या मैत्रिणीला हे ‘डायट’ फारच महाग पडायला लागलं आणि त्यात ख्रिसमसच्या मोसमात, जेंव्हा इतर जनता तमाम गोड पदार्थांवर तुटून पडत होती तेंव्हा तर तिचा निग्रह अजूनच डळमळीत व्हायला लागला. ती दररोज कुरकुरायची की काहीतरी गोड खावसं वाटतयं, मग आम्ही हेल्थ शॉपच्या खेपा घालायचो आणि मग ही लेबले वगैरे वाचून काहीतरी विकत घ्यायची. तेंव्हा माझ्या नजरेला ‘झायलोटॉल’ नावाचा साखरेला पर्याय म्हणून वापरला जात असलेला पदार्थ दिसला. साखरेच्या इतर पर्यायांपेक्षा हा वेगळा वाटला कारण यात काही कृत्रीम रासायनिक पदार्थ नसून ओट, बर्च वगैरे जिन्नसांच्या तंतूंपासून हे बनविले जाते अशी माहिती मिळाली. आमच्या घरात गेल्या दोन पिढ्यांपासून मधुमेह आहे म्हणून मी थोडी जास्त माहिती घेतली. शिवाय मी दरवर्षी या मोसमांत मित्रमंडळींना घरी बनविलेल्या बिस्किटांची वगैरे भेट देते पण आता या मैत्रीणीला, ती खाऊ शकेल अशी भेट देणं भाग पडलं. ‘झायलोटॉल’ विकत घेतल्याने शुगर-फ्रीची तर सोय झाली पण आता ग्लूटन-फ्री साठी काय करावे या विचारात असताना माझ्याकडे असलेल्या एका इटालियन खाद्यपदार्थांच्या पुस्तकात आमरेट्टी बिस्किटांची कृती सापडली. मग अशा प्रकारे झाली ही ‘शुगर-फ्री’ आणि ‘ग्लूटन-फ्री’ बिस्कीटे तयार आणि मैत्रीणही मनापासून खूश\nखरतरं बारा वर्षांपूर्वी पुस्तक विकत घेतलं तेंव्हापासून मला ही बिस्कीटे बनवून पहायची होती पण त्याला मुहूर्त असा लागला. आमरेट्टी बिस्किटांत बदाम, साखर आणि अंडे असे तीनच मूळ पदार्थ असतात आणि मग स्वाद वाढवायला व्हनिला किंवा बदामाचा एक्स्ट्रॅक्ट वगैरे घालतात पण तरी ही बिस्कीटे अशी मस्त हलकी, कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात की बस्स आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा आमरेट्टीचा उच्चार आमच्या बाईसाहेब ‘आमराटी’ असा करतात आणि त्यांच्या जिभेचं एकूण अमराठी वळण ऐकून आम्ही तर या बिस्किटांचं बारसं ‘अमराठी बिस्कीटे’ असंच केलंय.\nबदामाचे कूट २०० ग्रॅम\nकॅस्टर साखर (किंवा साखरेला पर्यायी पदार्थ) २२५ ग्रॅम\nदोन अंड्यांचा पांढरा भाग\n१ चमचा व्हनीला एक्स्ट्रॅक्ट\n२ चमचे आमरेट्टो लीक्युर (हवी असल्यास)\nबेकिंग शीटला लावायला किंचितसे लोणी\nकॅस्टर साखर न मिळाल्यास साधी साखर किंचित दळून घ्यावी पण अगदी पिठीसाखरेसारखी बारीक नव्हे तर थोडी रवाळ.\nप्रथम ओव्हन १६० डीग्रीला तापवून घ्यावा. बदामाच्या कुटात अर्धी साखर (शंभर ग्रॅम) मिसळून ठेवावी. अंड्याचा पांढरा भाग वेगळा करून ‘सॉफ्ट पीक’ पर्यंत फेटून घ्यावा. नेहेमी बेकिंग करणाऱ्यांना ‘सॉफ्ट पीक’ वगैरे तांत्रिक शब्दांची कल्पना असेल पण इतरांसाठी, ‘सॉफ्ट पीक’ म्हणजे अंडे फेटताना जेंव्हा ते हलके होते आणि उचलले तर त्याचे तुरे उभे रहातात. मिश्रण हलके झाले असले तरी या स्टेजला अजून ओलसरच असते.\nअंड्याला ‘सॉफ्ट पीक’ आल्यानंतर, उरलेली निम्मी (शंभर ग्रॅम) साखर त्यात थोडीथोडी घालून फेटत रहावे आणि मिश्रण ‘स्टीफ पीक’ पर्यंत आणावे. ‘स्टीफ पीक’ म्हणजे फेटताना तयार झालेले तुरे स्टीफ उभे रहातात आणि अगदी भांडे उलटे केले तरी तसेच चिकटून रहातात. या स्टेजला मिश्रण थोडे कोरडे दिसते.\nआता मिश्रणात साखरेत मिसळून ठेवलेले बदामाचे कूट अगदी हलक्या हाताने घालून मिसळावे. याला तांत्रिक शब्द ‘फोल्ड’ करावे असा आहे. त्यात व्हनीला एक्स्ट्रॅक्ट, आमरेट्टो लीक्युर (वापरत असल्यास) वगैरे मिसळून घ्यावी आणि तयार झालेले मिश्रण एका पायपिंग बॅगमध्ये भरावे. एका बेकिंग ट्रेवर ग्रीसप्रूफ कागद घालून त्याला थोडेसे लोण्याचा हात लावावा आणि त्यावर पायपिंग करून (चकली घालतो) तसे रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे गोळे घालावेत. बिस्कीटे फार मोठी केली तर आतून चिवट होतात म्हणून छोटीच ठेवावीत. दोन गोळ्यांत पुरेसे अंतर ठेवावे कारण बिस्कीटे भाजताना बरीच फुगतात. हवे असल्यास सजावटीसाठी त्यावर बदामाचे काप लावावेत.\nआता बिस्किटे १५-१८ मिनिटे किंवा हलकी बदामी होईपर्यंत भाजून घ्यावीत. बाहेर काढल्यावर पाच मिनिटे ट्रेतच गार होऊ द्यावीत आणि मग हलक्या हाताने कागदापासून सोडवून घ्यावीत. ही बिस्कीटे गार होण्याआधी थोडी चिकट असल्याने कागदावरून काढताना हलक्या हाताने किंवा उलतन्याने, मोडू न देता सोडवावीत नंतर एका कूलिंग रॅकवर ठेऊन पूर्ण गार होऊन द्यावीत. गार झाल्यावर हवाबंद बरणीत भरून ठेवावीत.\nरिव्हर कॉटेज या कार्यक्रमात एकदा या ब्रेकफास्ट बार बद्दल ऐकलं होतं. भरपूर सुका मेवा आणि ओट्स असलेले हे बार्स सकाळी गडबडीत ऑफिसला जाताना खायला चांगले वाटले म्हणून माझ्या नवऱ्याने ते करून पहिले आणि आता आमच्या घरात हे अगदी प्रचलीत झाले आहेत. हे बनवण्याची पद्धत खूपशी डिंकाच्या लाडूसारखी वाटली म्हणून मला साधारण या पद्धतीने डिंकाचे लाडू करून पहायचे होते आणि सुदैवाने नवीन उघडलेल्या एका दुकानात मला डिंकही मिळाला म्हणून मी आईला फोन केला तर तिचा पहिला प्रश्न\n“अगं पण तुमच्याकडे डिंक मिळतो का\nमाझी आईशी फोनवरची पाककृतीं वरची संभाषणं कधीकधी फार विनोदी असतात; म्हणजे असं की, संभाषण सुरु होण्याआधीच आमचा आपापला सूर ठरलेला असतो. मी फोन करावा आणि विचारवं की अमुक एक पदार्थ तू कसा करतेस हे विचारण्याआधीच मी पुस्तकांमधून आणि जालावरून माहिती काढून ठेवलेली असते (आईवर विश्वास नाही म्हणून नव्हे तर ती अनेकदा बोलण्याच्या ओघात एखादी गोष्ट विसरते म्हणून) पण अर्थातच तिला याची कल्पना नसते त्यामुळे ती अगदी पहिल्यापासून सुरवात करते. आमच्याकडे कधी सगळे जिन्नस मिळत नाहीत म्हणून मी पर्यायी जिन्नस काय वापरावे याचाही विचार केलेला असतो पण त्याचीही आईला कल्पना नसते मग परत पहिल्यापासून सुरवात. मला त्यातल्यात्यात काहीतरी वेगळं करून पहायचं असतं पण आईच्या पद्धती अगदी शास्त्रशुद्ध असतात आणि त्यात काहीही बदल तिला अशक्यप्राय वाटतात; मग त्याच्यावर थोडी चर्चा. असं करत शेवटी तासाभराने चर्चेचा सारांश ठरविण्यात येतो आणि शेवटी मी मला जे करायचं तेच करणार ह्याची तिलाही खात्री असते. एका अर्थाने हा एका पिढीचा दुसऱ्या पिढीशी संवाद असतो. परंपरागत ज्ञान विसरायचं पण नसतं पण कालपरत्वे आणि स्थानपरत्वे फेरफार केल्याशिवाय नवीन प्रमाणेही तयार होत नसतात. आता डिंकाच्या लाडवांत संत्र्याची किसलेली साल आणि सुकवलेली क्रॅनबेरी घालते म्हटल्यावर ती काय म्हणणार आहे हे माहीत असतानाही तिला सांगण्याचा मोह काही मला आवरत नाही. कधीकधी तिची प्रतिक्रिया ऐकून गालातल्या गालात हसण्यासाठीच मी ह्या कुरापती करते असं मला वाटतं.\nडिंकाच्या लाडूसाठी आईने तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या अश्या: सुकामेवा, खारीक पूड, खोबरे, तळलेला डिंक वगैरेचे मिश्रण जितके होईल त्याच्या एक तृतियांश प्रमाणात गूळ घ्यावा. गुळाचा पाक केल्यावर त्यात तूप घालावे आणि बाकी कोरडे पदार्थ मिसळावे. लाडू गरम असतानाच वळावेत.\nयासाठी मी वापरलेले साहित्य\nसुके खोबरे २५० ग्रॅम\nखारीक पूड १२५ ग्रॅम\nडेसिकेटेड खोबरे २ मोठे चमचे\nकाजू तुकडे ५० ग्रॅम\nबदाम तुकडे किंवा बदामाचे काप ५० ग्रॅम\nबदाम पूड ५० ग्रॅम\nमनुके, बेदाणे, सुकी क्रॅनबेरी मिळून ५० ग्रॅम\nएका संत्र्याची किसलेली साल\nतूप १ कप (एकूण)\nमी आधी थोड्या तुपात डिंक तळून घेतला. खोबरे खोवून ते भाजून घेतले. मी खोबरे एका बेकिंग शीटवर घालून ओव्हनमध्ये १८० डिग्रीज वर ५-६ मिनिटे भाजले. खोबरे पट्कन जळते त्यामुळे त्याच्यावर नीट डोळा ठेऊन खरपूस भाजावे. खारीक पूड करण्यासाठी त्याच्या बिया काढून तुकडे करून घेतले आणि त्यात दोन मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून ते मिक्सरवर बारीक करून घेतले. डेसिकेटेड कोकोनट घातल्याने पूड चिकट न होता बारीक करता आली. ही खारीक पूड मग मी थोड्या तुपात मंद आचेवर भाजून घेतली, बदाम आणि काजूचे तुकडेही तुपावर भाजून घेतले. खसखस कोरडीच भाजून घेतली, जायफळाची पूड करून घेतली आणि संत्र्याची साल किसून घेतली. गूळ आणि तूप सोडून इतर सगळे पदार्थ एकत्र करून घेतले आणि ते एका कपने मोजले. ते साधारणत: ६ कप भरले म्हणून मी त्याच्या एक तृतियांश म्हणजे २ कप चिरलेला गूळ घेतला (जो साधारणत: अर्धा किलो भरला). गुळात २ छोटे चमचे पाणी घालून तो मध्यम आचेवर ठेऊन त्याचा पक्का पाक करून घेतला आणि आचेवरून काढून त्यात उरलेले तूप घातले. लगेचच त्यात कोरडे मिश्रण थोडे थोडे घालत मिसळले. मिश्रण गरम असतानाच त्याचे थोडे लाडू वळले (हे केले म्हणजे “आधी हाताला चटके”चा पुरेपूर प्रत्यय येतो). उरलेले मिश्रण एका छोट्या बेकिंग ट्रेवर थापले आणि ओव्हनमध्ये १८० डिग्रीज वर १० मिनिटे किंवा थोडे खरपूस दिसेपर्यंत भाजले. नंतर बाहेर काढून त्यावर सुरीने चिरा पडून ठेवल्या आणि गार झाल्यावर त्या वड्या सुट्ट्या करून ठेवल्या. माझ्या चवीला ह्या खरपूस भाजलेल्या वड्या लाडवांपेक्षा जास्त चांगल्या लागल्या. आईचे मत अर्थातच वेगळे झाले असते\n‘रुचिरा’ मधल्या कृतीत डिंकाचे प्रमाण थोडे जास्त आहे आणि त्यात बिब्ब्याच्या बियांचा वापर आहे. हे लाडू मुख्यत: बाळंतीणीला पोषक आहार म्हणून देत असल्याने त्यात या औषधी पदार्थांचा उपयोग केला जातो पण इतर वेळेस बिब्बे वापरले जातातच असे नाही आणि माझ्याकडे तर बिब्बे उपलब्धच नाहीत त्यामुळे वापरता आले नाहीत.\nकाही दिवसांपूर्वी एका स्नेह्यांकडे जेवायला गेलो असताना एका स्लोव्हाकिअन मैत्रिणीने अक्रोडाच्या परंपरागत स्लोव्हाकीअन कुकीज बनवून आणल्या होत्या. चंद्रकोरीच्या आकाराच्या आणि एका बाजूने चॉकलेटमध्ये बुडवलेल्या या कुकीज खूपच सुंदर दिसत होत्या आणि त्याची चवही सुरेख होती म्हणून मी तिला कृती विचारली. तिनेही कृती अगदी व्यवस्थित लिहून वगैरे दिली पण त्यासाठी लागणारे साचे माझ्याकडे अर्थातच नव्हते म्हणून मी विचार केला की आपण नुसत्या हाताने वळून गोल बनवू; पण बरेच दिवस मी काही त्या बनवल्या नाहीत आणि नंतर मी त्याबद्दल विसरूनही गेले. माझी मैत्रीण सुट्टीला स्लोव्हाकियाला गेली आणि त्यानंतर तिला पुन्हा भेटले तेंव्हा तिने माझ्यासाठी एक भेट आणली होती, चंद्रकोरीच्या आकाराचे ते सुंदर साचे कोणी लक्षात ठेऊन अगदी खास आवडेल अशी आणि अगदी हवी अशी भेट दिली की मला त्या व्यक्तीचं अतिशय कौतुक वाटतं. भेट देणं, मग ते विकत आणून असो किंवा स्वतः बनवून असो; हे दुसऱ्याच्या आनंदासाठी आहें हेच आपण कितीदा तरी विसरून जातो पण जेंव्हा हे अगदी बरोबर जमतं तेंव्हा देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा आनंद सारखाच असतो.\nमाझे नवीन साचे मला कधी एकदा वापरून पाहू असे झाले होते. कृती तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सोपी होती पण अक्रोडाऐवजी मी बदाम वापरायचे ठरविले कारण माझ्याकडे भरपूर बदामाचं कूट होतं आणि ते फार दिवस टिकत नाही म्हणून मला वापरून टाकायचं होतं.\nया कुकीजला स्लोव्हाकीअन भाषेत Orechove Rohlicky म्हणतात; Orechove म्हणजे आक्रोड आणि Rohlicky म्हणजे रोल्स पण मी बदाम वापरल्याने त्याला Mandľový (बदाम) Rohlicky म्हणावं लागेल. पण आम्ही त्याला ‘वॅलेरीयाच्या कुकीज’ म्हणतो (जिने मला त्या शिकवल्या).\nअक्रोड किंवा बदामाचे कूट १२० ग्रॅम\nलोणी १२० ग्रॅम (फ्रीजमध्ये गार केलेले)\nबेकिंग पावडर १ छोटा चमचा\nव्हनिला एक्स्ट्रॅक्ट १ छोटा चमचा\nया कुकीज बरोबर वेलदोड्याची चव खूप छान लागते त्यामुळे व्हनिला एक्स्ट्रॅक्ट ऐवजी १ छोटा चमचा वेलदोडा पूड वापरता येईल. मी निम्म्या कुकीज वेलदोडा पूड वापरून केल्या आणि त्या मला जास्त आवडल्या.\nकुकीज बनविण्यासाठी लोणी सोडून सगळे जिन्नस एकत्र करावेत आणि त्यात गार लोण्याचे छोटे तुकडे करून घालावेत. हे लोणी पिठाच्या मिश्रणाबरोबर बोटांनी चोळून एकत्र करावे. लोणी फार वितळू नये म्णून फार जास्त मळू नये आणि हात गार पाण्याने धुवून गार ठेवावेत. हे बनविण्याची पद्धत खूपशी शॉर्टक्रस्ट पेस्ट्रीसारखी आहें. मी यासाठी अजून सोपा प्रकार वापरला. फूड प्रोसेसरमध्ये सगळे जिन्नस एकत्र करून थोडेसे फिरवले. मिश्रण ब्रेडक्रम्ससारखे दिसले म्हणजे झाले असे समजावे. फार जास्त मळू नये नाहीतर कुकीज हलक्या होणार नाहीत. नंतर हे मिश्रण साच्यांमध्ये हलक्या हाताने भरावे, हे साचे नसल्यास इतर छोटे साचे वापरता येतील किवा छोटे गोळे बनवायलाही हरकत नाही पण तेही फार न मळता जमून येतील इतकेच मळावेत. ओव्हनमध्ये १८० देग्रीजला ८ ते १० मिनिटे किंवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजावेत आणि बाहेर काढून ट्रेमध्येच गार होऊ द्यावेत. गार झाल्यावर साच्यांतून बाहेर काढावेत.\nचॉकलेटमध्ये बुडवण्यासाठी १०० ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करून ते एका गोल बुडाच्या भांड्यात घ्या आणि त्याच्या खाली बसेल अश्या एका भांड्यात थोडे पाणी घेऊन ते गरम करा. आता चॉकलेटचे भांडे पाण्याच्या भांड्यावर असे ठेवा की ज्याने त्याचा बूड पाण्यात टेकणार नाही पण त्याला वाफ मिळेल. अशा ‘बेन मरी’ पद्धतीने चॉकलेट सावकाश वितळवा आणि कुकीजचेएक टोक त्यात बुडवा. ह्या कुकीज आता वाळवण्यासाठी एका बेकिंग शीटवर टाकून १० मिनिटे किंवा चॉकलेट वाळेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा.\nह्या कुकीज बनवायला इतक्या सोप्या वाटल्या की यावेळेस बनवल्या तेंव्हा जवळजवळ सगळं काम माझ्या पिल्लानेच केलं आणि तिचे हात लागल्याने त्याची चव जरा जास्तच गोड वाटली\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2016/03/blog-post_22.html", "date_download": "2018-04-26T23:12:38Z", "digest": "sha1:AYC25PN3QBF7QOHV7JKJNF7GCZGF7KFY", "length": 6999, "nlines": 55, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: मनात आले ते-", "raw_content": "\nअ) एखाद्या महापुरुषांचा अनुयायी किंवा भक्त म्हणवून घ्यायचे असेल तर माझी भूमिका आणि वर्तन कसे असले पाहिजे मला त्या महापुरुषांचे एकंदर विचार मान्य असावे लागतील. त्या महापुरुषांचे जीवनध्येय हे माझे जीवनध्येय बनले पाहिजे. त्या महापुरुषांचे आदर्श हे माझे आदर्श असले पाहिजेत. त्या महापुरुषाला जे विचार-आचार मानवतेसाठी घातक वाटत आले आहेत ते मलाही घातक वाटले पाहिजेत. आणि त्याविरुद्ध मला मन लावून झगडले पाहिजे.\nकेवळ त्या महापुरुषाचा एखादा विचार अधोरेखित करून व त्या महापुरुषाच्या नावाचा जयजयकार करून त्यांचा भक्त बनता येईल काय त्यांची केवळ स्मारके उभी करून त्यांच्या अनुयायीपणावर हक्क सांगता येईल काय\nपण आजकाल अशाच अनुयायांची चलती असल्याचे दिसून येते. खरे अनुयायीसुद्धा यामागचे सत्य समजून न घेता हुरळून जात आहेत. असे दांभिक अनुयायी या मार्गाने त्या महापुरुषांचा पराभव करायला निघाले आहेत, हे खऱ्या अनुयायांनी लवकरात लवकर समजून घेतलेले बरे.\nब) कोणत्याही गोष्टीबाबत कसा विचार करावा हे लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. खरे तर याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासूनच केली पाहिजे. एखाद्याची चूक दाखविली तर ती व्यक्ती आपल्या चुकीबाबत न बोलता चूक दाखविणाऱ्याने यापूर्वी अशा चुका केलेल्या आहेत, हे दाखविते. आपण पण त्यावर प्रभावित होतो. आपण असा का विचार करीत नाही की, त्याच्या चुकीचे काय त्या चुकीचा जबाब तर त्याने दिलाच नाही. आपण या चालू नेत्यांना पकडले पाहिजे.\nक)चाकोरीबाहेरचा विचार आपल्याला पेलवत नाही. आपली विशिष्ट विचारसरणी, आपले पूर्वग्रह, तसेच आपल्या तथाकथित अस्मिता याला कारणीभूत असाव्यात. डेन्मार्क, स्वीडन आदी देशांतील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अवस्थेविषयी कौतुक केले की त्यात काय एवढे त्यांचा आकारच केवढा आपली तुलना त्यांच्याशी कशी होईल, असे अनेक मुद्दे पुढे केले जातात. मग आपणही आपल्या देशाचे छोटे छोटे घटक करूयात. म्हणजे कामाची अंमलबजावणी आणि नियंत्रण परिणामकारक होईल. पण नाही. छोट्या घटकाचे नाव काढले तरी आपल्या फुकटच्या अस्मिता उफाळून येतात. आणि आपण असा विचार करणाऱ्यांचा जीव घ्यायला उठतो. दुर्दैव, दुसरे काय\nअसाच एक भयानक विचार. काश्मीरप्रश्नामुळे आपला देश सातत्याने अस्थिर राहिला आहे. आपली अमाप साधनसंपत्ती काश्मीरच्या प्रश्नावर खर्च होत आहे. आपले कित्येक सैनिक काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीत तेथील लोकांना काय वाटते यावर काश्मीरचा निर्णय घेतला तर खरे तर पूर्वी तसेच ठरले होते. पण आपण आज असा विचारही करू शकत नाहीत. असे करून आपण काय साध्य करीत आहोत कोण जाणे \n\"निष्पापतेलाही सापाची वक्रता माहित असायला हवी\" . ...\nWakeup: कन्हैया- किती हीचर्चा समर्थक आणि विरोधक य...\nअर्थसंकल्प आणि ग्रामीण भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/sweet-recipe-115120100012_1.html", "date_download": "2018-04-26T22:47:58Z", "digest": "sha1:PWGQPIZJSIGLF6G4HIR7EFSDTFHFMUYX", "length": 7723, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पौष्टिक कणकेचा हलवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य – २ कप कणिक, दीड कप साजूक तूप, ६ कप पाणी, अडीच कप साखर, २ चमचे वेलची पावडर, १० ते १२ बदाम अथवा काजू (बारीक तुकडे करून घेणे), ६ ते ७ बदाम (सजावटीसाठी उभे तुकडे करून घेणे)\nकृती – सर्वप्रथम एका भांड्यात पाणी आणि साखर एकत्र उकळवून, साखर पूर्णपणे विरघळवून घ्या. दुसऱ्या भांड्यात २ मिनिटे कणिक परता. नंतर, कणकेत तूप घालून, कणिक गोल्डन ब्राऊन हेईपर्यंत चांगली परतून घ्या. आच मंद करून परतलेल्या कणकेत हळूवारपणे साखरेचे पाणी घालता घालता सतत ढवळत रहा. सतत ढवळणे गरजेचे असून, तसे न केल्यास हलव्यात गुठळ्या तयार होतील. त्याचप्रमाणे, साखरेचे पाणी हळूवारपणे टाकत राहणे गरजेचे आहे. काही वेळात हलवा घट्ट होण्यास सुरुवात होईल. वेलची पूड आणि काजूचे बारीक तुकडे घालून हलवा एकसंध होईपर्यंत ढवळत राहा, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. हलवा सर्व्ह करताना सर्व्हिंग डिशमध्ये काढून उभ्या चिरलेल्या बदामाच्या तुकड्यांनी सजवा.\nलो कॅलोरी मटार कचोरी\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/saudi-arabia-girls-plea-for-help-467308", "date_download": "2018-04-26T23:27:32Z", "digest": "sha1:UH24OCJHNIF6RR5V7W5L3QSY3AEV2PXS", "length": 15336, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी दिल्ली : सौदी अरेबियात अन्याय होत असल्याचा मुलीचा व्हिडीओ व्हायरल", "raw_content": "\nनवी दिल्ली : सौदी अरेबियात अन्याय होत असल्याचा मुलीचा व्हिडीओ व्हायरल\nसौदी अरेबियात फसलेल्या एका मुलीला वाचवण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सरसावल्या आहेत. एक वर्षापूर्वी सौदी अरेबियात नोकरीला गेलेल्या पंजाब येथील मुलीने आपल्यावर तिथे अन्याय होत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केलायं. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायर होत असून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तीच्या मदतीसाठी भारतीय दुतावासाला आदेश दिलेत. व्हिडीओमध्ये मुलगी घाबरलेली दिसत असून पंजाबी भाषेत आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांना मदत मागताना दिसत आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nनवी दिल्ली : सौदी अरेबियात अन्याय होत असल्याचा मुलीचा व्हिडीओ व्हायरल\nनवी दिल्ली : सौदी अरेबियात अन्याय होत असल्याचा मुलीचा व्हिडीओ व्हायरल\nसौदी अरेबियात फसलेल्या एका मुलीला वाचवण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सरसावल्या आहेत. एक वर्षापूर्वी सौदी अरेबियात नोकरीला गेलेल्या पंजाब येथील मुलीने आपल्यावर तिथे अन्याय होत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केलायं. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायर होत असून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तीच्या मदतीसाठी भारतीय दुतावासाला आदेश दिलेत. व्हिडीओमध्ये मुलगी घाबरलेली दिसत असून पंजाबी भाषेत आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांना मदत मागताना दिसत आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/05/blog-post_25.html", "date_download": "2018-04-26T23:11:51Z", "digest": "sha1:NMEOB3IU6PJSAUNDJCVT72X24VBIWLWV", "length": 4470, "nlines": 61, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nआज बुद्ध पोर्णिमा अर्थात बुद्ध जयंती साजरी करण्यात येत आहे.\nभगवान बुद्ध म्हणजे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व. सामाजिक समता व विचारांची स्वतंत्रता हे त्यांच्या विचारविश्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. जागतिक तत्त्वज्ञानाचा इतिहास भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे जाणकारांना मान्य आहे.\nवेदोक्त कर्मकांडाच्या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धांनी पुरस्कृत केलेला विशुद्ध जीवनाचा आग्रह हा आजच्या जीवनातही उपयुक्त ठरतो.\n\"बुद्ध भारताचा सर्वश्रेष्ठ पुरुष असल्याबद्दल भारतीय व पाश्चात्य विद्वानांमध्ये दुमत नाही.\" या शब्दांत प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित श्री शरद पाटील भगवान बुद्धांचा यथार्थ गौरव करतात.\nबुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांप्रती कोटी कोटी प्रणाम.\nनजिकच्या भूतकाळात कोणताही वारसा नसताना शिवाजी महार...\nआज बुद्ध पोर्णिमा अर्थात बुद्ध जयंती साजरी करण्यात...\nअतिरेकी सकारात्मकतेची परिणती कटू वास्तवाकडे दुर्ल...\nजिथे आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळे काय लावताय\n\"ज्या प्रमाणे जिभेवरील मध किंवा विष चाखल्यावाचून र...\nआपल्या देशात विविध जाती,धर्म, संप्रदाय, कुळ, वर्ण,...\nभर्तृहरी हा प्रथितयश कवी व विद्वान होता. त्याच्या ...\nआज आद्य शंकराचार्य यांची जयन्ति. अद्वैत तत्त्वज्ञ...\nडॉ . कमल गोखले यांनी 'शिवपुत्र संभाजी' या संशोधन...\nआज वेदांतावरील शंकराचार्यानंतरचे समर्थ भाष्यकार रा...\nआज महात्मा बसवेश्वर यांची जयंती . बाराव्या शतकात क...\nविज्ञानाचा नितीमत्तेशी काहीही संबंध नसतो. याचा अर्...\nजनतेला खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्यातूनच देशापुढी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/kirit-somayya-has-wrongly-predicted-wrongly-that-congress-wil-go-with-shiv-sena-274135.html", "date_download": "2018-04-26T23:04:45Z", "digest": "sha1:NCIADNFGSOFHRREWDNWMJPCZZRZKYGVU", "length": 11487, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुजरातमध्ये शिवसेना-काँग्रेस युती हा सोमय्यांचा जावईशोध-भाई जगताप", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nगुजरातमध्ये शिवसेना-काँग्रेस युती हा सोमय्यांचा जावईशोध-भाई जगताप\nगुजरातमध्ये काँग्रेस 75 ते 80 सिट येतील, गुजरातमध्ये काँगेस ची सत्ता येऊ शकते असा दावा ही भाई जगताप यांनी केला आहे.\nदापोली,12 नोव्हेंबर: केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजपासोबत असताना गुजरात निवडणुकित शिवसेनेची काँग्रेस सोबत छुपी युती असल्याचे बोलणे हा मोठा विनोद आहे असं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलंय. किरीट सोमय्या यांचा हा जावई शोध असल्याचं ते म्हणाले.\nगुजरात निवडणुकीत शिवसेना काँग्रेसची छुपी असल्याचं वक्तव्य भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केलं होतं . गुजरात निवडणुकीत शिवसेना काँग्रेसची छुपी असल्याचं वक्तव्य भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केलं होतं. तसंच या निवडणुकांनंतर शिवसेनेची केविलवाणी परिस्थिती होईल असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी टीका केलीय. गुजरातमध्ये शिवसेनेची ताकद नाही. असं सांगत आमचा सोशल इंजिनीअरिंग फॉर्म्यूला विजय होईल, गुजरातमध्ये काँग्रेस 75 ते 80 सिट येतील, गुजरातमध्ये काँगेस ची सत्ता येऊ शकते असा दावा ही भाई जगताप यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे कॉंग्रेस मेळावा निमित्त आले होते.\nआता खरंच काँग्रेसचं सोशल इंजिनिअरिंग चालतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/zp-kolhapur-29612", "date_download": "2018-04-26T23:03:40Z", "digest": "sha1:FRQEYJYN4YYAMXOYC7DAKESLG72OAQP2", "length": 10913, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "zp kolhapur सदस्यांच्या स्वागताला नटू लागली ‘झेडपी’ | eSakal", "raw_content": "\nसदस्यांच्या स्वागताला नटू लागली ‘झेडपी’\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nकोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापू लागली आहे. त्याचवेळी पुढील पाच वर्षे ज्या इमारतीच्या साक्षीने नवीन सदस्य जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत, ती इमारत त्यांच्या स्वागतासाठी नटू लागली आहे.\nदरम्यान, इमारतीची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली असून, दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. इमारतीची रंगरंगोटी, सर्व जिन्यांची स्वच्छता, किरकोळ दुरुस्ती आणि अपंगांसाठीच्या निधीतून स्वच्छतागृहांची कामे सध्या सुरू आहेत.\nकोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापू लागली आहे. त्याचवेळी पुढील पाच वर्षे ज्या इमारतीच्या साक्षीने नवीन सदस्य जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत, ती इमारत त्यांच्या स्वागतासाठी नटू लागली आहे.\nदरम्यान, इमारतीची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली असून, दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. इमारतीची रंगरंगोटी, सर्व जिन्यांची स्वच्छता, किरकोळ दुरुस्ती आणि अपंगांसाठीच्या निधीतून स्वच्छतागृहांची कामे सध्या सुरू आहेत.\nविद्यमान सभागृहाची मुदत संपल्यानंतर लागलेली आचारसंहिता आणि त्यानंतर सुरू झालेली रणधुमाळी या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आवारात वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे हिच संधी साधून ही कामे सुरू झाली आहेत. येत्या १५ दिवसांत ही सर्व कामे पूर्ण करून घेतली जाणार आहेत.\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nलग्नातील अनावश्‍यक खर्च टाळून शाळेस एक लाखाची देणगी\nनसरापूर - दापोडे (ता. वेल्हे) येथील राजगड ज्ञानपीठाच्या तानाजी मालुसरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी बाळासाहेब मारुती शेंडकर...\nजिल्ह्यात दीड हजारावर शाळा झाल्या प्रगत\nऔरंगाबाद - ग्रामीण भागातील गुणवत्तेला वाव देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या महिन्यात स्वतंत्र यंत्रणेमार्फत...\nडॉक्‍टर धनंजय गुंडे गेले, यावर विश्‍वासच बसत नाही. वयाच्या ८२ व्या वर्षीही या गृहस्थाचा उत्साह एखाद्या विशी-पंचविशीतील तरुणालाही लाजवेल असाच होता....\nझेडपीचे 18 दांड्याबहाद्दर शिक्षक बडतर्फ\nसोलापूर - सतत गैरहजर असल्याने यापूर्वी वेतनवाढी बंदची कारवाई करून देखील वर्तनात सुधारणा न केल्याने जिल्हा परिषदेच्या 18 शिक्षकांना सेवेतून मुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/unused-machine-at-home-1650557/", "date_download": "2018-04-26T22:57:57Z", "digest": "sha1:2YJQ2J6JENT5TUJFVE5I45CNXIQR6SNR", "length": 22498, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "unused machine at home | वस्तू आणि वास्तू : घरातली पडीक यंत्रे | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nवस्तू आणि वास्तू : घरातली पडीक यंत्रे\nवस्तू आणि वास्तू : घरातली पडीक यंत्रे\nबऱ्याच मॉडेल्सचे प्लास्टिक पार्टस् फारसे भक्कम नसतात.\nचुटकीसरशी भाज्या कापणाऱ्या यंत्रांच्या प्रेमात आपण एकदा तरी पडतोच. प्रेमात पडायला हरकत नसतेच. असतात काही गुणी यंत्रं, पण प्रेम निभावणं महाकठीण. नव्याचे नऊ दिवसदेखील हे यंत्र वापरून होत नाही. काहीतरी तुटते, सरकते, खटकते आणि ते पडून राहते. काही यंत्रं भाज्या भले चुटकीसरशी कापतात, पण ते यंत्रच धुऊन ठेवायला भरपूर वेळ आणि बारीक कलाकारी करत बसावी लागते. एकूण एकच होते मग ते. विजेवर चालणारी, वीज न लागणारी, वेगवेगळ्या भाज्यांसाठी, फळांसाठी अशीही मॉडेल्स असतात. बऱ्याच मॉडेल्सचे प्लास्टिक पार्टस् फारसे भक्कम नसतात. अगदी प्रेमाने त्यांचे तंत्र शिकले तरी सराव होता होताच काही हरवते, तुटते. घरातल्या एकाच खटपटय़ा व्यक्तीकडे ते काम सोपवून इतर मंडळी अंग काढून घेतात. ‘ते बघ काय ते,’ म्हणत त्या यंत्राची मालकी, मेन्टेनन्स त्या व्यक्तीवर सोपवून दिला जातो. ‘एवढं आणून ठेवलं, पण साधं धड वापरता येत नाही’ ‘पैशाची किंमत नाही’, ‘तू आणलं, तू वापर, मी सांगितलं होतं घेऊ नकोस’, ‘कशावर पैसे खर्च करावे अक्कल नाही. आपले पूर्वज काही वेडे नव्हते, हाताने अमुक काम करायला,’ असे घरोघरीचे हृद्य संवाद असतात.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nव्हॅक्युम क्लीनर मोठे हौशीने घेतले जातात. त्यांचा वापर किती वेळा आणि कुठे कुठे होतो, अभ्यासाचा विषय असतो. अनेक ठिकाणी घरात जमा होणारी धूळ, कचरा व्हॅक्युम क्लिनरच्या आवाक्या बाहेरचा असतो. ते आयुध घेऊन फक्त खेळत बसावे लागते. त्यांचेही वेगवेगळे मॉडेल्स येतात. जाहिरातीत सगळे फटाफट स्वच्छ होते. मशीन हाताशी ठेवलेले असते. पिल्लूसा कचरासुद्धा निस्तरायला तयार होऊन बसलेला असतो. लोकांना मशीनशी खेळत बसायला वेळही असतो घरात मात्र ते वर्कआऊट होत नाही. झाले तरी त्यात सातत्य राहत नाही. हँडी मॉडेल्स तर माळ्यावर पडलेली दिसतात. त्यांच्याच्याने काही साफ करायचे म्हणजे व्हॅक्युम क्लीनरच त्याचे खोके पुसण्यापासून साफ करत बसावे लागते. आधी तेच साफ करण्यात वेळ गेल्यावर त्या मशीनने आणखीन वेगळे काय साफ करणार घरात मात्र ते वर्कआऊट होत नाही. झाले तरी त्यात सातत्य राहत नाही. हँडी मॉडेल्स तर माळ्यावर पडलेली दिसतात. त्यांच्याच्याने काही साफ करायचे म्हणजे व्हॅक्युम क्लीनरच त्याचे खोके पुसण्यापासून साफ करत बसावे लागते. आधी तेच साफ करण्यात वेळ गेल्यावर त्या मशीनने आणखीन वेगळे काय साफ करणार कुठे त्याचे तंत्र विसरून गेलेले असते. काही शिस्तप्रिय मंडळींच्या घरात नीट वापरले जात सुद्धा असेल ते. पण अनेक घरांमध्ये माळ्यावर या मशिन्स धूळखात पडून असतात. त्याचे मॅन्युअल कोणी वाचत नाही. डेमो बघतो, मशीन आणतो, ती एकच व्यक्ती त्याची पालनहार होऊन जाते. तिला वेळ, रस असेल तसे ते वापरले जाते. दहा सेटिंग आणि सोयी असतील, तर त्यातल्या चारसुद्धा धड माहीत करून घेतल्या जात नाहीत. वॉरंटी काय, कशी हे बघितले जात नाही. पडूनच वस्तू खराब होतात. कधी फॉल्टी पीस येतो, पण आपण गाफील असल्याने बरेच दिवस गेल्यावर जागे होतो. तोवर तारखा उलटून गेलेल्या असतात. नुकसान होते. नवी पण नवी नाही, सोय आहे पण सोय नाही, फेकवत पण नाही.. अशी वस्तू आपल्या घरात मुक्तीसाठी वाट बघत बसते, वर्षांनुवर्षे.\nआपण प्रदर्शनात जातो, कोणाचे काही पाहतो. टीव्हीवर जाहिरातींचा मारा होतो. कधी ‘माझ्याकडे सुद्धा हे आहे बरे’, अशा तुलनेत फार विचार न करता वस्तू आणून ठेवतो. कधी कोणी गिफ्ट देते. कधी डिस्काऊंट मिळते म्हणून घेऊन टाकतो. मुद्दा डिस्काऊंटचा नसतोच. मुद्दा असतो, जी गोष्ट लागणारच नाहीये, फारशी वापरली जाणार नाहीये, त्यावर नव्वद टक्के डिस्काऊंट मिळाले तरी ती आणून का ठेवायची आहे, कुठे, कधी, कशी वापरणार आहोत, कोण वापरणार आहे, याचा विचार केला आहे का समजा शंभर रुपयाची वस्तू आहे. अगदी दहाच रुपयांत मिळतेय. केवळ डिस्काऊंट मिळतेय, म्हणून गरजच नसलेल्या वस्तूसाठी दहा रुपये तरी का खर्च करा, हा अलार्म वेळीच वाजतो का डोक्यात समजा शंभर रुपयाची वस्तू आहे. अगदी दहाच रुपयांत मिळतेय. केवळ डिस्काऊंट मिळतेय, म्हणून गरजच नसलेल्या वस्तूसाठी दहा रुपये तरी का खर्च करा, हा अलार्म वेळीच वाजतो का डोक्यात की ‘घेऊन ठेवू’, असेच कोणाला पास ऑन करू गिफ्टच्या नावाखाली म्हणून आपण ते घेतोय, हे स्वत:लाच विचारायचे.\nटोस्टर, मिक्सरचे अनेक प्रकार, ट्रीमर, हेअर ड्रायर, वेगवेगळे रेझर्स, मसाजर्स, बेल्टस्, सोडा मेकर्स काय काय आपण घेऊन ठेवतो. घ्यावेही, पण त्या वस्तूचा पुरेपूर वापर होत नाही, ही घरोघरची रड असते. म्हणूनच खरेदीवरच ताबा हवा. आपण का घेतोय ही वस्तू, यावर विचार हवा.\nअजून एक उदाहरण देते. लिंबाचा रस झटक्यात काढून देण्याचा दावा करणारे आणि दहा रुपये ते दोनशे रुपये या रेंजमधले अनेक छोटे यंत्रं कुठे कुठे मिळतात. प्लॅस्टिकचे, धातूचे. डेमो पाहून आपण अगदी लिंबाचे वर्षांचे सरबत करून ठेवायचा प्लॅन करतो. त्यात होऊन होऊन नुकसान दहा ते दोनशे रुपयांचे असते. वापरून बघू, म्हणून ती वस्तू घरात येऊन पडते. मग लक्षात येते, आपला जोर कमी पडतोय लिंबू पिळायला. कधी ते नीट वापरता येत नसते. कधी वरवर रस निघतो. आपण काही लिंबू सरबताची, सोडय़ाची गाडी लावलेली नसते आणि समोर भरपूर गिऱ्हाईक खोळंबलेले नसतात भराभर निघेल तेवढा रस काढून विकायला. मग आपले लक्ष त्या यंत्रात पिळलेल्या लिंबाकडे जाते. त्यातून पिळून निघाल्यावर देखील पुष्कळ रस काढता येणार असतो हाताने, ते कळते. मग नासाडी नको म्हणून आपण ते यंत्र ट्रॉलीत आत सरकवून देतो. ते तिथेच धूळखात मोक्ष मुक्तीचे गाणे गात राहते. ‘आमच्याकडेही आहे, पण काही उपयोग नाही’, अशा गोष्टींत अजून एक भर. ‘जाऊ दे, पाच पन्नास रुपयांची गोष्ट’, ‘आपण ती विकणाऱ्या माणसाला रोजीरोटी तरी दिली’, हा वरून आव, पश्चातबुद्धी ती वस्तू खराब नसते, त्यामुळे नवीच्या नवी फेकून कशी देणार, हा यक्ष प्रश्न पडतो. पाचपन्नास रुपयांची गोष्ट विकणार तरी कुठे ती वस्तू खराब नसते, त्यामुळे नवीच्या नवी फेकून कशी देणार, हा यक्ष प्रश्न पडतो. पाचपन्नास रुपयांची गोष्ट विकणार तरी कुठे ती घेणार कोण घराच्या कानाकोपऱ्यात अशा अनुभव सिद्ध गोष्टी कधीही सापडू शकतात. एकदा त्यांचे ऑडिट करूयात. आपली गरज आणि आपला वापर यांचे गणित सुटायची शक्यता तिथेच नांदत असते.\nटोस्टर, मिक्सरचे अनेक प्रकार, ट्रीमर, हेअर ड्रायर, वेगवेगळे रेझर्स, मसाजर्स, बेल्टस्, सोडा मेकर्स काय काय आपण घेऊन ठेवतो. घ्यावेही. पण त्या वस्तूचा पुरेपूर वापर होत नाही, ही घरोघरची रड असते. म्हणूनच खरेदीवरच ताबा हवा. आपण का घेतोय ही वस्तू, यावर विचार हवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2011/04/blog-post_14.html", "date_download": "2018-04-26T23:14:21Z", "digest": "sha1:ME6XUFQK7NMGGYJK274JZISD645TSAJE", "length": 9481, "nlines": 144, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: नालंदातील अभ्यासक्रम", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nचिनी प्रवाशांनी मुक्त कंठाने गौरविलेल्या या विद्यापीठातील\nअभ्यासक्रमाची माहिती आजही उद्बोधक ठरेल असे वाटते. नालंदा विहारात\nप्रवेश मिळविण्यासाठी ज्या परीक्षा द्याव्या लागत त्यांचे कार्य\n'द्वारपंडित' आचार्यांच्या हातात होते. या परीक्षेकरता लागणारे ज्ञान\nआजच्या इंटर किंवा 'बारावी' च्या तोडीचे; किंबहुना त्यापेक्षा कंकणभर\nजास्तच ठरेल. प्रत्येक विषयाकरता स्वतंत्र द्वारपंडित असत व त्यांनी\nघेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे नसे. फार थोड्या विद्यार्थ्यांना\nप्रवेश-पात्र ठरवले जात असे. द्वारपंडिताला लाच देऊन उत्तीर्ण होण्याची\nकल्पना त्या काळी अस्तित्वात नव्हती. नालंदा म्हणजे आजच्या परिभाषेत\n'प्रगत अनुसन्धान केंद्र 'Centre of Advanced Study'\nमानले जात असे.भाषाशिक्षणाची विज्ञानाशी सांगडसाहजिकच येथील\nअभ्यासक्रमात व्याकरण, गद्य-पद्य, साहित्य, तर्कशास्त्र (आन्वीक्षिकी),\nयोगविद्या यांच्याबरोबर महायान शाखा, जातकग्रंथ व तत्कालीन बौद्धांचे १८\nसंप्रदाय यांचा प्राधान्याने निर्देश करावा लागेल. म्हणजे हिन्दु धर्मा\nबरोबर बौद्ध व जैन पंथाच्या अध्ययनालाही येथे भरपूर वाव होता.\nस्वाभाविकपणे येथे आशियाखंडाच्या निरनिराळ्या भागांतून प्रवेशासाठी\nयेणार्‍या विद्यार्थ्यांची रांग लागलेली असे. योगविद्येबरोबर तंत्रविद्या\nव महायानाबरोबरच 'हीनयाना' च्या अध्यापनाची येथे सोय होती.\nधर्मग्रंथांशिवाय, चित्रकला, शिल्पशास्त्र, वैद्यकशास्त्र, गणितशास्त्र\nयासारख्या व्यावहारिक विषयांचे पद्धतशीर शिक्षण येथे दिले जात असे हे\nउत्खननातील अवशेषांवरून स्पष्ट होते. या विद्यापीठात शिल्पकला फारच प्रगत\nझालेली होती हे येथे सापडलेल्या बांधकामाच्या व कोरीव कामाच्या\nनमुन्यावरून लक्षात येते. त्या काळी छापखाने नसल्यामुळे निरनिराळे ग्रंथ\nलिहून काढून त्यांच्या हस्तलिखित प्रती जपून ठेवाव्या लागत असल्यामुळे\nहस्तलिखित तयार करण्यात वेळ जाई; पण त्यामुळे हस्तलिखित मोत्याच्या\nदाण्यासारखे होई हे अमान्य करता येणार नाही. नालंदा येथे दहाव्या,\nअकराव्या व बाराव्या शतकात लिहिलेले लेख पहावयास मिळतात असे\nपुरातत्त्वेत्ते डॉ.अ.स.आळतेकर यांनी आपल्या 'एज्युकेशन इन एन्शिएन्ट\nइंडिया' या पुस्तकात नमूद केलेले आहे. (हा ग्रंथ १९४४ मध्ये प्रकाशित\nझाला). चीन, तिबेट वगैरे देशांतून शिक्षणेच्छू विद्यार्थी नालन्दात येत\nअसत अशी इतिहासाची साक्ष असल्यामुळे येथे निरनिराळ्या भाषाही शिकवल्या\nजात असत हे अनुमान करणे भाग आहे. भाषाशिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन\nयांमध्ये काही मुलभूत विरोध आहे असे गृहीत धरून भाषांच्या\nअध्ययन-अध्यापनाकडे तुच्छतेने बघण्यात समाधान मानण्याच्या आजच्या काळात,\nया जुन्या विद्यापीठाने या दोन्हीचा समन्वय साधला होता हे लक्षात\nठेवण्यासारखे आहे.(संदर्भ : भारतातील प्राचीन विद्यापीठे - मो. दि.\nपराडकर, भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन. पृष्ठ : २८)***\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nमामाच्या गावाला जाऊ या...\n‘नालंदा’चे पुनरुज्जीवन : मूळ उद्देश हरवतोय \nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2012/01/01/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:30:42Z", "digest": "sha1:S5P2ACVEXUXX4ELIFHSK7K5HHLJU4L6X", "length": 11200, "nlines": 73, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "फ्रेडी | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nजानेवारी 1, 2012 Shilpa द्वारा\nगेल्या काही दिवसांपासून आमच्या घरावर फ्रेडीचं राज्य आहे. दिवसरात्र सारेजण या राजाच्या पुढेमागे करत असतात. फ्रेडीला गाजर द्या, फ्रेडीला गवत द्या, फ्रेडीला बाहेर घेऊन जा, फ्रेडीचं घर साफ करा, फ्रेडीशी खेळा, फ्रेडी कंटाळला असेल, फ्रेडीला बरं नसेल…फ्रेडी हे आणि फ्रेडी ते. खरं तर हा आमचा दोन आठवड्याचा पाहुणा पण आता तो पुरता घरचा बनून गेला आहे. आमचा एक मित्र ख्रिसमससाठी कुटुंबासहित पोलंडला गेला आणि जाताना थोडे दिवसांसाठी त्याच्या सशाला आमच्याकडे सोडून गेला. पांढराशुभ्र रंग, काळे कान आणि डोळ्यांवर आणि गालावर दोन काळे ठिपके असलेला फ्रेडी म्हणजे अगदी मदनाचा पुतळा आणि स्वच्छतेचा भोक्ता आहे. दिवसांतून चार वेळा स्वत:ला चाटून-चाटून साफ करतो आणि आपले सगळे विधी आपल्या पिंजऱ्यातच उरकतो. शिवाय हा गडी इतर सशांसारखा बिलकुल भिडस्त नाही, जवळ येऊ देतो, त्याच्या मऊशार मखमलीवर हात फिरवू देतो, आणि रंगात आला की मस्त पकडापकडीचा खेळ खेळतो. एरवी सुट्ट्यांमध्ये अगदी कंटाळून जाणारी माझी पोर यावेळेस मात्र फ्रेडीच्या मागेमागे धावत सुट्या अगदी मनापासून उपभोगतेयं. हे चालतं-फिरतं, जिवंत खेळणं कोणालाही वेडं करेल मग लहान मुलांची काय बात\nयाच फ्रेडीमुळे मला अजून एक अनपेक्षित प्रेरणा मिळाली. माझी आई विणकामात अगदी निष्णात आहे आणि ‘धागेदोरे’ या ब्लॉगवर ‘रॅव्लरी’ या विणकामाबद्दलच्या स्थळाविषयी वाचल्यापासून मला तिला काही नमुने दाखवायचे होते. म्हणून मी सहज चाळत असताना तिथे हा एग कोझी ससा माझ्या आणि माझ्या मुलीच्या दृष्टीस पडला. तो पहिल्यापासून ही बया माझ्यामागे लागली की आजीला विणायला सांगू आणि तिचा उत्साह पाहून मला वाटले की आपणच हा प्रयत्न करून पाहू. खरंतर मला विणकामाचा बिलकुल छंद नाही; लहानपणापासून आईकडे शिकायला बऱ्याच जणी येत असत आणि आई त्यांना उत्साहाने शिकवत असे पण माझ्यात ही आवड निर्माण करण्यात मात्र आईला काही यश आले नाही. दोन-दोन तास डोकं खाली घालून विणल्यावर समजणार की वीस ओळींपूर्वी चूक झाली होती, मग काढा सगळं उसवून शिवाय आई समोरच असल्याने तिच्या असंख्य सूचना सुरू…धागे फार ओढू नकोस, सैलसरच ठेव, हे नीट नाही झालं, ते असं कर… या सगळ्या प्रकारात लोक छंद म्हणून का विणायला घेतात ते मला कधीच कळले नाही. पण तरी ख्रिसमसची भेट म्हणून पिल्लाला स्वत: विणलेला ससा देण्याचा मोह मला टाळता आला नाही. ज्युलीच्या Little Cotton Rabbits या ब्लॉगवरून नमुना विकत घेतल्यावर तिने अगदी व्यवस्थित लिहिलेला आणि पद्धतशीर माहिती असलेला नमुना पाठविला पण तरी अनेक वर्षं काहीच विणलेलं नसल्याने अनेक शंका आल्या. सुदैवाने http://www.knittinghelp.com/ या उत्तम स्थळावर विणकामासंबंधी अनेक चित्रफिती आहेत ज्याचा मला अतिशय उपयोग झाला. ही भेट मुलीच्या डोळ्याआड पूर्ण करायची असल्याने रात्री ती झोपल्यानंतरच लोकरीला हात लावता यायचा. चुकत-शिकत शेवटी हा ससा तयार झाला आणि तो बनवताना माझ्याही नकळत मला खूप मजा आली. तो दिसतोयही बरा आणि ही भेट मिळाल्यानंतरचा पिल्लाचा फुललेला चेहेरा ही माझ्यासाठीच भेट होती. पण ही पोरटी मला म्हणते कशी “इतका सुंदर ससा आजीने विणून पोस्टाने पाठविला का” शिवाय आई समोरच असल्याने तिच्या असंख्य सूचना सुरू…धागे फार ओढू नकोस, सैलसरच ठेव, हे नीट नाही झालं, ते असं कर… या सगळ्या प्रकारात लोक छंद म्हणून का विणायला घेतात ते मला कधीच कळले नाही. पण तरी ख्रिसमसची भेट म्हणून पिल्लाला स्वत: विणलेला ससा देण्याचा मोह मला टाळता आला नाही. ज्युलीच्या Little Cotton Rabbits या ब्लॉगवरून नमुना विकत घेतल्यावर तिने अगदी व्यवस्थित लिहिलेला आणि पद्धतशीर माहिती असलेला नमुना पाठविला पण तरी अनेक वर्षं काहीच विणलेलं नसल्याने अनेक शंका आल्या. सुदैवाने http://www.knittinghelp.com/ या उत्तम स्थळावर विणकामासंबंधी अनेक चित्रफिती आहेत ज्याचा मला अतिशय उपयोग झाला. ही भेट मुलीच्या डोळ्याआड पूर्ण करायची असल्याने रात्री ती झोपल्यानंतरच लोकरीला हात लावता यायचा. चुकत-शिकत शेवटी हा ससा तयार झाला आणि तो बनवताना माझ्याही नकळत मला खूप मजा आली. तो दिसतोयही बरा आणि ही भेट मिळाल्यानंतरचा पिल्लाचा फुललेला चेहेरा ही माझ्यासाठीच भेट होती. पण ही पोरटी मला म्हणते कशी “इतका सुंदर ससा आजीने विणून पोस्टाने पाठविला का” त्याचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न काही कोणाला पडलाच नाही; खरा फ्रेडी त्याच्या घरी गेला की त्याची आठवण म्हणून हा लोकरी फ्रेडी आमच्यापाशी नेहमी राहील.\nपण खरा फ्रेडी परत गेल्यावर आमचं घर मात्र सुनंसुनं होणार. मग आमच्या केबल्स कोण कुरतडणार, खिडकीत ठेवलेलं माझं हर्ब गार्डन कोण खाणार आणि आपल्या मखमली स्पर्शाने आमच्या पायापायात कोण घुटमळणार\nPosted in Uncategorized | Tagged फ्रेडी, लोकरीचा ससा, विणकाम, ससा | 2 प्रतिक्रिया\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/eye-care-during-summer-1652162/", "date_download": "2018-04-26T22:41:45Z", "digest": "sha1:LHU4VGBBNH35LVAHU4JRWDEPWN7SZIMC", "length": 18555, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Eye Care During Summer | उन्हाळय़ातील नेत्रदाह | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nदैनंदिन प्रवासातही वाऱ्याचा त्रास अधिक होतो. वाऱ्यामुळे डोळ्यांना इजा होत नाही.\nथंडी ओसरून एव्हाना टळटळीत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. तापमानाचा पाराही उंचावत आहे. वातावरणातील हे बदल आरोग्यावर परिणाम करणारे ठरतात. उन्हाचा तडाखा जसा वाढू लागतो, तसे डोळे या नाजूक अवयवाच्या तक्रारी वाढू लागतात. डोळे हे मानवी शरीरातील एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय. अतिशय महत्त्वाचा आणि नाजूक अवयव. उन्हाळ्यात डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. या काळात डोळ्यांच्या त्रासाचे मुख्य कारण म्हणजे सूर्याकडून येणारी अतिनील किरणे. धूळ, माती, प्रदूषके, पाण्याची कमतरता अशा अनेक घटकांमुळे आपल्या शरीरातील हा खिडकीरूपी अवयव दुखावला जातो. हवेतील उष्मा वाढल्यामुळे डोळ्यांतील अश्रूंची लवकर वाफ होऊन डोळे कोरडे पडण्याची दाट शक्यता असते. उष्म्याचा त्रास होऊन डोळ्यांची जळजळ होणे, त्यातून पाणी येणे, डोळ्यात खुपणे असे अनेक त्रास संभवतात. उन्हाळ्यात उन्हासोबत हवाही कोरडी वाहते आणि त्यासोबत धूळ, माती ज्यामुळे डोळ्यांची खाज, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे उन्हाळ्यात लहान मुले आणि वयोवृद्धांमध्ये प्रकर्षांने जाणवतात. उष्णतेने शरीरातील पाणी कमी होऊन ‘डिहायड्रेशन’ होते. ज्यामुळे आपल्या शरीरासोबत डोळेही थकतात. उन्हाळ्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि जिवाणू संसर्ग लवकर होतो.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nदैनंदिन प्रवासातही वाऱ्याचा त्रास अधिक होतो. वाऱ्यामुळे डोळ्यांना इजा होत नाही. मात्र डोळे लाल होणे, सुजणे, कोरडे होणे, रखरखीत होणे असा तात्पुरता त्रास जाणवण्यास सुरुवात होते. उन्हाळ्याच्या सुटीत लहान मुले खूप वेळ उन्हात, धुळीत वा बागेत खेळत असल्यामुळे डोळ्यांना खाज, पाणी येण्याचा त्रास होतो. ज्याला ‘अ‍ॅलर्जिक कन्ज्युक्टिवायटिस’ म्हणतात. जास्त वेळ डोळे चोळल्यामुळे कालांतराने बुब्बुळावर परिणाम होतो. काही मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत तरण तलावात पोहण्यासाठी जातात. त्यातील क्लोरीनमुळेही मुलांच्या\nडोळ्यात लाली व खाज येऊ शकते. या परिस्थितीत नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार करायला पाहिजे. सुटीमध्ये घरी बसून मुले टीव्ही बघण्यात वा भ्रमणध्वनीवर खेळ खेळण्यात मग्न होतात. त्यामुळेही डोळ्यांवर परिणाम होतो. आजकाल कार्यालयात, घरी, गाडीत सतत सुरू असलेल्या वातानुकूलित यंत्रणेमुळे डोळे कोरडे पडत आहेत. तसेच संगणक, भ्रमणध्वनी, लॅपटॉपचा वापर अपरिहार्य असला तरी सलग त्याच्या स्क्रीनकडे टक लावून पाहिल्याने डोळे कोरडे होतात.\nसध्या धकाधकीच्या जीवनात खासकरून उन्हाळ्यात आपल्या नाजूक डोळ्यांचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. काही साध्या उपायांनी आपण आपल्या डोळ्यांचे आरोग्य सांभाळून अनेक दुष्परिणामांपासून दूर राहू शकतो.\n* कोरडी व उष्ण हवा आणि अतिनील किरणांपासून बचावासाठी यू. व्ही. रेज संरक्षित गॉगलचा वापर.\n* दुचाकी वाहन चालवताना गॉगलबरोबर हेल्मेटचाही वापर करणे.\n* तहान लागण्याची वाट न पाहता दर अर्ध्या तासाला पाणी पिणे आणि सोबत आरोग्यदायी शीतपेयांचेही सेवन करणे.\n* शक्य तिथे वातानुकूलित यंत्रणेऐवजी कुलरचा वापर करावा. जेणेकरून हवेत ओलावा राहण्यास मदत होते.\n* उन्हातून आल्यावर थंड पाण्याने डोळे स्वच्छ करावेत. पण उघडय़ा डोळ्यांवर पाण्याचा सपका मारू नये. त्याऐवजी एका वाटीत पाणी घेऊन उघडझाप करावी.\n* डोळ्यांची जळजळ होत असेल तर स्वच्छ रुमालात बर्फाचे तुकडे घेऊन डोळ्यावर शेकावे.\n* डोळे जर चिकटत असतील, लाल होत असतील तर नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\n* नेत्ररोगतज्ज्ञांनी दिलेल्या मात्रेतच ‘आय ड्रॉप’ टाकावा. त्याचा जास्त वापर डोळ्यांना अपाय ठरू शकतो.\n* पुरेशी झोप घेऊन डोळ्यांना आराम द्या तसेच नियमित डोळ्यांचा व्यायाम करावा.\n* संगणक, भ्रमणध्वनी, लॅपटॉपवर काम करताना आठवण ठेवत डोळ्यांची उघडझाप करावी. डोळ्यांच्या विश्रांतीसाठी ‘लुब्रिकेटिंग ड्रॉप’चा वापर करावा.\n* ताजी फळे, पालेभाज्या यांचे नियमित सेवन करावे.\n– डॉ. अंजना महाजन,नेत्ररोगतज्ज्ञ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/274", "date_download": "2018-04-26T22:48:15Z", "digest": "sha1:DTMS4VGWD5P4E4TY6MQOLC3YTPHG6K2H", "length": 39622, "nlines": 174, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गणिताला महत्त्व देऊ या. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगणिताला महत्त्व देऊ या.\nसध्या प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांच्या बाबतींत जरा ज्यास्तच हळवी झाली आहेत. जरा कुठे विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागेल असे दिसले की त्यांच्या मनावरील ताणाचा मुद्दा उपस्थित केला जातो. (आजच्या - ९ मे च्या - 'लोकसत्ता'मधील मुकुन्द संगोराम यांचा \"सोप्यातून सोपेपणाकडे....\" हा लेख अपवादात्मक आहे. तो जरूर वाचावा). गणिताच्या बाबतींत लिहिल्या जाणार्‍या बहुतेक लेखांचा सूर तर गणित आले नाही तरी चालेल असा असतो. ज्यावेळी अशी सार्वत्रिक सूट मिळण्यासाठी शिफारस केली जाऊ लागते त्यावेळी कष्टसाध्य गोष्टींसाठी प्रयत्न न करण्याची प्रवृत्ति निर्माण होते.\nगणितामुळे विचारशक्ति व तर्कशक्ति विकसित होते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर गणितामुळे स्वतःपाशी असलेला निसर्गदत्त संगणक (आपला मेंदू) वापरण्याची संवय लागते. त्यामुळे एकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो. म्हणून गणितावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे हिताचे आहे.\nगणितांतील कौशल्य हे मूलतः मेंदू वापरण्याचे कौशल्य असल्यामुळे ते वाहन चालवणे, पोहणे, बाह्य संगणक वापरणे यांप्रमाणेच अत्यावश्यक कौशल्य समजण्यांत यावे, त्या दृष्टीने ते शिकवण्यांत यावे व विद्यार्थ्यांनी ते तितक्या तळमळीने शिकावे. गणित दहावीपर्यंत - म्हणजे जोपर्यंत पुढील ज्ञानशाखा निश्चित होत नाही तोपर्यंत - अनिवार्य असावे. त्यांत पास होण्यासाठी टक्केवारी इतर विषयांप्रनाणे ३५ न ठेवता ७५ ठेवावी कारण ते अत्यावश्यक कौशल्य आहे.\nगणितावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे हिताचे आहे.\nहे मान्य , पण फक्त \"हिताचे\"हे ल़क्षात रहावे. स्वःताचे हित करून घ्या म्हणून कुणावरही सक्ति होउ नये\nगणितांतील कौशल्य हे मूलतः मेंदू वापरण्याचे कौशल्य असल्यामुळे ते वाहन चालवणे, पोहणे, बाह्य संगणक वापरणे यांप्रमाणेच अत्यावश्यक कौशल्य समजण्यांत यावे\nह्या मागे काही वैज्ञानिक आधार आहे काय कारण बहुतेक सगळ्या व्यवसाय म्हणून वाहन चालवणा-यांचा गणिताशी दूर-दूर पर्यत संबंध नसतो असे दिसते. तेच पोहण्याच्या बाबतीत. बाह्य संगणक मध्ये गणितांतील कौशल्य लागत असेल अशी शंका घ्यायला जागा आहे.\nगणित दहावीपर्यंत - म्हणजे जोपर्यंत पुढील ज्ञानशाखा निश्चित होत नाही तोपर्यंत - अनिवार्य असावे\nत्यांत पास होण्यासाठी टक्केवारी इतर विषयांप्रनाणे ३५ न ठेवता ७५ ठेवावी कारण ते अत्यावश्यक कौशल्य आहे.\nहे मात्र अमान्य आहे. कारण मुळात शाळेमध्ये जे गणित शिकवले जाते त्याचा व्यावहारिक जगात कितपत उपयोग होत असेल ही एक शंकाच आहे.\nअनेकजण मुळात गणिताकडे inclined नसतात असे माझे निरिक्शण आहे.\nआणि कुठल्याही गोष्टीची सक्ती केली जाऊ नये असे माझे मत आहे (जरी गणितावर माझे मनापासून प्रेम आहे तरी).\nशरद् कोर्डे [10 May 2007 रोजी 08:28 वा.]\n.......बहुतेक सगळ्या व्यवसाय म्हणून वाहन चालवणा-यांचा गणिताशी दूर-दूर पर्यत संबंध नसतो असे दिसते. तेच पोहण्याच्या बाबतीत. बाह्य संगणक मध्ये गणितांतील कौशल्य लागत असेल अशी शंका घ्यायला जागा आहे.\nकाहीतरी गैरसमज झालेला दिसतो. मी गणिती कौशल्य हे वाहन चालवणे, पोहणे किंवा बाह्य संगणक वापरणे यांप्रमाणे अत्यावश्यक कौशल्य समजण्यांत यावे असे म्हंटले आहे. यांसाठी गणिती कौशल्य लागते असा माझ्या विधानाचा अर्थ निघत नाही.\nमुद्दा मान्य. गैरसमज झाला होता.\nपण मत अजूनही तेच - सक्ति कशाचीच नसावी.\nया लेखाचा दुवा द्याल का\nमाझ्या मते दहावीपर्यंतच्या वयापर्यंतच्या वयोगटातील मुलांमध्ये एकप्रकारची अतुलनीय आकलन आणि अनुकूलन क्षमता असते जी किती हव्या त्या क्षेत्रात रुपांतरीत करून घ्यावी हे संबंधित परिस्थितीवर अवलंबून असते. मुलांच्या कलाने घेतघेत जर त्यांना एखाद्या विषयातली गोडी लक्षात आणून दिली तर ते अगदी मंतरल्याप्रमाणे ती कला आत्मसात करून घेऊन कधी तुमच्यावर कड करून मोकळे होतील हेच तुम्हाला कळणार नाही. ( माझ्या मते ) शाळेतले सगळेच विषय त्यांच्यालेखी चिल्लर असतात, फक्त १ शिकला तर २ शिकावा लागेल याबद्दल भीती न वाटता उत्सुकता वाटून पटापट आत्मसात करायची वृत्ती त्यांच्यात वृद्धिंगत कशी होईल हे बघणे हे त्यांच्या पालकांचे, भावाबहिणी-दोस्तांचे, शिक्षकांचे काम आहे असे मला वाटते.\nमाझ्या शाळेत जोशीबाई म्हणून एक शिक्षिका होत्या ज्या आम्हाला म्हणायच्या की जर वर्गातल्या सर्व मुलांनी दर आठवड्याचा गणिताचा अभ्यास नीट पूर्ण करून आणला आणि शुक्रवारच्या माझ्या तासात मी विचारलेल्या प्रश्नाची मी सांगेन त्या-त्या मुला/मुलीने अचूक उत्तर दिले तर शनिवारचा गणिताचा तास - हा खेळाचा तास होईल खेळाचा एक जादा तास ( ज्यात त्या बाई आम्हाला त्यांनी त्यांच्या लहानपणी खेळलेले पारंपारीक खेळ शिकवायच्या जे खेळताना खूप धमाल यायची कारण त्या स्वतःही आमच्यात खेळायच्या खेळाचा एक जादा तास ( ज्यात त्या बाई आम्हाला त्यांनी त्यांच्या लहानपणी खेळलेले पारंपारीक खेळ शिकवायच्या जे खेळताना खूप धमाल यायची कारण त्या स्वतःही आमच्यात खेळायच्या ) मिळवण्यासाठी गणितात इतर कुठल्याही कारणांनी गती नसलेल्या मुला/मुलींना आठवड्यातील अभ्यास पूर्ण करायला आणि शिकवलेले पाठ जितके जास्त जमतील तितके आत्मसात करून घ्यायला मदत करायला चढाओढ व्हायची. असे एका महिन्यात जर आम्ही सगळे खेळाचे तास मिळवले तर पुढच्या महिन्यातील पहिल्या गणिताच्या तासाला बाई त्यांच्या जबरदस्त गुंगवून ठेवणार्‍या कथनशैलीत आम्हाला एक छानशी गोष्ट/कथा सांगायच्या ज्यातली एक आणि एक ओळ - एक आणि एक शब्द अख्ख्या वर्गाने जिंकलेला असायचा ) मिळवण्यासाठी गणितात इतर कुठल्याही कारणांनी गती नसलेल्या मुला/मुलींना आठवड्यातील अभ्यास पूर्ण करायला आणि शिकवलेले पाठ जितके जास्त जमतील तितके आत्मसात करून घ्यायला मदत करायला चढाओढ व्हायची. असे एका महिन्यात जर आम्ही सगळे खेळाचे तास मिळवले तर पुढच्या महिन्यातील पहिल्या गणिताच्या तासाला बाई त्यांच्या जबरदस्त गुंगवून ठेवणार्‍या कथनशैलीत आम्हाला एक छानशी गोष्ट/कथा सांगायच्या ज्यातली एक आणि एक ओळ - एक आणि एक शब्द अख्ख्या वर्गाने जिंकलेला असायचा ती जिंकल्याची धुंदीच काही निराळी होती जी आजही नुसतं कोणी 'गणित' शब्द उच्चारला तरी परत अनुभवल्याचा अप्रतिम आनंद होतो.\nअसे अनुभव अनुभवण्याचा प्रत्येक छोट्या दोस्ताला हक्क आहे आणि तो मिळवून देण्यात त्यांच्या आपल्यांनी त्यांची मदत करायला हवी असे मला वाटते. परिक्षेत प्राप्त गुणांकनावर माझे मूल्यमापन घरी कधीच केले गेले नाही त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणे योग्य होणार नाही तरीही जबरदस्त हुशार मुलांच्या डोक्यात जर हे तथाकथित गुणांकनाचे खूळ भरवले गेले तर सर्व स्तरावरील बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे जर त्यांना एकही गुण कमी पडला तर ही गोष्ट ते अत्यंत मनाला लावून घेतात हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे जो मी माझ्या भाच्याबद्दल अनुभवते आहे. त्यांना त्या मनःस्थितीतून बाहेर काढणे हे अत्यंत जिकीरीचे काम असते आणि जे साध्य न झाल्यास ही मुले पार दुसर्‍या टोकाला - म्हणजे अभ्यास करूनही माझा एक गुण कमी केला, मी ऐनवेळी तात्पुरता अभ्यास केला तरी मला ७५% मिळू शकतात मग कशाला करा रोज अभ्यास - जाण्याची दाट शक्यता असते - जी माझ्या मते अत्यंत घातक आहे. माझ्या मते तरी मुलांना केवळ त्या-त्या विषयातले गिमिक कसे अभ्यास करायला आव्हानात्मक आहे आणि जे शिकल्यास आयुष्यात कसा त्याचा उपयोग होऊ शकतो हे शिकवल्यास गुण वगैरे ऐहिक गोष्टी आपोआप पाठलाग करत त्यांच्यामागे यायच्या त्या येतीलच.\nज्यांना म्हणजे माझ्या सारख्याला\nमिलिन्द दिवेकर [10 May 2007 रोजी 04:45 वा.]\nजर गणित समजणे हे आकलन शक्तीच्या बाहेरचे असेल तर त्या विद्यार्थ्याने काय करावे ७५% हे बंधन घातल्याने गणित येईल असे मला तरी वाटत नाही. हा भिती जर वाटत असेल तर ती दूर करायचा प्रयत्न मात्र करू शकतो आपण.\nविसोबा खेचर [10 May 2007 रोजी 07:04 वा.]\nत्यामुळे एकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो.\nया विधानाशी असहमत. उत्तम गणित येणार्‍या माणसाला चित्रकलेत किंवा पाककलेत गती असेलच असे नाही\nत्यांत पास होण्यासाठी टक्केवारी इतर विषयांप्रनाणे ३५ न ठेवता ७५ ठेवावी कारण ते अत्यावश्यक कौशल्य आहे.\nअसहमत. मग विज्ञानाला, मराठीला, किंवा इतर कुठल्या विषयालाही ७५ टक्क्यांची अट का नको कुठला विषय कुणाकरता किती आवश्यक आहे हे तुम्हीआम्ही कसं ठरवणार\nमाझ्यामते बेरजा, वजाबाक्या, भागाकार आणि गुणाकार, टक्केवारी, सरळ व चक्रवाढ व्याज, एवढं जुजबी गणित जरी प्रत्येकाला आलं तरी ते समाजात वावरायला पुरेसं आहे व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मलाही इतकंच गणित येतं. त्यापेक्षा अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहितकं मला माहीतही नाहीत. परंतु त्यामुळे माझे सर्व व्यवहार कुठेही न अडता अगदी उत्तम सुरू आहेत. असो..\nसदर चर्चा म्हणजे मला गणिताबद्दलचा अतिरिक्त अट्टाहास वाटतो\nसंत तात्याबा गमभन वापरतात\nशरद् कोर्डे [10 May 2007 रोजी 09:07 वा.]\nया विधानाशी असहमत. उत्तम गणित येणार्‍या माणसाला चित्रकलेत किंवा पाककलेत गती असेलच असे नाही\nसर्वसाधारणपणे बोलायचे तर 'गणित विषयांत समाधानकारक प्रगति नसली तरी इतर ज्ञानशाखांत हीच मुले नेत्रदीपक प्रगति करू शकतात' या लोकप्रिय विधानापेक्षा 'एकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो' या विधानाची सत्यता अधिक आहे.\n..... मग विज्ञानाला, मराठीला, किंवा इतर कुठल्या विषयालाही ७५ टक्क्यांची अट का नको\nतसे झाले तर फारच उत्तम. सुरवात गणितापासून करू या.\n....... व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मलाही इतकंच गणित येतं. त्यापेक्षा अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहितकं मला माहीतही नाहीत. परंतु त्यामुळे माझे सर्व व्यवहार कुठेही न अडता अगदी उत्तम सुरू आहेत. असो..\nपण आपण इतर गोष्टींबरोबरच अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहीतके यांवरही प्रभुत्व मिळवले असते तर आता आहांत त्यापेक्षा कितीतरी ग्रेट झाला असता.\nविसोबा खेचर [10 May 2007 रोजी 09:32 वा.]\n'गणित विषयांत समाधानकारक प्रगति नसली तरी इतर ज्ञानशाखांत हीच मुले नेत्रदीपक प्रगति करू शकतात'\nबहुधा ही फॅक्ट असावी,\nआणि म्हणूनच कदाचित हे विधान लोकप्रिय असावं\nसर्वसाधारणपणे बोलायचे तर 'गणित विषयांत समाधानकारक प्रगति नसली तरी इतर ज्ञानशाखांत हीच मुले नेत्रदीपक प्रगति करू शकतात' या लोकप्रिय विधानापेक्षा 'एकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो' या विधानाची सत्यता अधिक आहे.\nती कशी काय बुवा\n'एकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो' या विधानाची सत्यता अधिक आहे.\nहे माझ्या मते हास्यास्पद विधान आहे. याचा अर्थ गणित येणार्‍या प्रत्येक व्यक्तिला या जगातला प्रत्येक विषय येऊ शकतो असे आपल्याला म्हणायचे आहे काय तसे असेल तर माझ्यापुरता तरी हा चर्चाविषय संपला. कारण माझी अल्पबुद्धी यावर आणखी काही भाष्य करण्याची मला परवानगी देत नाही\nतसे झाले तर फारच उत्तम. सुरवात गणितापासून करू या.\n मराठीपासून किंवा इंग्रजीपासून का नको किंवा सर्व विषयांची एकदमच सुरवात का नको किंवा सर्व विषयांची एकदमच सुरवात का नको गणितातच काय असं खास विशेष गणितातच काय असं खास विशेष की आपल्याला वाटतं म्हणून\nपण आपण इतर गोष्टींबरोबरच अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहीतके यांवरही प्रभुत्व मिळवले असते तर आता आहांत त्यापेक्षा कितीतरी ग्रेट झाला असता.\n१) मी ग्रेट नाही,\n२) संबंधित चर्चेवर मी फक्त वस्तुस्थितीनुसार विधाने केली आहेत.\n३) पण आपण इतर गोष्टींबरोबरच अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहीतके यांवरही प्रभुत्व मिळवले असते तर आता आहांत त्यापेक्षा कितीतरी ग्रेट झाला असता.\nया वाक्यात 'जर-तर' ची शक्यता वर्तवली आहे, जी वस्तुस्थितीपासून मला दूर घेऊन जाते. त्यामुळे यावर मी काही फारसं भाष्य करू शकेन असं मला वाटत नाही\nसंत तात्याबा गमभन वापरतात\nशरद् कोर्डे [10 May 2007 रोजी 16:03 वा.]\n मराठीपासून किंवा इंग्रजीपासून का नको किंवा सर्व विषयांची एकदमच सुरवात का नको किंवा सर्व विषयांची एकदमच सुरवात का नको गणितातच काय असं खास विशेष गणितातच काय असं खास विशेष की आपल्याला वाटतं म्हणून\nसर्व विषयांची एकदम सुरुवात करायला माझी हरकत नाही. पण मी गणित समुदायासठी लिहीत असल्यामुळे गणितापासून सुरुवात करू असे म्हंटले.\n१) मी ग्रेट नाही,\nही जशी वस्तुस्थिति असण्याची शक्यता आहे, तसाच हा आपला विनय असण्याची शक्यता आहे.\n२) संबंधित चर्चेवर मी फक्त वस्तुस्थितीनुसार विधाने केली आहेत.\n३) पण आपण इतर गोष्टींबरोबरच अधिक गणिती नियम, प्रमेये अन् गृहीतके यांवरही प्रभुत्व मिळवले असते तर आता आहांत त्यापेक्षा कितीतरी ग्रेट झाला असता.\nया वाक्यात 'जर-तर' ची शक्यता वर्तवली आहे, जी वस्तुस्थितीपासून मला दूर घेऊन जाते. त्यामुळे यावर मी काही फारसं भाष्य करू शकेन असं मला वाटत नाही\nवस्तुस्थितीच्या पलीकडच्या शक्यता पहाण्यास हरकत नसावी.\nविसोबा खेचर [10 May 2007 रोजी 18:05 वा.]\nसर्व विषयांची एकदम सुरुवात करायला माझी हरकत नाही. पण मी गणित समुदायासठी लिहीत असल्यामुळे गणितापासून सुरुवात करू असे म्हंटले.\n पण खरंच मी कुणी ग्रेट नाहीये म्हणून आपलं विधान फनी वाटतंय असं मी म्हटलं\nही जशी वस्तुस्थिति असण्याची शक्यता आहे, तसाच हा आपला विनय असण्याची शक्यता आहे.\nआता यावर मी काय बोलू\nवस्तुस्थितीच्या पलीकडच्या शक्यता पहाण्यास हरकत नसावी.\nसंत तात्याबा गमभन वापरतात\nआबाजी बेडखळे आणि गणित\nविसोबा खेचर [10 May 2007 रोजी 07:47 वा.]\nमंडळी, आबाजी बेडखळे हा माझा अगदी चांगला दोस्त. त्याची माझी ओळख ही ठाण्याच्या स्मशानभूमीतली तो तिथे महापालिकेच्या नोकरीत. आबाजी वयानेही माझ्यापेक्षा बराच मोठा. पण आमची दोस्ती कशी काय झाली हे माहीत नाही तो तिथे महापालिकेच्या नोकरीत. आबाजी वयानेही माझ्यापेक्षा बराच मोठा. पण आमची दोस्ती कशी काय झाली हे माहीत नाही\nवयाने असेल सुमारे साठीच्या आसपास\nठाण्याच्या स्मशानभूमीत विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याची सोय आहे. त्या विद्युतदाहिनीचा ताबा हा आमच्या आबाजीकडे असायचा. काम एकच आलेल्या मयताला पट्ट्यावरून आत सारणे, विद्युतदाहिनी सुरू करणे आणि दोन तासांनी संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात मयताच्या अस्थी देणे\nआज आबाजी निवृत्त आहे. आबाजीने आणि रखमाने संसार बाकी उत्तमच केला हो दोन मुलं, दोन मुली, सुना, जावई, नातवंडं असा आबाजीचा परिवार आहे. आबाजीची बायको रखमा ही ठाण्याच्या भाजीमंडईत भाजी विकते.\nपूर्वी विद्युतदाहिनी नसतांना लाकडं रचून त्यावर मयत ठेवून, आणि पावसळ्याचे दिवस असतील आणि लाकडं ओली असतील तर मीठ व घासलेट मारून आबाजी चिताही अगदी झकास पेटवायचा\nअसो, सांगायचा मुद्दा हा की आमच्या आबाजीला जरासुद्धा गणित येत नाही, की कोणतीही गणिती प्रमेये अथवा गृहितके माहीत नाहीत. कारण आबाजी जेमतेम सही करण्यापुरता दोन चार यत्ताच शिकलेला आहे तरीही आबजीचं गणितावाचून काहीही अडलं नाही\nसुखा समाधानाने संसार करून आणि स्मशानात नोकरी करूनही प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या आबाजीचा मी मात्र फ्यॅन आहे ;) गणित आबाजीलाही आलं नाही अन् मलाही आलं नाही ;) गणित आबाजीलाही आलं नाही अन् मलाही आलं नाही\nउपक्रमावर आज ना उद्या ललितलेखनाला वाव मिळाल्यास \"आबाजी बेडखळे\" हे माझ्या गणगोतातलं व्यक्तिचित्र येथे रंगवायला मला अतिशय आवडेल\nसंत तात्याबा गमभन वापरतात\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [10 May 2007 रोजी 09:33 वा.]\nएकदा गणित येऊ लागले की कुठलाही विषय येऊ शकतो. म्हणून गणितावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे हिताचे आहे.\nप्रयत्न करणे गरजेचे आहे.सहमत आहे.(सार्वजनिक मत)\nपण माझे खासगी मत असे की,माझ्याशी कोणी गणितावर बोलू लागला की मी कवी ग्रेस बद्दल, त्यांच्या प्रतिमांबद्दल बोलतो.मधेच आगरकरांच्या \"सुधारक\"बद्दल.आणि समारोप म.गांधी च्या मराठी साहित्यावरच्या जो प्रभाव आहे,त्याबद्दल बोलतो, त्यामुळे गणितावर माझ्याशी कोणी बोलत नाही. पण मला २० पर्यंतचे पाढे चुकत माकत येतात. म्हणू का \nविसोबा खेचर [10 May 2007 रोजी 12:06 वा.]\nपण मला २० पर्यंतचे पाढे चुकत माकत येतात. म्हणू का \n चुकाल अशी भिती वाटते\nजर आपल्याला १०० पर्यंतचे पाढे चुकतमाकत न येता सफाईने म्हणता आले असते तर आपण आपली प्राध्यापकी अधिक चांगल्या प्रकारे करू शकला असता. आपण आपल्या नावामागे 'डॉक्टर' ही उपाधी लावता, पण आपल्याला तर जेमतेम २० पर्यंतचेच पाढे ते सुद्धा चुकतमाकत येतात तर आपण डॉक्टर किंवा पीएचडी झालातच कसे\nजयंत नारळीकरसाहेब हे प्रसिद्ध गणिती आहेत, आणि भीमण्णा हे प्रसिद्ध गवई आहेत. जयंत नारळीकरांना गणित उत्तम येत असल्यामुळे त्यांना भीमण्णांसारखा \"इंद्रायणी काठी\" किंवा \"माझे माहेर पंढरी\" असा एखादा अभंग किंवा एखादा पुरिया अगदी सहज जमवता आला असता. कारण कारण काय विचारता महाराजा कारण काय विचारता महाराजा कारण नारळीकरांना गणित येतं कारण नारळीकरांना गणित येतं\nपरंतु नारळीकरसाहेबांचं गाणं ऐकायचा आम्हाला अद्याप योग आला नाही, हा भाग वेगळा\nशालेय शिक्षण अर्धवट सोडून अण्णा लहानपणीच गुरूच्या शोधार्थ घरातून पळाले. त्यांच्या चरित्राचा, गायकीचा आमचा बराच अभ्यास आहे, परंतु गणितावरही अण्णांची जबरदस्त हुकुमत असावी असा आता आमचा समज झाला आहे नाहीतर भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करून त्यांना मान दिलाच नसता\nसंत तात्याबा गमभन वापरतात\nमुळ विषयासंदर्भात जरा लिहीतो . (मी उपक्रमावर नवीनच आलो आहे, त्यामुळे हे वाचन आताच होतं आहे)\nमी लहानपणी वैदिक गणित नावाचा प्रकार वाचला होता. ४ पुस्तकांची एक लहान मालिका मला पुण्यातील एका प्रदर्शनात मिळाली होती. ही पुस्तके ६ ते १० वी च्या मुलांना पुढील सर्व परीक्षांसाठी आणि त्यानंतरच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत आवश्यक आहेत.\nगणित विषयातील गोडी वाढवण्यासाठी ही पुस्तके उपयोगी आहेत. मी ती सर्व पुस्तके वाचली आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे आताच्या नवीन् अभ्यासक्रमामधे वैदिक गणिताचा संदर्भ घेतला गेला आहे.\nद्वारकानाथ [03 Dec 2007 रोजी 10:45 वा.]\nमाझ्या दुर्दैवाने मला चांगले शिक्षक मिळाले नाही. दहावीपर्यंत वर्गात गणितात पहिला येणारा परंतु नंतर मात्र शिक्षकाच्या भितीमुळे मला गणिताची तीव्र नावड निर्माण झाली. कसा पास झालो याचा विचार केला तर थंडीतही घाम येतो.\nचांगले शिक्षक असेल कोणताही विषय हा अवघड नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1672", "date_download": "2018-04-26T23:05:21Z", "digest": "sha1:IIOIP7VU4PXXPBVVEPWCKFSTSY7LYVUD", "length": 10186, "nlines": 71, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nजपानच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य\nआदरणीय पंतप्रधान शिंझो ॲबे,\nमाझे विशेष मित्र, पंतप्रधान शिंझो ॲबे यांचे भारतात, विशेषत: गुजरातमध्ये स्वागत करण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद वाटतो. पंतप्रधान ॲबे आणि माझी भेट यापूर्वी अनेकदा विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये झाली आहे. मात्र भारतात त्यांचे स्वागत करणे ही माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे. काल संध्याकाळी मला त्यांच्यासोबत साबरमती आश्रमात जाण्याची संधी मिळाली. आम्ही दोघे आज दांडी कुटिर येथेही गेलो. आज सकाळी आम्ही दोघांनी, जपानच्या सहकार्याने साकारणाऱ्या मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन केले हे फार मोठे पाऊल आहे. ही केवळ अतिजलद रेल्वे सेवेची सुरुवात नाही. भविष्यातील आपल्या गरजा लक्षात घेत रेल्वेची ही झेप मला नवभारताच्या निर्मितीची जीवनरेखा असल्याचे प्रतित होते आहे. भारताच्या वेगवान प्रगतीचा संपर्क आता अधिक वेगाशी जोडला गेला आहे.\nपरस्पर विश्वास, परस्परांच्या हिताची आणि काळजीची समज तसेच उच्चस्तरीय निरंतर संपर्क हे भारत-जपान संबंधांचे वैशिष्टय आहे. आमच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक सहयोगाचा परिघ केवळ द्विपक्षीय किंवा प्रादेशिक स्तरापुरता मर्यादित नाही. जागतिक मुद्दयांबाबतही आमच्यात दृढ सहयोग कायम आहे. गेल्यावर्षी माझ्या जपान दौऱ्यादरम्यान आम्ही अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरासंदर्भात एक ऐतिहासिक करार केला होता. त्याबद्दल मी जपानचे नागरिक, जपानची संसद आणि विशेष म्हणजे पंतप्रधान ॲबे यांचे हृदयापासून आभार मानतो. स्वच्छ ऊर्जा आणि वातारवरणातील बदल याविषयी आमच्या सहयोग क्षेत्रात या करारामुळे नवा अध्याय जोडला गेला आहे.\n2016-17 मध्ये भारतात जपानने 4.7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, हे प्रमाण गेल्यावर्षाच्या तुलनेत 80 टक्के जास्त आहे. आता जपान हा भारतातील तिसऱ्या क्रमाकांचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. भारताचा आर्थिक विकास आणि सोनेरी भविष्यासाठी जपानमध्ये किती विश्वासाचे आणि आशादायक वातावरण आहे, हे यावरुन स्पष्ट होते. आगामी काळात भारत आणि जपानमध्ये वाढत्या उद्योगाबरोबरच लोकांचा लोकांशी संपर्कही वाढेल, असा अंदाज या वाढत्या गुंतवणूकीवरुन बांधता येतो. जपानच्या नागरिकांसाठी आम्ही व्हिसा ऑन अराएव्हल ही सुविधा आधीच सुरु केली आहे. आता आम्ही भारत आणि जपानच्या टपाल खात्याच्या सहकार्याने कूल बॉक्स सेवा सुरु करणार आहोत, जेणेकरुन भारतात राहणारे जपानी लोक जपानमधूनच आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ मागवू शकतील. त्याचबरोबर जपानमधील उद्योग समुदायाला मी विनंती करतो की, त्यांनी भारतात जास्तीत जास्त जपानी रेस्टॉरन्ट सुरु करावे. आजघडीला भारत अनेक स्तरावर परिवर्तनाच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे. उद्योग करण्यातील सुलभता असो, स्कील इंडिया असो, कर सुधारणा असो किंवा मेक इन इंडिया, या उपक्रमांच्‍या माध्यमातून भारत पूर्णपणे बदलतो आहे. जपानच्या उद्योगांसाठी ही फार मोठी संधी आहे. जपानमधील अनेक कंपन्या आमच्या राष्ट्रीय पथदर्शी कार्यक्रमांशी सखोलपणे जोडल्या गेल्या आहेत. आजच संध्याकाळी दोन्ही देशांच्या उद्योग नेतृत्वांसोबत आमची चर्चा आणि कार्यक्रमात त्यांचे प्रत्यक्ष लाभ जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. जपानच्या अधिकृत विकासात सहाय्यात आम्ही सर्वात मोठे सहयोगी आहोत आणि विविध क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आज झालेल्या करारांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nआमची चर्चा आणि आज झालेले सामंजस्य करार, भारत आणि जपानच्या भागिदारीतील सर्व क्षेत्रे अधिक दृढ करतील असा मला विश्वास वाटतो. याचबरोबर मी पुन्हा एकदा पंतप्रधान ॲबे आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे मी स्वागत करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/dhinchyak-puja-in-love-with-love-tyagi-in-big-boss-273346.html", "date_download": "2018-04-26T23:02:36Z", "digest": "sha1:POLNQRQIX3X2QDNI6PRKV7UCNPYFWQJU", "length": 11395, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिग बाॅसच्या घरात ढिंच्याक पूजा कोणाच्या प्रेमात पडलीय?", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबिग बाॅसच्या घरात ढिंच्याक पूजा कोणाच्या प्रेमात पडलीय\nवाईल्ड कार्ड एंट्रीने ढिंच्याक पूजा बिग बॉसच्या घरात आली आणि आता ती प्रेमातही पडली.\n01 नोव्हेंबर : ढिंच्याक गाण्यांमुळे प्रसिद्ध झालेली यूट्यूब स्टार ढिंच्याक पूजा आता प्रेमात पडली आहे. वाईल्ड कार्ड एंट्रीने ढिंच्याक पूजा बिग बॉसच्या घरात आली आणि आता ती प्रेमातही पडली. ती बिग बॉसचा स्पर्धक लव त्यागीच्या प्रेमात पडली आहे.\nअसंही बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या स्पर्धकांना एकमेकांमध्ये आपले मित्र दिसतात आणि त्यातूनच ते प्रेमातही पडतात. मागच्या सीझनमध्ये मनू आणि मोना यांची लव्ह स्टोरी हिट झाली होती. तसंच आता 11व्या सीझनमध्येही ही नवीन लव्ह स्टोरी हिट होऊ शकते.\nआतापर्यंत घरात फक्त बंदगी आणि पुनीष यांच्या प्रेमाच्या चर्चा होत्या. आता ढिंच्याक पूजाच्या प्रेमाची चर्चा चांगलीच रंगणार असं दिसतय. ढिंच्याक पूजा लव त्यागीच्या प्रेमात पडली आहे. 30 ऑक्टोबरला दाखवण्यात आलेल्या एपिसोडमध्ये पूजा प्रेमाच्या विचारांत दंग झालेली दिसली. पूजाने आकाश आणि अर्शीला ती लव त्यागीच्या प्रेमात असल्याचं सांगितलं. घरातही तिला आणि लवला एकमेकांच्या नावाने चिडवतात.\nआता हे खरंच प्रेम आहे की शोमधला मसाला आहे. हे पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला समजेलंच. पण तरीही हे नवं प्रेम खरंच यशस्वी होणार का लव त्यागीही ढिंच्याक पूजावर प्रेम करतो का लव त्यागीही ढिंच्याक पूजावर प्रेम करतो का हे बघणं आता उत्सुकतेचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1647513/gudi-padwa-2018-new-year-celebration-in-girgaon-dhol-pathak-shobha-yatra/", "date_download": "2018-04-26T23:04:49Z", "digest": "sha1:FLFLQVZ7ZSOE2CQQ3LLOXRLD5VNXKS7B", "length": 8072, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Gudi Padwa 2018 new year celebration in girgaon dhol pathak shobha yatra | Gudi Padwa 2018: गिरगावातील शोभायात्रेत अभूतपूर्व उत्साह | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nGudi Padwa 2018: गिरगावातील शोभायात्रेत अभूतपूर्व उत्साह\nGudi Padwa 2018: गिरगावातील शोभायात्रेत अभूतपूर्व उत्साह\nनववर्षस्वागतानिमित्त राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळाला. (छाया- शिवराज यादव)\nमुंबईच्या गिरगावातील शोभायात्रांमध्ये वेगवेगळ्या चित्ररथांतून, समूह गायन, नृत्य, लेझीम पथकांच्याद्वारे मराठी संस्कृतीचे चित्रण केले गेले. (छाया- शिवराज यादव)\nगेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रा या सर्वाच्याच आकर्षणाचा विषय आहे. (छाया- शिवराज यादव)\nशोभायात्रेत लहान मुलांचाही मोठ्या उत्साहात सहभाग पाहायला मिळाला.\nया शोभायात्रांद्वारे सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथांचा, लेझीम पथकांचा समावेश पाहायला मिळाला. (छाया- शिवराज यादव)\nगिरगावातील शोभायात्रेत अभूतपूर्व उत्साह\nमहिला लेझीम पथक, ढोलपथक याबरोबरच महिला दुचाकीस्वारांच्या मिरवणुकीने लोकांचे लक्ष वेधले. (छाया- शिवराज यादव)\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/fathers-day-special-114050500016_1.html", "date_download": "2018-04-26T22:59:16Z", "digest": "sha1:B3OTGGF6ALIXWXT3EANZIUV3CK3TKD3F", "length": 9574, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पितृदिन विशेष : बाप | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपितृदिन विशेष : बाप\nज्यांनी जन्म दिला ते\n मीच जन्मदाता झाले जेव्हा1> तेव्हाच कळाले झाडा\n बापा विना माया नसे जगी\nआणिक कळाले पचवितो ताप\nत्याचे नाव बाप हेची सत्य\nबाप ज्या घरात त्या घरा महत्त्व\nमुलांनी बापाचा करावा आदर\nतो एक ईश्वर मुलासाठी\nआईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली आहे. ‘आई’ हा शब्द असेल तर त्या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. तसे पाहिले तर बापच आईला अर्थ देतो. घरातल्या अर्थार्जनापासून ते घराला अर्थ म्हणजे महत्त्व इथपर्यंत अर्थ देण्याचं काम बाप करतो. आई आणि वडिलांची माया आपल्यावर किती असते, त्याला मोजमाप नाही. मुलाला लहानाचे मोठे करताना तळहाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून लहानाचं मोठं केलेलं असतं. आपली मुलं उच्चपदस्थ व्हावीत. थोडक्यात टॉपला जावीत म्हणून रात्र न् दिवस बापच झुरत असतो. बाप म्हणजे आदरयुक्त भीती, बाप म्हणजे तटबंदी, समाज उन्हाचे चटके सहन करून, घरी आल्यानंतर बाप नावाच्या वटवृक्षाखाली ज्यांना बसण्याचं भाग्य लाभते त्यांना हे तोपर्यंत पटत नाही.\nजोपर्यंत तो स्वत: बाप होत नाही. मुलाचे अपराध पोटात घालून त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो तचं नाव बाप. या जगातल्या प्रवेशापासून ते या अवस्थेपर्यंत बापाने घेतलेल्या त्रासाचा विचार करता बापाला परमेश्वर समजून आदर करावा. एवढं जरी नाही जमलं तरी चालेल कमीत कमी\nत्यांना वृद्धाश्रमात तरी पाठवू नये. यासाठी बापानेही मुलं मोठी झाल्यावर आपण लहान व्हावं लागतं तेव्हाच मेळ बसतो.\nअजब-गजब: आईच्या गर्भात चेहरा ओळखण्याची कला शिकतो भ्रूण\nआई वडील आणि मुलं\nरक्तदान करा, साई बाबाचे दर्शन घ्या\nबाबा सिद्दीकीच्या विविध ठिकाणांवर ईडीचे छापे\nअंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज, संवर्धन प्रक्रिया फेल \nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1279", "date_download": "2018-04-26T23:06:31Z", "digest": "sha1:3XTS6IQZSVOSUUCAOGLKGHIJLNNPJRZS", "length": 4164, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपोलाद क्षेत्रातले सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रीय पोलाद मंत्र्यांची कॅनडाला भेट\nपोलाद क्षेत्रातले सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रीय पोलाद मंत्री बिरेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या महिन्याच्या प्रारंभी कॅनडाचा दौरा केला. या दौऱ्यात सिंग यांनी कॅनडाचे नैसर्गिक संसाधन मंत्री जेम्स कार यांच्याशी चर्चा केली. भारतातील पोलाद उद्योगाचा विकास, कॅनडातल्या कोकन कोळशाचे (दगडी कोळशातील वायुरुप काढून घेतल्यानंतर उरलेला आणि इंधन म्हणून वापरला जाणारा) भारतातील पोलाद उद्योगासाठी महत्व यावर दोन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा झाली.\nराष्ट्रीय पोलाद धोरण 2017 तील उत्पादन उद्दिष्टांनुसार कोकन कोळशाची सध्याची प्रतिवर्ष 60 दशलक्ष टनांची गरज 160 दशलक्ष टनांवर पोहोचणार आहे. कॅनडा वर्षाला सुमारे 30 दशलक्ष कोकन कोळसा निर्यात करतो. त्यापैकी भारतीय पोलाद कंपन्या सुमारे तीन दशलक्ष टन खरेदी करतात. शिष्टमंडळाने ब्रिटीश कोलंबियातल्या कोकन कोळसा खाणीला भेट देऊन तिथले काम पाहिले.\nकॅनडातल्या विविध पोलाद आणि कोळसा संस्थांच्या प्रतिनिधींबरोबरही बिरेंदर सिंग आणि शिष्टमंडळाने चर्चा केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1675", "date_download": "2018-04-26T23:09:03Z", "digest": "sha1:YP4LZ4ZH37D6NQV7TMCKVRIS6XF2YB7H", "length": 4833, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील - केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग\n2022 सालापर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांनी सांगितले. या संदर्भात आज मुंबईत आयोजित संमेलनात ते बोलत होते. पशुपालनासारख्या जोड उद्योगाच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शक्य आहे आणि महाराष्ट्रात त्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.\nमहाराष्ट्राच्या नैसर्गिक, भौगोलिक स्थानामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीबरोबरच कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य शेती, मधमाशी पालन तसेच पशुपालन क्षेत्रात अनेक जोडधंदे करणे शक्य आहे. त्याचबरोबर बागायती शेती, फळझाडांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे.\nकृषी आणि पशुपालन हे दोन्ही व्यवसाय परस्परांवर आधारित असून परस्परांच्या सोबतीनेच ते विकसित होतात. छत्तीसगडसारख्या राज्यातील शेतकऱ्यांनी असे प्रयोग केले असून त्यांचा आदर्श ठेवल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पनात निश्चितच वाढ होईल असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला. खाजगी क्षेत्र आणि अन्य भागधारकांमधे सहकार्य वाढवण्याबरोबरच नवे दृष्टीकोन स्वीकारल्यास 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय साध्य करता येईल असे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-chowk-encroachment-36416", "date_download": "2018-04-26T23:22:15Z", "digest": "sha1:XDNNRVIOSVKCVFJ3CMSKFHJ75UDVEXM3", "length": 15737, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri chowk in encroachment अतिक्रमणांच्या चक्रात पिंपरी चौक | eSakal", "raw_content": "\nअतिक्रमणांच्या चक्रात पिंपरी चौक\nगुरुवार, 23 मार्च 2017\nअनधिकृत पथारीवाले, बेकायदेशीर पार्किंग, खासगी वाहन थांबे, कचरा, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणे अशा विविध समस्यांच्या विळख्यामध्ये शहरातील बहुतांश चौक अडकले आहेत. दिवसेंदिवस या समस्येत भरच पडत असून, नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासन या प्रश्‍नांकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये विशेषत: वाहनधारकांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. त्याचे सचित्र वर्णन करणारी मालिका आजपासून...\nअनधिकृत पथारीवाले, बेकायदेशीर पार्किंग, खासगी वाहन थांबे, कचरा, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणे अशा विविध समस्यांच्या विळख्यामध्ये शहरातील बहुतांश चौक अडकले आहेत. दिवसेंदिवस या समस्येत भरच पडत असून, नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासन या प्रश्‍नांकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये विशेषत: वाहनधारकांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. त्याचे सचित्र वर्णन करणारी मालिका आजपासून...\nपिंपरी - विविध प्रकारच्या मशिनरी अन्‌ ऑटोमोबाईलच्या दुकानांनी पदपथांवर केलेले अतिक्रमण, खासगी वाहन व रिक्षांचे अनधिकृत पार्किंग, रस्त्यावर हॉटेलच्या साहित्यामुळे रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. पोलिस आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराचा केंद्रबिंदू असलेला पिंपरी चौक वाहतूक कोंडी अन्‌ अतिक्रमणाच्या दुष्टचक्रात सापडला आहे.\nपिंपरी-चिंचवड शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाची ओळख आहे. पुणे, निगडी, काळेवाडी, नेहरूनगर या परिसराला जोडणारा महत्त्वाचा चौक कायमच रहदारीने गजबजलेल्या असून चहूबाजूने अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीने ग्रासला आहे. नेहरूनगरकडे जाणाऱ्या मार्गाला चहूबाजूने हातगाड्या, सहाआसनी व तीनआसनी रिक्षांनी अर्धा रस्ता व्यापल्याने रोज वाहतूक कोंडी होते.\nरस्त्याच्या दुतर्फा चारचाकी वाहने आणि रिक्षा बेशिस्तीने लावतात. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी ते निगडीमार्गे व काळेवाडी ते नेहरूनगरमार्गे प्रवासी वाहतूक करणाऱ्या शेअर-ए रिक्षांनी बेकायदा पार्किंग केले आहे. या रिक्षा रस्त्यात थांबवून प्रवाशांना उतरविले जाते. वस्तूत: महामार्गांवरील चौकात कोणतेही खासगी वाहन उभे करण्यास किंवा प्रवाशांना उतरविण्यास मनाई केली पाहिजे.\nपिंपरीतून शगून चौकाकडे जाणाऱ्या मार्गाची बिकट अवस्था झाली आहे. या चौकात पिंपरी मार्केट व काळेवाडीकडे मुख्य रस्ते एकत्र येतात. या चौकातील मोठ्या दुकानदारांनी पदपथांना गायब करत चहूबाजूंनी अतिक्रमित केले आहे. रस्त्यावर वाढीव बांधकामे करून मोठ्या मशिनरीजचे दुकान मांडून अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यांची वाहने रस्त्यातच थांबविल्याने चौकात ट्रॅफिक जाम होते. परिणामी, वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. रस्त्यात पीएमपीचा बसथांबा असल्याने पिंपरीगावमार्गे जाणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये नीट चढ-उतारदेखील करता येत नाही.\nहॉटेल्समुळे रस्ते बनले गटारी\nया चौकातील हॉटेल्सने बऱ्यापैकी रस्त्यावर दुकान थाटल्याने वारंवार चौकात वाहतुकीचा खोळंबा होतो. हॉटेलचा पसारा रस्त्यापर्यंत येऊन ठेपल्याने रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. हॉटेल्समधील सांडपाणी फेकण्यासाठी रस्ता खोदून गटारी केल्याने आरोग्याचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. चौकातील बिअर शॉपी व ताडी दुकानांमुळे सायंकाळी मद्यपींचा महिलांना त्रास होतो.\nया परिसराची अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात येईल. पाहणी केल्यावर लवकरच पथक पाठवून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येईल.\n- अण्णा बोदडे, सहायक आयुक्त महापालिका\nनुसत्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक संतुलनासाठी आणि एकंदर प्रभावी व्यक्‍तिमत्त्वासाठीच शुक्रधातू संपन्न असणे अत्यावश्‍यक असते. आहाराचे सार...\nयेत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या...\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\nपिंपरी - राज्य सरकारने प्राथमिक शाळांचे सर्वच कामकाज ऑनलाइन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला संगणक दिले....\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/476", "date_download": "2018-04-26T22:56:40Z", "digest": "sha1:GDO65HUCVENOFZD45IY7XKU52SMX7YOA", "length": 32568, "nlines": 252, "source_domain": "mr.upakram.org", "title": "खरं काय? जीन बौद्रियार्ड एक ओळख | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n जीन बौद्रियार्ड एक ओळख\nजीन बौद्रियार्ड या आजच्या युगाला समजणार्‍या तत्त्वज्ञावर मराठीत माहिती मिळाली नाही म्हणू हे लिहिण्याच प्रयत्न केला आहे. ही ओळख अतिशय त्रोटक आहे\nJean Baudrillard (दोन एल आल्यावर त्याचा फ्रेंच उच्चार य असा होतो\nआपण जे काही पाहतो तेच खरं जे जाणवतं तेच खरं\nजीन बौद्रियार्ड या फ्रेंच तत्त्वज्ञाने या संदर्भात काही विचार मांडले आहेत.\nया तत्त्वज्ञाचा जन्म १९२९ साली झाला. १९६० साला पासून त्यांनी विद्यापीठांत शिकवले.\nयुरोपीय तत्त्वज्ञान क्षेत्रात पोस्ट मॉडर्ननिझम नंतर एक महत्त्वाचे विचार प्रवर्तक म्हणून जीन बौद्रियार्ड यांचा परिचय आहे.\n१९६६साली त्यांनी असा विचार मांडला की, माणूस हा वस्तूंभोवती असलेले काल्पनिक आयुष्य जगतो. म्हणजे काही खास गोष्टी एखाद्या कडे असल्या तर (आपल्या) मनात त्या माणसा विषयी ची प्रतिमा बदलते. म्हणजे उद्या गुंडोपंता कडे बि एम डब्यु ११८ मोटार दिसली तर गुंडोपंत हा श्रीमंत आहे अशी प्रतिमा तयार होवू शकते. (तसेच गुंडोपंताच्या बायको कडे असणारे दागिनेही प्रतिमा बदलण्यास हातभार लावू शकतात.) उद्या हाच गुंड्या कुणाला तरी हँडल ला कापडी पिशवी लावून सायकल वर भाजी घ्यायला जाताना दिसला तर प्रतिमा बदलते. म्हणजे माणसाकडे कोणत्या वस्तू आहेत यावर त्याची प्रतिमा ठरते. जीन यांच्या म्हणण्या प्रमाणे, माणूस नुसते वास्तूंभोवती आपले आयुष्य गुंफत नाही तर त्या नादात तो स्वतःच एक वस्तू होवून बसतो. 'जाहिरात, वेष्टन, फॅशन आणी माध्यमे यांनी लैंगिकतेला स्वातंत्र्य दिले' असा विचारही त्यांनी मांडला.\nया पुढे जाऊन जीन बौद्रियार्ड च्या म्हणण्यानुसार, 'आपण जे काही पाहतो तेच खरे असले पाहिजे असे काही नसते. किंवा आपण (आपल्या व इतरांच्या) काल्पनिक आयुष्यातच जगत असतो.' आपले म्हणणे विशद करण्यासाठी त्यांनी त्यांनी 'सिम्युलक्रा सिम्युलेशन' हा लेख लिहिला. या मध्ये आपल्याला असलेले 'जगाचे भान हे आपल्या कल्पनेनुसार असते' हा विचार मांडला. कल्पना बदलल्या तर भानही बदलते. हेच आपल्या जीवनशैलीलाही लागू होते. (आठवा 'मॅट्रिक्स' हा इंग्रजी सिनेमा- पण जीन यांनी 'हे' खूप आधी लिहून काढले होते) 'सिम्युलक्रा सिम्युलेशन' नुसार, नवीन तंत्राने मानवाला अनेक प्रकारे एकाच वेळी अनेक कल्पनांमध्ये जगण्याची शक्यता उपलब्ध करून दिली आहे. उदा. उपक्रमावर 'गुंडोपंत' म्हणून वावरता येणे. त्याच वेळी गूगल वर वैद्यबुवा म्हणूनही राहता येणे. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात अजूनच काही असणे.\nजीन यांनी अमेरिकेवर जगातली आता शिल्लक असलेली एकमेव अत्यंत 'आदिम' जमात अशी झोंबरी टीका केली होती. शिवाय १९९१ च्या आखाती युद्धाला 'लोकांच्या कल्पनेत लढवलेले युद्ध' अशी संभावना केली होती.\nअशा या थोर विचारवंताचा मृत्यू मार्च २००७ मध्ये झाला.\nया लेखा साठी गूगल वरील अनेक लेखांचा वापर केला आहे. मात्र एका कोणत्याही लेखाचा वापर केलेला नाही. जीन यांच्या निबंधांचा वापर कल्पना समजून घेण्यासाठी करणे अपरिहार्य आहे/होते. तारखा, बि.बि.सी. च्या संस्थळावरून घेतल्या आहेत.\n(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)\nदोन दिसांची नाती [27 Jun 2007 रोजी 03:57 वा.]\nसदर लेखातून खालील विचार समजले.\nम्हणजे माणसाकडे कोणत्या वस्तू आहेत यावर त्याची प्रतिमा ठरते.\n'जाहिरात, वेष्टन, फॅशन आणी माध्यमे यांनी लैंगिकतेला स्वातंत्र्य दिले' असा विचारही त्यांनी मांडला.\n'आपण जे काही पाहतो तेच खरे असले पाहिजे असे काही नसते. किंवा आपण (आपल्या व इतरांच्या) काल्पनिक आयुष्यातच जगत असतो.'\nया सगळ्या गोष्टी तर आम्हालाही माहीत होत्या. यात काही फारसे मोठे विचार जीन यांनी मांडले आहेत असे आम्हाला वाटत नाही.\nकुठे काय विषेश आहे त्यात असंही\nसंत तात्याबांवरच एक लेख लिहिला पाहिजे होता...\nअसो इतरांनी ते काम केलेलेच आहे तेंव्हा... ;)\n(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)\nतेच तर म्हणतोय आम्ही\nदोन दिसांची नाती [27 Jun 2007 रोजी 07:57 वा.]\nकुठे काय विषेश आहे त्यात असंही\nतेच तर म्हणतोय आम्ही जरा काय तरी भारीतलं लिहा की राव जरा काय तरी भारीतलं लिहा की राव म्हणजे मग आमच्याही ज्ञानात थोडीशी भर पडेल\nविसोबा खेचर [27 Jun 2007 रोजी 08:19 वा.]\nआत्ताच आमचा मित्र नंदनचे दिगम्भाशेठच्या लेखाला दिलेल्या प्रतिसादातील,\n[अवांतर -ईश्वरता वरून ऐश्वर्य हा शब्द आला आहे का\nहे वाक्य वाचनात आले ते आम्ही येथे मुद्दामून उद्घृत करत आहोत आता हे वाक्य नंदनशेठ गंमतीमध्ये लिहून गेले आहेत की त्यांनी ते हेतूपुरस्सर लिहिले आहे हे आम्हाला माहीत नाही. परंतु आम्ही ज्याला 'विचार' म्हणतो असे हे वाक्य आहे आता हे वाक्य नंदनशेठ गंमतीमध्ये लिहून गेले आहेत की त्यांनी ते हेतूपुरस्सर लिहिले आहे हे आम्हाला माहीत नाही. परंतु आम्ही ज्याला 'विचार' म्हणतो असे हे वाक्य आहे त्यावरून आम्हाला कुठल्या लेव्हलचे विचार आणि तत्वज्ञानं अपेक्षित आहेत याची आपल्याला कल्पना यावी एवढ्यासाठीच हा प्रतिसाद\nअसो, बाकी चालू द्या\nजीनांची तत्वे अजून थोडी तपशीलात सांगा.\nया संकल्पनेवर आता बर्‍याच कादंबर्‍या किंवा चित्रपट निघाल्याने बहुधा लोकांना आता त्यांच्या तत्वात नाविन्य वाटत नसावे.\n'जीनांची' तत्वे वाचल्यावर उडालो...\nपाटलांची, धारपांची, भांडारकरांची,वेलणकरांची याप्रमाणे अ ने अंत होणार्‍या आडनावाला प्रत्यय लावून 'जीनांची' झाले.\nप्रकाश घाटपांडे [27 Jun 2007 रोजी 04:51 वा.]\nब्यारिस्टर जीना वाटले कि काय एकच प्याला मधिल सिंधु सुधाकर यांना म्हणजे सुधाकरांना म्हणते. विभक्ति चतुर्थी स,ला,ते, स,ला,ना,ते आदरार्थी म्हणताना जीनला कसे म्हणायचे एकच प्याला मधिल सिंधु सुधाकर यांना म्हणजे सुधाकरांना म्हणते. विभक्ति चतुर्थी स,ला,ते, स,ला,ना,ते आदरार्थी म्हणताना जीनला कसे म्हणायचे पुलं च्या साहित्यात कुठे तरी या लेखिका या सुप्रसिद्ध् साहित्यिक अमुक अमुक यांच्या 'मुलग्या' आहेत्. असे विद्यार्थीनिने परिचय करुन देताना वाचल्याचे आठवते. एवढ्या मोठ्या लेखिकेला मुलगी असा एकेरि उल्लेख कसा करायचा पुलं च्या साहित्यात कुठे तरी या लेखिका या सुप्रसिद्ध् साहित्यिक अमुक अमुक यांच्या 'मुलग्या' आहेत्. असे विद्यार्थीनिने परिचय करुन देताना वाचल्याचे आठवते. एवढ्या मोठ्या लेखिकेला मुलगी असा एकेरि उल्लेख कसा करायचा हॅ ह हॅ हॅ\nयांच्या नावाचा उच्चार मराठीत लिहायचा झाल्यास\nअसा काहीतरी लिहावा लागेल. (ज आणि र् यांचे फ्रेंच उच्चार मात्र मराठीतल्यापेक्षा कितीतरी वेगळे आहेत.)\nडबल-एल् चा य् हा उच्चार गुंडोपंतांनी अचूक पकडला, पणं नुसत्या डबल्-एल् पेक्षाही विशेषेकरून आय्-डबल्-एल् या अक्षरसमूहात असा उच्चार होतो.\nअनुताई, \"जीन\" हे त्यांचे आडनाव नव्हे, स्वतःचे नाव.\nआडनावावरून लिहायचे झाल्यास \"जीनांच्या\" ऐवजी \"बोद्रियारांच्या\" असे लिहिणे अधिक योग्य.\nया तत्वज्ञाचे विचार येथे उद्धृत केल्याबद्दल गुंडोपंतांचे आभार. त्यांनी याचप्रमाणे इतर विचारवंतांचे विचारही सांगत रहावे ही आमची विनंती आहे.\n कोणी तरी तरी आहे इथे\nमला वाटलं होतं की 'इथे हा लेख टाकणं' चुकलंच की काय (अजूनही पुर्णपणे बरोबर वाटत नाहीये...\nतरी राजेंद्रांच्या लेखामुलेच हे धाडस केलं होतं. सार्त्र हे जाँ चे गुरु\n(हा त्यांचा काहीसा एकलव्य\nया लेखात तोटक पणामूळे मला वाटतंय की माझा सांगण्याचा काँटेक्स्ट चुकतोय. माणूस फक्त 'कल्पनेतच जगतो' हे विचार १९६० ते ७० दशकात मांडणे हे धाडसी आणी फ्युचरिस्टीक होते.\nमॅट्रिक्स, पाहून आल्यावर जाँ ६० साली हे म्हणत होते हा विचार केल्यावर त्यातली गोम मला कळली होती\nया शिवायही जाँ नी आयुष्याच्या इतर कल्पनांचाही चांगला विचार केला आहे.\n(कल्पनेच्या राज्यातला गरीब बापडा)\n(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)\nकार्यबाहुल्य लवकरच संपेल अशी आशा आहे... (की कार्यबाहुल्य आहे या क्ल्पनेत आहात\n(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)\nया तत्वज्ञाचे विचार येथे उद्धृत केल्याबद्दल गुंडोपंतांचे आभार. त्यांनी याचप्रमाणे इतर विचारवंतांचे विचारही सांगत रहावे ही आमची विनंती आहे.\nअसेच वाटते. हा लेख थोडा त्रोटक झाला आहे. सर्व वाचकांपर्यंत हे विचार पोहोचवण्यासाठी थोड्या विस्ताराने इथे किंवा स्वतंत्र लेखात लिहावे अशी विनंती आहे.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \nओळख करून दिल्याबद्दल आभार.\nसध्या आम्हालाही कार्यबाहुल्याच्या कल्पनेने झपाटले आहे. इतर मीतींमध्ये जाऊन आपल्याला इतरही उद्योग आहेत या कल्पनेचा चटका बसल्याने, आम्ही लेख त्रोटक का होईना लिहुन काढला इतकेच\n(एकदा लिखाणाची उबळ आली की ते बाहेर पडल्याशिवाय काहे धड वाटत नाही\nवेळ मिळाला की टाकतोच.\nदिगम्भा आणि सूचकरावांच्या सूचनेप्रमाणे करावे (म्हणजे विस्ताराने लिहावे) असेच मलाही वाटते. विस्तृत लेखाच्या प्रतीक्षेत आहे.\nरोचक आणि माहितीपूर्ण लेख. यावर अजून वाचायला आवडेल. भोवतालचे जग खरे की कल्पना हा तत्वज्ञांचा लाडका प्रश्न आहे. यावर सार्त्र* यांनीही विचार मांडले आहेत. बोद्रियार यांचा आपल्याला अनेक कल्पनांच्या जगात राहता येते हा मुद्दा महत्वाचा आहे. बर्‍याच प्रकारच्या मानसशास्त्रांमध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल आपले विचार काय आहेत याला बरेच महत्व आहे. उदा. स्किझोफ्रेनिया या विकारामध्ये रुग्ण आपल्या कल्पनेच्या विश्वातच वावरत असतो. असो.\nलेखाबद्दल धन्यवाद. यावर अजून लिहीत रहावे.\n*हल्ली अशी नावे उच्चारल्यावर आम्हाला दचकायला होते.\nह्यावर मानसशास्त्राच्या आपल्यासारख्या अभ्यासकांनी मते नोंदवावीत.\nआपण आमच्यावर टाकलेल्या ह्या प्रचंड जबाबदारीने आमचे धाबे दणाणले आहे. दोन्ही बाजूला क्यान्सलिंग करून सामाइक समीकरणे सोडवायला नुकत्याच शिकलेल्या शाळकरी पोराला सेकंड ऑर्डर नॉनलिनिअर डिफरन्शिअल इक्वेशन सोडवायला सांगावे तसा हा प्रकार आहे. तसेही हल्ली आमच्या वाचन, संगीत, खाणेपिणे यातील आवडींमुळे आम्ही विद्वान लोकांच्या नजरेतून घसरलो आहोत की काय या विचाराने आमची रात्रीची झोप उडाली आहे. असो.\nअवांतर : आपल्या प्रतिसादाच्या फॉरम्याटवरून ती कविता आहे असा आमचा समज झाला.\nदोन दिसांची नाती [27 Jun 2007 रोजी 12:21 वा.]\nसेही हल्ली आमच्या वाचन, संगीत, खाणेपिणे यातील आवडींमुळे आम्ही\nअसे म्हणण्याची पद्धत आहे, असे ऐकून आहे..\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nप्रकाश घाटपांडे [28 Jun 2007 रोजी 15:18 वा.]\nहा द्वंद्व समास कि तत्पुरुष समास दवा-दारु हा आमच्या मते तत्पुरुष समासात काम करतो. हॅहॅ हॅ\n(चाराण्याची अफू, सॉरी पाच डॉलरची दारू प्यायल्यावर वाट्टेल तितके तत्वज्ञान सुचते ;-)\nहे अनेक तत्वज्ञांविषयी खरे आहे असे आम्ही ऐकुन आहोत. अभ्यासकांनी खुलास करावा\nमात्र सुचलेले तत्वज्ञान हे आधी कुणी मांडलेले नाही हे शोधुन सिद्ध करणे. शिवाय सुचलेले तत्वज्ञानाचे विचार हे तत्वज्ञानाच्या साच्यात व्यवस्थीतपणे मांडणे, हे फार मोठे काम आहे हे मात्र खात्रीने म्हणेन.\n(इतरांच्या उधार विचारांवर जगणारा)\nजगात जन्माला आलेले बाळ, हे जन्मतः स्किझोफ्रेनिक नसते.\nअसे म्हणणे धाडसी ठरेल\nया बाबतीत आपण ठाम अहात का\nमाझ्या (अर्धवट) माहितीनुसार हा विषय/वाद अजून पुर्णत्वास गेलेला नाही.\nबाकी आंधळे नि हत्ती वोक्के मलाही हेच उदा. सुचले होते पण\nत्यात 'एकाच वेळी अनेक कल्पनांमध्ये जगणे' हा भाग येत नाही.\nम्हणून टाळले होते... पण हरकत नाही.. ;)\n(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)\nलेख चांगला झालाय. या विषयावर अधिक वाचायला आवडेल.\nजीन यांनी अमेरिकेवर जगातली आता शिल्लक असलेली एकमेव अत्यंत 'आदिम' जमात अशी झोंबरी टीका केली होती.\nयावरुन ऑस्कर वाईल्डचे 'अमेरिका इज द ओन्ली कंट्री व्हिच वेन्ट फ्रॉम बार्बरिझम टू डिकॅडन्स विदाऊट सिव्हिलायझेशन इन बिटवीन' हे वाक्य आठवलेअ :)\nकारण ह्यांनी सिव्हिलायझेशनची व्याख्या आपल्या भारतातल्या वास्तव्यातून सुंदर व्यक्त केलेली आहे.\nहे काही कळले नाही, थोडे समजवा बॉ\n(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)\nपण जाँ मात्र फ्रेंच होता\nप्रत्येकच संस्कृती स्वतःला लै भारी समजते हो\nइथे अमेरिकनांनी आपले वेगळेपण तरी तयार केले आहे ते येडे ऑस्ट्रेलियन्स मात्र अजूनही राणीच्याच राज्यात गव्हर्नर सकट राहतायत\nतसं ब्रिटिशांनी इजिप्तचे प्राचीनत्व फार वाईट रीतीने लुटले आहे फ्रेंचांनी पण काहे कमी लुटालुट केली असं नाही, पण स्पॅनिशांनी जे काही शिरकाण द. अमेरिकेत केले ते अभुतपूर्व असेच म्हणायला हरकत नाही.\nया सगळयांनाच सुसंस्कृत कसं म्हणायचखा प्रश्नच आहे.\n(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)\nआणी हो नेहमी प्रमाणेच माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन ( माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन () थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [28 Jun 2007 रोजी 02:06 वा.]\nमस्त लिहीले आहे.माहिती आवडली.\nमाणसाकडे कोणत्या वस्तू आहेत यावर त्याची प्रतिमा(आणि प्रतिभाही ठरते का )ठरते आपल्याला हा विषय आवडला आहे.\n'आपण जे काही पाहतो तेच खरे असले पाहिजे असे काही नसते. किंवा आपण (आपल्या व इतरांच्या) काल्पनिक आयुष्यातच जगत असतो.'\n संकल्पना आवडली.. जाँ बॉद्रियार्ड साहेबांचे लेखन वाचायची उत्सुकता लागली आहे. इथे त्यांची ओळख करुन दिल्याबद्दल आभार.\nमाझ्या कामाच्या जागेवर मोठ्या अक्षरात मी हे एक ढापलेले वचन लावलेले आहे. बॉद्रियार्ड साहेबांच्या तत्वज्ञानाशी काहिसे मिळते जुळते आहे. कुणाचे आहे माहित नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-prakash-akolkar-35597", "date_download": "2018-04-26T23:05:42Z", "digest": "sha1:ZTBOUL2SMAALEFVBBD5IPP6SAS2DNSFR", "length": 21208, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical prakash akolkar रणनीती आणि कूटनीती! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 17 मार्च 2017\nउत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लिम आणि दलितही भाजपबरोबर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मतदानाचा तपशीलवार अभ्यास केला असताना वेगळे वास्तव समोर येते.\nउत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लिम आणि दलितही भाजपबरोबर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मतदानाचा तपशीलवार अभ्यास केला असताना वेगळे वास्तव समोर येते.\nजातिपातींचा बुजबुजाट आणि हिंदू-मुस्लिम तेढ याबद्दल प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाचे डिंडिम २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाजत राहतील. गेल्या विधानसभा निवडणुकीत ४०३ पैकी अवघ्या ४७ जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ३१२ जागा जिंकून तुफानी मुसंडी मारली आणि देशाच्या राजकारणालाच नवं नेपथ्य बहाल केलं. १९८० नंतर प्रथमच या महाकाय राज्यात तीनशेहून अधिक जागा जिंकण्याचा विक्रम या पक्षाने केला आणि त्यामुळेच ४० टक्‍के ओबीसी, २१ टक्‍के दलित आणि १९ टक्‍के मुस्लिम अशी जात-धर्मानुसार विभागणी झालेल्या या राज्यात सर्वांना सोबत घेऊन हा विजय भाजपने संपादन केला आहे, अशी चर्चा सुरू झाली. मुस्लिमबहुल पट्ट्यातही भाजपला मोठं यश मिळालं आणि हा आता सर्वसमावेशक पक्ष बनला आहे, असंही चित्र रंगवलं जात आहे. ‘देवबंद’सारख्या मुस्लिमांच्या एका बलदंड ठाण्यातही भाजपच विजयी झाल्याने आणि मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचा पुरता बोजवारा उडाल्याने मुस्लिम आणि दलितही भाजपबरोबर गेल्याचं भाजपची नेतेमंडळी तारस्वरानं सांगू लागली आहेत. मात्र, मतदानाचा तपशीलवार अभ्यास केला असता वेगळं वास्तव समोर येतं.\nभाजपने या निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार उभा न करण्याचा धाडसी निर्णय बराच आधी घेतला होता आणि प्रत्यक्षात पहिल्या मुस्लिमबहुल पट्ट्यातील मतदानाचे तीन चरण पार पडेपर्यंत भाजपचा प्रचारही विकासाच्याच मुद्द्यावर होता. मात्र, या पट्ट्यातही दणदणीत यश मिळेल, याची बहुदा दस्तुरखुद्द मोदी यांनाही कल्पना नसावी. अन्यथा, मतदानाच्या तिसऱ्या फेरीत लखनऊसह अन्यत्र मतदान सुरू असताना, ते ‘समशान आणि कबरस्तान’ तसंच ‘रमझान आणि दिवाली’ अशी धार्मिक विभागणी करतेच ना त्यांनी हा ध्रुवीकरणाचा डाव टाकण्याआधीच केवळ हिंदू उमेदवार उभे करणं, हाही ध्रुवीकरणाचाच एक प्रकार होता. या पहिल्या तीन टप्प्यांत राज्याचा धावता दौरा करताना प्रकर्षाने जाणवले, मुस्लिमांच्या मतांची सप व बसप यांच्यात विभागणी करण्यासाठी भाजपने चालवलेले अकटोविकट प्रयत्न. मुस्लिम मतपेढी विभागली गेली नाही तर विजय अशक्‍य आहे, हे भाजपच्या बड्या नेत्यांना कळून चुकलं होतं आणि फरिदाबाद येथे अमित शहा यांचं भाषण ऐकताना त्या रणनीतीची पुरती कल्पना आली होती.\nया रणनीती व कूटनीतीला कसं यश आलं ते बघण्यासारखं आहे. उत्तर प्रदेशातील मुस्लिमबहुल ५९ मतदारसंघांत झालेला मतदानाचा अभ्यास करता असं दिसून येतं, की तेथे ‘सप’ला २९ टक्‍के मतं मिळाली, तर ‘बसप’ला १८ ही बेरीज ४७ टक्‍के होते. या विभागणीमुळे ३९ टक्‍के मतं घेणाऱ्या भाजपने मग तिथं ३९ जागा जिंकत दणदणीत आघाडी घेतली, तर ‘सप’च्या वाट्याला आलेल्या जागा होत्या १७. मायावतींना या पट्ट्यात एकही जागा जिंकता आली नाही. इतका मोठा आघात मतविभाजनाने झाला होता.\nमुझफ्फरनगर, शामली, सहारणपूर, बरेली, बिजनोर, मीरत, तसंच मोरादाबाद हा सारा मुस्लिमबहुल पट्टा त्यामुळेच भगव्या रंगात रंगून गेल्याचं चित्रही निकालांचे आकडे दाखवू लागले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुझफ्फरनगर इथं झालेल्या जातीय दंगलींमुळे झोतात आलेल्या मीरपूर मतदारसंघात काय झालं ते बघितलं, की या मतविभाजनाचा कसा फटका कोणास बसला, ते लगेचच लक्षात येतं. तिथं ‘सप’चा उमेदवार अवघ्या १९३ मतांनी पराभूत झाला त्या पक्षाने ६८,८४२ मतं घेतली होती, तर भाजपचा उमेदवार ६९,०३५ मतं घेऊन जिंकून येत असताना ‘बसप’च्या उमेदवाराने ३९,६८९ मतं घेतली होती\nसरढाणामध्येही तेच. तिथं हिंदू-मुस्लिम दंगलीतील आरोपी आणि भाजपचा ‘पोस्टर बॉय’ सोमित सोम ९७,९२१ मतं घेऊन विजयी होत असताना, ‘सप’ला मिळालेली मतं होती ७६,२९६, तर ‘बसप’चा आकडा होता ५७,२३९ सव्वा लाखाहून अधिक मुस्लिम मतदार असलेल्या आणि ५० टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झालेल्या देवबंद या मुस्लिम ठाण्यातही याचीच पुनरावृत्ती झाली. तिथं भाजप उमेदवाराला एक लाख दोन हजार मतं मिळाली, तर ‘सप’ आणि ‘बसप’ यांना अनुक्रमे ५५ हजार आणि ७२ हजार सव्वा लाखाहून अधिक मुस्लिम मतदार असलेल्या आणि ५० टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झालेल्या देवबंद या मुस्लिम ठाण्यातही याचीच पुनरावृत्ती झाली. तिथं भाजप उमेदवाराला एक लाख दोन हजार मतं मिळाली, तर ‘सप’ आणि ‘बसप’ यांना अनुक्रमे ५५ हजार आणि ७२ हजार तरीही उत्तर प्रदेशातील मुस्लिम भाजपबरोबर आल्याचे गोडवे गाऊ जायले लागले आहेत आणि तमाम ‘भक्‍तमंडळी’ ‘जी जी रे जी जी तरीही उत्तर प्रदेशातील मुस्लिम भाजपबरोबर आल्याचे गोडवे गाऊ जायले लागले आहेत आणि तमाम ‘भक्‍तमंडळी’ ‘जी जी रे जी जी’ म्हणत त्यांना साथ देत आहेत. या दोन पक्षांबरोबरच भाजपला यश मिळवून देण्याचं काम असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ या पक्षानेही केलं. तांब्यापितळेच्या नजाकतदार कलाकृतींबद्दल प्रसिद्ध असलेल्या मोरादाबाद ग्रामीण पट्ट्यातील कांथ मतदारसंघात भाजप उमेदवार अवघ्या सव्वादोन हजारांच्या मताधिक्‍याने विजयी होत असताना, तिथं ‘सप’ला ७३ हजार, ‘बसप’ला ४३ हजार आणि ‘एमआयएम’ला चक्‍क २२ हजार मतं मिळाली होती\nजे मुस्लिम मतांचं झालं, तेच मग दलितांच्या मतांचंही. उत्तर प्रदेशातील ८५ राखीव मतदारसंघांत भाजपला ४० टक्‍के मतं मिळाली खरी; पण त्याचवेळी या मतदारसंघांत ‘सप’नं १९, तर ‘बसप’नं २४ टक्‍के मतं हासिल केली होती. ही बेरीज होते ४३ टक्‍के या निवडणुकीत दलित मतांसाठी भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती आणि २१ टक्‍के दलितांपैकी मायावतींचे कट्टर समर्थक असलेले ११ टक्‍के जाटव सोडून अन्य दलितांवर लक्ष केंद्र केलं होतं. तरीही, मतदानाचे हे आकडे पाहता अवघा दलित तो एकचि झाला आणि भाजपपाठी आला, असं म्हणता येणं कठीण आहे.\nराज्यात १९ टक्‍के लोकसंख्या असलेल्या एका मोठ्या (मुस्लिम) समूहाला खड्यासारखं दूर ठेवून, भाजपने ही निवडणूक लढवली आणि आपल्या कूटनीतीच्या जोरावर जिंकलीही ‘सब का साथ...’ असं तारस्वराने सांगणाऱ्या पक्षाला हे खचितच शोभणारं नाहीच; शिवाय देशाच्या सर्वधर्मसमभावाच्या संस्कृतीला हरताळ फासणारंही आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा हाच खरा बोध आहे\nयेत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या...\nझोपडपट्टी पुनर्विकासाबाबत केंद्राशी लवकरच चर्चा - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या...\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nअकोला - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाने उडी घेतली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-116081000016_1.html", "date_download": "2018-04-26T22:35:42Z", "digest": "sha1:DGDGFARLGFT2OWMHUFFL3UBDEPT7PDGQ", "length": 7079, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरी तयार करा अँटी एजिंग क्रीम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरी तयार करा अँटी एजिंग क्रीम\nएका बाऊलमध्ये 2 चमचे बदाम तेल आणि 2 चमचे गुलाब पाणी मिसळा. हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर लावून 15 मिनिट राहू द्या. वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. चेहरा चिकट वाटत असल्यास हलक्या फेसवॉश वापरून चेहरा धू शकता.\nतसेच हात सुंदर दिसावे म्हणून दुधाच्या सायीने तयार केलेली क्रीम आणि बदाम तेल सममात्रेत मिसळा. हे मिश्रण हातावर लावल्याने हातांची नैसर्गिक सुंदरता वाढते आणि हात नरम आणि आकर्षक दिसू लागतात.\nउन्हाळ्यातील तापदायक प्रकार म्हणजे सनबर्नस्\nब्युटी टिप्स : Try This\nसुंदरतेसाठी अंघोळीच्या पाण्यात मिसळा हे पदार्थ...\nमुरूम फोडला, डागापासून वाचण्यासाठी हे करा..\nयावर अधिक वाचा :\nघरी तयार करा अँटी एजिंग क्रीम\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/osho-mhane-news/osho-philosophy-part-12-1658910/", "date_download": "2018-04-26T22:52:46Z", "digest": "sha1:JVARSZHWHKHJPCHPN4PIF5Z5P3QUK24O", "length": 21173, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Osho Philosophy Part 12 | ‘स्वत:’ होण्यातली परिपक्वता | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nकर्त्यांला ऊर्जेची कमतरता नेहमीच भासत राहणार.\nताओ तेह किंगमध्ये लाओत्झु म्हणतात : ‘‘फारसं काही केलं नाही तर माणसाकडे विपुल ऊर्जेचा साठा असतो. जगात आपणच पहिले, असं गृहीत धरलं नाही, तर माणसाला प्रतिभेचा विकास करून ती परिपक्व होऊ देणं शक्य होतं.’’\nओशो हे स्पष्ट करून सांगतात : तुम्ही जेव्हा काही करत नसता, तेव्हा ऊर्जेचा एक साठा होऊन जाता, एक मोठं सरोवर, ऊर्जेने भरलेलं; आणि या सरोवराचा आरसा होतो. या आरशात संपूर्णाची प्रतिमा दिसते आणि प्रतिबिंबही.\nसामान्यपणे तुम्ही कर्ते असता- म्हणजे सगळेच कर्ते असतात- तेव्हा तुम्ही कायम वैफल्याने ग्रासलेले असता, कायम तुमची ऊर्जा कमी पडत असते, गरजेपेक्षा कमीच पडत असते. तुम्हाला कायम उदास, अशक्त वाटत राहतं; तुम्ही कधीच चैतन्याने भरलेले आणि उत्साही नसता. तुमच्यात अगदी ओसंडून वाहण्याइतकी ऊर्जा आहे असं क्वचितच होतं आणि जेव्हा एवढी ऊर्जा असते तेव्हा तुम्ही लगेच काही तरी काम सुरू करून तिचा नाश करून टाकता, ती उधळून टाकता. आणि मग तुम्हाला कायम वाटत राहतं की तुम्ही शोषले जात आहात. याला जबाबदार दुसरं कोणीच नाही.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nकर्त्यांला ऊर्जेची कमतरता नेहमीच भासत राहणार. आणि अशी खालावलेली ऊर्जा घेऊन तुम्ही अंतापर्यंत पोहोचणार कसे ऊर्जेचं नेहमी जतन केलं पाहिजे. या ऊर्जेचं खोल तळं तुमच्यात तयार झालं पाहिजे. या तळ्यात तुम्ही संपूर्णाचं प्रतिबिंब बघू शकता.\nजर तुम्ही स्पर्धा करत राहिलात, कायम जगात पहिले येण्याचा प्रयत्न करत राहिलात, तर तुमचं स्वत्वच हरवून जाईल. कारण, तुम्हाला वाढण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी वेळच उरणार नाही. तुमच्यात स्पर्धेची भावना आणि महत्त्वाकांक्षा नसेल, तर तुमच्याजवळ तुमची संपूर्ण ऊर्जा असेल वाढण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी, फुलण्यासाठी; नाही अन्यथा ही संपूर्ण ऊर्जा किती तरी दिशांना जात राहील. कोणी तरी छान गाडी घेतली. तुम्हाला हे सहन होत नाही. तुमच्या शेजाऱ्याहून चांगली गाडी तुमच्याकडे आलीच पाहिजे, मग या जास्त चांगल्या गाडीवर गेली वाया तुमच्यातली ऊर्जा. तेवढय़ात कोणी तरी तुमच्यापेक्षा चांगला बंगला बांधला. आता तुम्ही त्याच्याहून चांगला बंगला बांधलाच पाहिजे, कारण तो सामान्य शेजारी तुम्हाला हरवू कसा शकतो सगळं आयुष्य वाया जातं असं. आणि शेवटी तुम्हाला कळतं की शेजाऱ्याशी स्पर्धा करणं म्हणजे आत्महत्या होती. लक्षात ठेवा, तुम्ही इथे आलात ते तुम्ही स्वत: म्हणून जगायला. तुम्ही जगात एकटेच आहात, असं जगलं पाहिजे. तुमच्या शेजारी कोणी नाहीच असं समजून या जगात जगा; शेजारी वगैरे कुणी नाही- फक्त तुम्ही एकटे. आणि मग तुम्हाला आपला मार्ग निवडता येतो. तिथे कोणतीही स्पर्धा नसते. तिथे फक्त आतून होणारी वाढ असते, परिपक्वता असते.\nआणि तुम्ही जे कोणी असता सुरुवातीपासून, ते होता. परिपूर्ती केवळ त्यातच आहे. तुम्ही दुसरं कोणी तरी होऊ शकता पण त्यात परिपूर्ती नाही. तुम्ही रॉकफेलर होऊ शकता, फोर्ड होऊ शकता, कोणीही होऊ शकता; पण तुम्ही हे साध्य करता तेव्हा कळून चुकतं की हे तुमचं प्राक्तन नव्हतंच. तुम्ही दुसऱ्याच कोणाचं तरी प्राक्तन साध्य केलंय- ते तुम्हाला पूर्णत्व कसं देणार तुमचं प्राक्तन काही तरी छोटंसं असेल, अगदी साधं- म्हणजे तुम्ही एक बासरीवादक होणार असं.\nआणि झालात कुठलेतरी अध्यक्ष. आता याचं काय करायचं आयुष्य तर सगळं वाया गेलं. आणि आता तुम्ही बासरी वाजवत बसलात, तर लोक म्हणतील हा निव्वळ मूर्खपणा आहे. आणि तुम्ही इतके गोंधळून जाल की काहीच कळणार नाही. दिशेच्या सगळ्या जाणिवाच हरवून जातील. लक्षात ठेवा, तुम्ही इथे आला आहात, ते केवळ तुम्ही स्वत: होण्यासाठी. दुसऱ्या कोणासाठी नव्हे, तुम्ही इथे आला आहात ते दुसऱ्या कोणाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नव्हे आणि इथे कोणीही तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आलेलं नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, पवित्र आहे, दैवी आहे. आणि प्रत्येकाला स्वत:चं असं प्राक्तन आहे. त्याने स्वत:च्या प्राक्तनाला पूर्णत्व दिलं पाहिजे. त्याच्या स्वत:च्या प्राक्तनाची परिपूर्ती झाली की तो संपूर्णाची परिपूर्तीही साध्य करतो. ही परिपूर्ती झाली नाही, तर तो संपूर्णाच्या हृदयातल्या जखमेसारखा होऊन जातो. मला विचाराल तर जगात एकच पाप आहे आणि ते म्हणजे स्वत:च्या प्राक्तनाची पूर्तता न करणं. आणि जगात एकच सदाचार आहे, तो म्हणजे आपण जे होणार आहोत, ते होणं, कोणाची स्पर्धा न करता.\nकल्पना करा की, सगळं जग, मानवजात नाहीशी झाली आहे आणि तुम्ही एकटेच उरला आहात पृथ्वीवर- आता तुम्ही काय कराल काही वेळ नुसते डोळे मिटून विचार करा, तुम्ही काय कराल काही वेळ नुसते डोळे मिटून विचार करा, तुम्ही काय कराल तुमच्या मनात आलं की तुम्ही नृत्य कराल, तर ते तुमचं प्राक्तन. नृत्य करणं तुमच्या मनात आलं की तुम्ही नृत्य कराल, तर ते तुमचं प्राक्तन. नृत्य करणं किंवा तुमच्या मनात आलं की तुम्ही नुसतं झाडाखाली आरामात बसाल आणि झोपी जाल- तर झाडाखाली जा आणि झोपा किंवा तुमच्या मनात आलं की तुम्ही नुसतं झाडाखाली आरामात बसाल आणि झोपी जाल- तर झाडाखाली जा आणि झोपा तेच तुमचं प्राक्तन. केवळ तुमचा एकटय़ाचा विचार करा, आणि तुम्ही खरोखर एकटेच आहात, मग तुम्हाला पूर्णत्वाची भावना येईल.\nतुमच्या स्वत्वाशी सुसंगत असल्या, तर अगदी छोटय़ा गोष्टीही परिपूर्णतेची भावना देतात. तुमच्या स्वत्वाशी सुसंगत नसतील, तर महान गोष्टीही परिपूर्णतेची भावना देऊ शकत नाहीत.\nताओ, द थ्री ट्रेझर्स या लेखाचा सारांश/ओशो टाइम्स इंटरनॅशनल/ सौजन्य ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन/ www.osho.com\nभाषांतर – सायली परांजपे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nallasopara-gang-of-dacoits-arrested-474464", "date_download": "2018-04-26T23:44:59Z", "digest": "sha1:HTU5DOW5ZABXPZR523BYWFGFAHMR7EF7", "length": 15126, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नालासोपारा : मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या, लाखोंचा ऐवज लंपास", "raw_content": "\nनालासोपारा : मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या, लाखोंचा ऐवज लंपास\nकेवळ मौजमस्तीसाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने घरफोडी, सोनसाखळी चोरी, बाईक चोरी यांसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीला नालासोपारा पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेली सर्व आरोपी 17 ते 26 या वयोगटातील असून यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. नालासोपारा, वसई आणि मुंबईच्या काही भागांमध्ये ही टोळी सक्रीय होती. या टोळीतील काही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पावणेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nनालासोपारा : मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या, लाखोंचा ऐवज लंपास\nनालासोपारा : मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या, लाखोंचा ऐवज लंपास\nकेवळ मौजमस्तीसाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने घरफोडी, सोनसाखळी चोरी, बाईक चोरी यांसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीला नालासोपारा पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेली सर्व आरोपी 17 ते 26 या वयोगटातील असून यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. नालासोपारा, वसई आणि मुंबईच्या काही भागांमध्ये ही टोळी सक्रीय होती. या टोळीतील काही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पावणेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/1-000cr-investment-in-ss-rajamouli-s-mahabharat-moive-117041800030_1.html", "date_download": "2018-04-26T22:57:45Z", "digest": "sha1:4WZI62FIWBYJTY5KNVVNYAHNSOADID5H", "length": 8336, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘महाभारता’वर बी आर शेट्टीची तब्बल १००० कोटींची गुंतवणूक | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘महाभारता’वर बी आर शेट्टीची तब्बल १००० कोटींची गुंतवणूक\n‘महाभारता’वर येणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजामौली करणार नसून प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक वी ए श्रीकुमार मेनन करणार असल्याचे कळत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी संयुक्त अरब अमिराती मधील (यूएई) अरबपती बी आर शेट्टी तब्बल १००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती सोमोर आली आहे.\nपुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, २०२० च्या सुरुवातीला चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. दोन भागांत बनणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आल्यानंतर ९० दिवसांनी दुसरा भाग प्रदर्शित करण्यात येईल. चित्रपटाचे निर्माता बा आर शेट्टी म्हणाले की, हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगु आणि प्रमुख परदेशी भाषांमध्ये बनविला जाईल.अकॅडमी पुरस्कार विजेत्यांसह काही नामांकित कलाकारांचा या चित्रपटात समावेश करण्यात येणार आहे. भारतीय कलाकारांसह हॉलिवूडमधील काही चेहरेदेखील यात झळकणार असल्याचे म्हटले जातेय.\nजिओच्या ग्राहकासाठी 15 एप्रिल शेवटची तारीख\nआज तुमचा वाढदिवस आहे (18.04.2017)\nरिजार्च केले नाही, तरी सुरू आहे जियोची फ्री सेवा\nम्हणून सुनील सलामीला - गंभीर\nयावर अधिक वाचा :\nजगातील जातीभेद न होणारे जगातील एकमेव ठिकाण ते म्हणजे,, वाईन शाॅप, बिचारे सर्व जाती ...\nवीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/479", "date_download": "2018-04-26T22:42:08Z", "digest": "sha1:3HIYNYLBRWTOUFTKQB5JJOGNSDMB45JN", "length": 21677, "nlines": 169, "source_domain": "mr.upakram.org", "title": "हॅरी पॉटर् | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहॅरी पॉटरचे नवे पुस्तक् आणि शेवटचे २१ जुलै ला येत् आहे, मालिकेतला पुढील् चित्रपट् सुद्धा येतो आहे.\n ही पोकळी कशी भरून् काढणार्हॅरी पॉटरचा वारसा कोण् चालवणार्\nया शेवटच्या भागाने प्रकाशक् आणि संबंधित् व्यवसायिक् यांना फायदातोटा असे संमिश्र् अनुभव् येत् आहेत्. शेवट् काय होई़ल् पुस्तकाची किंमत् भारतीय बाजारपेठेत् अर्ध्याने कमी होईल् का\nभारतीय् बाजारपेठेत् याचे मार्केटिंक् किती यशस्वी झाले आहे असे म्हणू शकू\nमी असं ऐकलं आहे की जे.के. रोलींग या पुढचा ही भाग लिहीणार आहेत. ( माझ्या अश्या माहितीचा स्त्रोत पुण्यात प्रकाशित होणारं टाईम्स हे वर्तमानप्रत्र, त्यातल्या त्यात मी पुणे टाईम्स वाचतो (खरं तर पाहतो) त्यामुळे नक्की काय हे माहिती नाही.\nहॅरी पॉटर पुस्तकांऐवजी चित्रपटातूनच आमच्या जवळ जास्त पोहोचला. आणि आम्हाला अशी पोकळी वगैरे काही वाटणार नाही. वारसा...\nभारतीय बाजारात विशेषतः डेक्कनवर हे पुस्तक ज्या किंमतीत मिळते ती मुळ किंमतीच्या अर्ध्यापेक्षाही खुप कमी असते. :)\n(मला हॅरी पॉटरचे सगळेच चित्रपट खुप आवडले. भन्नाट कल्पनाविश्व \nरोलिंगने सातवा भाग् लिहिला आहे, त्यापुढील् भाग् लिहावयाचा इरादा नाही असे माध्यमांकडून् समजते.\nहॅरी पॉटरसारखी लोकप्रियता भविष्यात आणखी कोणाला मिळेल् चित्रपटांपेक्षा पुस्तक् अधिक् चांगले आहे असे बहुमत् आहे.\nडेक्कन् काय ... कमी दर्जाच्या कागदावरील् प्रती आपल्याकडे कमीच् किमतीला मिळतात्. भारताबाहेरील् विक्रेत्यांनी किंमत् कमी केली आहे असे वाचले.\nहॅर्री पॉटर् वाचणारे इथे जास्त् नाहीत् , कमाल् आहे.\n- जोगिया असू दे\nमी सर्व हॅरी पॉटर पुस्तके वाचली आहेत आणि सर्व चित्रपटही पाहिले आहेत. i am a big fan \nमला तरी चित्रपटांपेक्षा पुस्तकेच जास्त आवडली आहेत. अर्थात मला नेहेमीच चित्रपटांपेक्षा ती ज्यावर आधारीत आहेत ती पुस्तके जास्त अपील होत आली आहेत, हॅरी पॉटर ही त्याला अपवाद नाही\nपण पुढे काय हा प्रश्न नाही पडत आहे, कारण हॅरी पॉटर ला re-reading value आहे, आत्तापर्यंत अनेक वाचनं झालीच आहेत. भन्नाटच कल्पना.\nआता हॅरी पॉटर-७ ची वाट पहात आहे.\nहॅरी पॉटर ची पुस्तके मस्त आहेत. :)\nइच्छुकांना येथून त्याच्या मृदू प्रती उतरवून घेता येतील.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nमराठी मासिके अथवा साप्ताहिके ह्यांच्या मॄदू प्रती कोठे विकत/विनामुल्य उपलब्ध आहेत का\nमाझे शब्द वर काही मिळतील पण जास्त नाहीत... तुम्हाला कुठे मिळाली तर नक्की सांगा.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nमला तरी भिक्कार वाटले.\nहरी कुंभार(हॅरी पॉटर) चा एक चित्रपट (नेमका कितवा-माहित नाही) काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलीच्या आग्रहास्तव(ती गाढव(पंखा) आहे त्या कुंभाराची) दूरदर्शनच्या एका वाहिनीवर पाहिला. मला तर त्यातली कथा आणि एकूणच चित्रपट भिक्कार वाटला. तरीही जगामधे हा हरी कुंभार का गाजतोय ह्याचे कोडे मला विचारांती उलगडले.\nधोंडोपंतांच्या वडिलांनी त्यांना केव्हाच सांगून ठेवलेले होते...रे बेंबट्या \"जगात गाढवांस तोटा नाही \nही गोष्ट त्या जे.के. रोलींग बाईंना कशी कळली कुणास ठाऊक;पण त्यांनी तो सल्ला ह्या 'हरी कुंभाराच्या' रुपात अंमलात आणला.\n(गोरी कातडी पाहून खुश होणारे...\nकाय सांगता मला वाटायचं की हा चित्रपट लहान मुलांचा आहे... ;) हे नवीनच कळलं\nमी पाहिलेल्या पटात तरी सगळी पात्रे कपडे घालूनच होती... अरेरे कापला वाटतं त्यांनी....\n('एकेकाळचा' भक्त प्रल्हादाचा भक्त)\n - ऑर्डर ऑफ फिनिक्स\nहे चित्रपट लहान मुलांचे असे कोणी सांगितले\nहॅरी पॉटरचे चित्रपट हे वयाने वाढलेल्या लहान मुलांसाठी असावेत. (हा टोमणा नाही, मी स्वतः पाहिले आहेत आणि अनेक कार्टून्सही पाहते.) परंतु लहान मुलांना हे चित्रपट भीतीदायक आहेत. विशेषतः गॉबलेट ऑफ फायर आणि त्या आधीचा भाग भीतीदायकच होते.\nमला वाटतं की हे चित्रपट पाच-सहा वर्षांखालील मुलांसाठी नाहीतच. ८-१० वयोगटांतील शूर ;-) मुलांनीच पाहावेत. वय ११ ते १५ दरम्यानच्या पोरांना नक्की आवडतील पण त्यांना 'लहान मुले' म्हटलेले नक्कीच आवडणार नाही. १६ व्या वर्षांनंतर आवड वेगळीच होत असावी ;-) हे गृहित धरल्यास १६ च्या पुढचे सर्वच एका गटात.\nकदाचित, निर्मात्यांना याची कल्पना असावीच म्हणूनच हॅरीच्या चित्रपटांचे रेटींग पीजी-१३ असते.\nअसो. आजच ऑर्डर ऑफ फिनिक्स पाहिला. काय नाविन्य होते ते कळले नाही (तोच तोच पणा आहे- पाचापैकी अडिच रेटींग) पण बरा होता. (तसे मला सगळेच बरे वाटतात.) मुलीला मात्र आवडला.\nहरीच्या पंख्यांना पाहायला आवडेल असे वाटते.\nदोन दिसांची नाती [29 Jun 2007 रोजी 13:33 वा.]\nमला देखील 'हरि कुंभार' हा प्रकार तद्दन भिकार आणि थर्ड रेट वाटला.\nप्रमोदकाका, आणि मिलिंदकाका या दोघांशीही सहमत..\n('साऊंड ऑफ म्युजिक' ला स्टँडर्ड मानणारा) तात्या.\nनुसतेच हॅरी पॉटर नाही तर लॉर्ड ऑफ द रींग्ज देखिल (पहिला भाग) तितकाच भिकार वाटला.\n\"कुंभार\" पुस्तकांची अत्यंत निर्बुद्ध व छपरी मालिका चांगल्या हुशार-हुशार पोरांना आवडते हे अनर्थसूचक आहे. आणि अॅलिस इन वंडरलँड ह्या नितांतसुंदर कथेच्या देशात हे असलं बटबटीत घाणेरडं लिहिलेलं पुस्तक निघावं ही विशेष दुःखाची गोष्ट आहे.\nपॉटर् भिकार की पोरेच् हुशार् नाहीत असे समजायचे स्गळेच रिलेटिव्ह् आहे ...\nचित्रपट् भिकार यावर मात्र् द्या १६ आणे सहमत्\n- जोगिया असू दे\nपॉटर मालिकेविषयी वर व्यक्त केलेल्या मतांशी मी बर्‍याच प्रमाणात असहमत आहे.\nचित्रपटाबद्दल मत देऊ शकत नाही. त्यांना बहुधा नेहमीच व अपरिहार्यपणे एक व्यापारी स्वरूप येत असते. पण मी स्वतः त्या मालिकेतील आतापर्यंतची सर्व पुस्तके वाचलेली आहेत व ती मला बहुतांशी आवडलेली आहेत.\nलेखिकेची कल्पनाशक्ती, तिचे कथारचनेचे कौशल्य, व्यक्तिचित्रण, संवादांचा चुरचुरीतपणा, एकूण वातावरण निर्मिती हे सर्व माझ्या मते उत्तम दर्जाचे आहे.\n(जाता-जाता: \"लॉर्ड ऑ द रिंग्ज्\" या महापुस्तकात सुद्धा वरील सर्व वैशिष्ट्ये आहेत व तेही माझे एक आवडते पुस्तक आहे.)\nमला वाटते की वर प्रतिसाद देणार्‍या लोकांनी एकतर ही पुस्तके वाचलेली नसावीत किंवा ते बहुधा नॉन-फिक्शन् या साहित्यप्रकाराचे प्रेमी असावेत व अशा प्रकारच्या साहित्यात समरस होऊ शकण्यासारखा त्यांचा स्वभाव नसावा.\nकसेही असो, अधिक वाद घालू इच्छित नाही. केवळ माझे मत नोंदवले आहे.\nघाला की राव अजून\nआत्ता कुठे जरा मजा यायला लागली वाचायला तर तुम्ही म्हणताय\nकसेही असो, अधिक वाद घालू इच्छित नाही. केवळ माझे मत नोंदवले आहे.\nचित्रपट पुस्तक बरं असो की वाईट, पण चर्चा आहे ना मस्त\nघाला की जरा वाद...\nआम्ही वाचू ना सगळ्यांची मतं...\nह्यारी प्वाटर व लॉर्ड ऑफ द रिंग\nमात्र चित्रपट हे पुस्तकांच्या तुलनेत थोडे कमीच पडले. विशेषतः ह्यारी प्वाटर चे चित्रपट.\nमात्र अंगठ्यांच्या राजा या चित्रपटाचे तिन्ही भाग झकासच. त्यातला गोल्लम हे आमचं आवडतं पात्र. :)\nम्हणजे मोठं झाल्यावरचा 'चांदोबा' वाचल्यासारखे... ;)\nकाय हे गुंडोपंत... जखमेवरची खपली बाजूला करुन काय समाधान मिळाले.\nचांदोबा वाचून खूप वर्षं झाली... आणि आता यष्टी ष्ट्यांडवर मिळत बी नाही. बंद झालं हो ते.\nकाय झकास रंगीबेरंगी चित्रं होती त्याच्यात...\nआपण तर बाबा चित्रांसाठीच घेत होतो चांदोबा.\nकाय खपली बिपली काढायचे नवती बा\nचित्र तर सहीच असायची... माझ्या कडे जुने चांदोबा आहेत बॉ ठेवलेले\nफाटतील म्हणून हात पण लावत नाही...\nआता सध्या अजून कोणती कोणती 'झकास रंगीबेरंगी चित्रं' पाहता आपण\nस्क्यान करुनशान चढवा की\nजरा चांदोबाबद्दल लोकांना माहितीपूर्ण माहिती मिळू द्या की राव\nचित्रे स्क्यान करुन उपक्रमावर चढवा.\nआपण विशेष विभाग म्हणून उपक्रमाच्या पेज ३ वर देऊ ना\nनक्की प्रयत्न करतो... :)\nचांदोबाची जालावर इंग्रजी मध्ये आहे हे माहित असेलच... :)\nएकच भाग उडता उडता वाचला. मजेशीर आहे. पण अचानक सर्व लहान मुलांनी वेडावून जावं इतकं महान वाटत नाही. पण 'टुकार' वगैरे म्हणण्याइतकं वाटत नाही. प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. उद्या मी पारायणं करत असलेले होम्स कोणाला 'महान पांचट आणि रटाळ' वाटूही शकतील.\nचांदोबा: मलापण खूप आवडायचा.\nघरी शोधल्यास अजूनही १०-१२ प्रती मिळतील.\nकाही कथा इथे मिळतीलः चांदोबा सं.स्थ.\nचांदोबा आणि हॅरीची तुलना होणार नाही. इंग्रजी आवृत्ती निघाली तरी त्याचा प्रसार जागतिक स्थरावर झाला नाही. मार्केटिंगमुळे हॅरी पॉटरचे भाग्य लखलखले. श्रेष्ट् काय अशी निवड् करायची झाली तर् चित्रपटापेंक्षा पुस्तकांची निवड् राहील्.\n- जोगिया असू दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/yog-majha-for-291017-473250", "date_download": "2018-04-26T23:06:48Z", "digest": "sha1:OY6CQUBPS7ZMPE7EOMWXPI5K7ZKIR7CU", "length": 13608, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "योग माझा : पाठदुखीवर प्रभावी पर्वतासन", "raw_content": "\nयोग माझा : पाठदुखीवर प्रभावी पर्वतासन\nयोग माझा' या कार्यक्रमातून आपण शरीर आणि मन तंदुरस्त ठेवणारी योगासनं पाहत आहोत. आज आपण असेच एक बहुगुणी आसन पाहणार आहोत. जे केल्याने पाठदुखीचा त्रास तर कमी होईलच तसेच मनाची चंचलता कमी होण्यास ही मदत होईल. चला पाहूया, पर्वतासन..\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nयोग माझा : पाठदुखीवर प्रभावी पर्वतासन\nयोग माझा : पाठदुखीवर प्रभावी पर्वतासन\nयोग माझा' या कार्यक्रमातून आपण शरीर आणि मन तंदुरस्त ठेवणारी योगासनं पाहत आहोत. आज आपण असेच एक बहुगुणी आसन पाहणार आहोत. जे केल्याने पाठदुखीचा त्रास तर कमी होईलच तसेच मनाची चंचलता कमी होण्यास ही मदत होईल. चला पाहूया, पर्वतासन..\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/benefits-of-cumin-water-for-pregnant-woman-117032000026_1.html", "date_download": "2018-04-26T22:50:23Z", "digest": "sha1:J2X63XWMY4CLV5RCQOCOXXMFFC2I4H3V", "length": 7884, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जीऱ्याचे पाणी गर्भवती महिलेंसाठी फायदेकारक | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजीऱ्याचे पाणी गर्भवती महिलेंसाठी फायदेकारक\nगर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी जिर्‍याचे पाणी फारच फायदेकारक असते.\nकसे प्यावे गर्भवती महिलेने जीऱ्याचे पाणी\nजीऱ्याचे पाणी पिण्यासाठी आधी एक लिटर गरम पाण्यात एक चमचा जीरे टाकून ते उकळून घ्यावे. जेव्हा पाणी थंड होईल तेव्हा गाळून ते पाणी प्यायला पाहिजे.\nजीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे\n१. ब्लड प्रेशरचे नियंत्रण ठेवते.\nजीऱ्यात पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते. पोटॅशिअम ब्लड प्रेशरचे नियंत्रण ठेवण्यास मदत करते.\n२. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊ नाही देत.\nगर्भवती महिला दोन जीवांची असते. तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होण्याचा संभव असतो. जीऱ्याच्या पाण्याने हिमोग्लोबीन वाढते आणि शरीरातील लोहाचे प्रमाणही वाढते.\n३. रोगप्रतिकार शक्ती वाढवते.\nजीऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते.\nचरबी कमी करण्यासाठी हे खा\nअल्कोहल मसाजचे 5 सर्वोत्तम फायदे\nपपई खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का\nरिकाम्या पोटी चहा पिण्याचे 5 नुकसान\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/toilets-stolen-in-chandrapur-268987.html", "date_download": "2018-04-26T22:57:39Z", "digest": "sha1:DRIFUDXXLVRSKDQWW7JWL2GUSTXLW2KS", "length": 12010, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रपुरात चक्क शौचालयांचीच चोरी", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nचंद्रपुरात चक्क शौचालयांचीच चोरी\nचंद्रपुरातल्या पाटण गावच्या गावकऱ्यांनी तब्बल 112 शौचालयं चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे\nचंद्रपूर, 04 सप्टेंबर: लोकांकडून सोनं चांदी चोरीला जातात पण पाटण गावात तर चक्क शौचालयंच चोरीला गेल्याचं कळतंय. चंद्रपुरातल्या पाटण गावच्या गावकऱ्यांनी तब्बल 112 शौचालयं चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.\nतर झालंय असं की या गावातल्या 110 घरांमध्ये शौचालयं बांधकामासाठी दोन वर्षांपासून खोदलेले खड्डे तसेच होते. यामुळे गावातील महिलांनी ग्रामपंचायतीत जाऊन शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली. त्यावर या महिलांना तब्बल 110 घरांमध्ये शौचालयांसाठी अनुदान दिले असल्याची आणि शौचालयं बांधणी पूर्ण झाली असल्याची नोंद असल्याचं सांगण्यात आलं. घरात शौचालय नसतानाही कागदावर नोंद असल्याने या महिलांना धक्काच बसला. गंमत म्हणजे शौचालयं नसतानाही या गावाने हागणदारीमुक्त सुंदर गावाचा पुरस्कारही पटकावला आहे.\nग्रामपंचायतीच्या कागदपत्रावर असलेल्या नोंदीनुसार या गावकऱ्यांना शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी पाच हजार शंभर रुपये देण्यात आल्यानंतर शौचालयांचं बांधकाम पूर्ण झालंय. वस्तुस्थिती उघड झाल्यावर महिलांनी पोलिसात तक्रार केली . त्यानंतर प्रशासनाने आता चौकशीचे आदेश दिले आहेत.\nसध्यातरी शौचालयं नसल्याने या महिलांना अजुनही बाहेरच शौचाला जाव लागतंय. तर कागदोपत्री शौचालयं असलेल्या या गावाला हागणदारीमुक्त घोषीत करणाऱ्या आणि बाकीचा गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंभीर कारवाई होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mangeshmehenge.blogspot.com/2013/01/blog-post.html?showComment=1359695614318", "date_download": "2018-04-26T23:01:25Z", "digest": "sha1:S2VII5K2JPUY6T5H5YM7SBRLAR7XOHXR", "length": 9880, "nlines": 139, "source_domain": "mangeshmehenge.blogspot.com", "title": "सुचलतर: यार ती आतापण मालच दिसते", "raw_content": "\nसोमवार, जानेवारी २१, २०१३\nयार ती आतापण मालच दिसते\nचुकून तीचा फोटो फ़ेसबुक वर दिसला\nमूलींची अदा पण कमालच असते\nगाला वरची खळी तशिच आहे तिच्या\nयार ती आतापण मालच दिसते\nकॉलेज मधे फेमस होन्यात\nतीला काहीच वेळ लागला नाही\nएटीकेटीचा पण मेळ लागला नही\nपोरिंच्या वॉलीबॉल खोखोला पॅक गर्दी\nअशी घटना बरेचदा घडली\nही आल्यापसुन तर अचानकच\nलेक्चरचि पण टिआरपी वाढली\nतिची सर्विस तोंडावर खाल्ल्यावर लोकांना कळले\nवॉलीबॉलच्या मॅचमधे वॉलीबॉलच असते\nगाला वरची खळी तशिच आहे तिच्या\nयार ती आतापण मालच दिसते \nआपली आहे सांगून मोकळे झाले\nतिचा वाढता माहोल बघून\nबर्‍याच मुलींचे कपडे तोकडे झाले\nकाही दिवसनी कळले की हिला\nशेजराच्या कॉलेज मधूनपण फ्रेण्डशिपच्या ऑफर आहे\nज्याच्या अक्सेप्ट झाल्या त्याचा खर्च वाढला\nआणि रिजेक्ट गॅंगच्या मते मुलगी लोफर आहे\nही न्यूज़ पण वायरलच असते\nगाला वरची खळी तशिच आहे तिच्या\nयार ती आतापण मालच दिसते \nतिच्या आवड़ी नीवडी अड्रेस नंबर\nपोरांना बडिया अपडेट असते\nमुलगी कोणतिहि असू दे\nपोरांचा विकिपीडिया आक्युरेट असते\nचोरलेल्या पेट्रोलवर गाड़ी चालवानार्‍यांनी\nतिच्या गाडीचे पंक्चर पण जोडले\nतिच्यवार कान्टीनमधे पैशे गमावुन सर्व्यांना समज़ले की\nआपल्या नशीबीपण बिलच असते\nगाला वरची खळी तशिच आहे तिच्या\nयार ती आतापण मालच दिसते \n\"दहा गावचे पाणी पीली आहे\", \"फक्त फिरवते\"\nरेग्युलर फ़्रेजेस चा सुरु झाला ट्रेंड\nसकाळी कोणी अनओळखि तिच्यसोबत दिसला\nतर सायंकाळ पर्यंत तो तीचा बॉयफ्रेंड\n\"इतकी खास नाही ती\" \"मी तर पाहतपण नाही\"\nकाही जण असे म्हणत हिंडत होती\nखर म्हणजे हे अशे कोल्हे होते\nज्यांना द्राक्ष्याची पुर्ण बागच आंबट होती\nखास पोरीबरोबर ओळखी बनवणे\nकाही म्हणापण स्ट्रगलच असते\nगाला वरची खळी तशिच आहे तिच्या\nयार ती आतापण मालच दिसते \nडेस्कवर ज़ावुन इश्यू सॉल्व करायचा\nतिची ऐवढी काळजी सरांना होती\nतिला पैकीच्या पैकी इंटर्नल मीळायचे\nज्याची खरी गरज पोरांना होती\nआमच्या सारखाच टापत होता\nकधी कधी तर तिचा व्हायवा\nसुरु व्ह्ययच्या आधीच संपत होता\nतिच्या समोर प्रश्न विचारुन आमची इज्जत काढणरा\nगाला वरची खळी तशिच आहे तिच्या\nयार ती आतापण मालच दिसते \nगुड मॉर्निंग गुड डे\nतिच्यामुळे पोरांना मॅनर्स ही आले\nबर झाले तिच्या वाढदिवसाला\nहैपी बर्थडे चे बॅनर्स नाही आले\nतीला दोघानी छेड़ले म्हणून\nविसजण वेगळे वेगळे वॉर्निंग द्यायला गेले होते\nत्यातलेच कहिजण रात्री टेबलवर बसुन\nएका पेगमधेच तीला डार्लिंग म्हणायला लागले होते\nपोरांना शंभर टक्के ज़ाणुन घ्यायचे\nपर्फेक्ट स्थान टेबलच असते\nगाला वरची खळी तशिच आहे तिच्या\nयार ती आतापण मालच दिसते.\nत्यावर्षी गॅदरिंग व्ही डे\nसर्व्या इवेंट चे अट्रॅक्षन तिच होती\nफेल होणार्‍यांचे, दारू पिनार्‍यांचे\nऐकमेव फ्रस्ट्रेशन तिच होती\nकाही दिवसातच मग बॅच बदललि\nनवीन पक्षी दिसता दिसताच\nसगळ्या शीकरी लोकांनी रोख बदलला\nपोरांचे डेस्पॅरेशन कमी झाले\nपण मी कायम तीच्याभवती गर्दी पाहली\nतिचे लग्ना नंतर चे फोटो चेक करत आहे\nलाइक करणार्‍यांची संख्या अर्धी राहली\nकोणी लाइक जरी केले नाही\nतरी लेटेस्ट फोटो प्रत्येकाने पाहालाच असते\nगाला वरची खळी तशिच आहे तिच्या\nयार ती आतापण मालच दिसते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nSachin Deshmukh जानेवारी २२, २०१३\nMangesh Mehenge जानेवारी २२, २०१३\nsagar malkhede जानेवारी २९, २०१३\nMangesh Mehenge जानेवारी ३१, २०१३\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलिहीणे कधी सुरू केले आठवत नाही..हा पण जवळच्या सगळ्याना आवडत गेले महणून लिहीत गेलो..जे सुचते ते लिहितो...बाकी माझ्या विषयी काही विशेष नाही पोटा पाण्यासाठी सोफ्ट्वेर इंजिनियर आहे ..बाकी आहे सुरू सुचलतर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nयार ती आतापण मालच दिसते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2010/06/23/%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-26T23:02:17Z", "digest": "sha1:4BALBAQKJ44SYNECQIGVJMUKIDTAU6MG", "length": 17677, "nlines": 193, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "मजेदार भाषांतर – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nअनेकइंग्लिशइंटरनेटइंडियाउकृष्टताउच्चउदाहरणार्थएकएक्सेलएडॉबएसीकलरकुंचाखंडगडचित्रपटछायाचित्रजॉर्ज बुशझाडीझेंडाटाईम्स ऑफ इंडियाडेस्कडेस्कटॉपतीनदातदाबदारदुकानधन्यनटरंगपंखापत्रपदपवित्रपुढारीपॅंटपेन्सिलपॉइंटपॉवरपोस्टफॅनफोटोशॉपफ्लॅगबराक हूसेन ओबामाबिंदूबिल गेट्सब्रशब्रीदिंगब्लॉकभारतभाषांतरभ्रमणध्वनीमजेदारमराठीमहाराष्ट्रमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामायक्रोसॉफ्टमार्गमाहेरची साडीमिलिटरीमूर्खमेगामेजमोठामोबाईलमोर्निंगम्हणलाकूडलोकमतवर्गवर्डवर्डप्रेसवर्तमानपत्रविजारविटविनोदविशेषतःविस्तववेळशक्तीशब्दशरीरशर्टशिखरशुद्धशुल्कशोलेश्वाससकाळसदरासामनासासरसिंहसुंदरसूक्ष्ममऊसॉफ्टवेअरहायवेहेडफोनहॉलीवूड\nशुद्ध मराठी खूप मजेदार आहे. विशेषतः ज्यावेळी आपण भाषांतर करतो. म्हणजे ‘बिल गेट्स’चे मराठीत ‘शुल्क पत्रकाचे दार’, जॉर्ज बुश चे मराठीत भाषांतर ‘झाडी हवाबाज’, बराक हूसेन ओबामा चे भाषांतर ‘धन्य एक सुंदर तुला’, ‘इंडिया’चे भाषांतर ‘पाण्याचे शरीर’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे मराठीत ‘भारताची वेळ’ होईल . असे अनेक मजेदार प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरतो.\nउदाहरणार्थ दात घासायला ‘ब्रश’ वापरतो. ‘ब्रश’ ला मराठीत ‘कुंचा’ म्हणतात. ‘शर्ट’ ला मराठीत ‘सदरा’. आणि ‘पॅंट’ला ‘विजार’. मायक्रोसॉफ्ट ला मराठीत भाषांतर ‘सूक्ष्ममऊ’ आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड ला मराठीत ‘सूक्ष्ममऊ शब्द’. एक्सेल ला मराठीत ‘उकृष्टता’. पॉवर पॉइंट ला मराठीत ‘शक्ती बिंदू’ भाषांतर होते. एडॉब ला मराठीत भाषांतर केले तर ‘उन्हात वाळवलेली विट’ असा होतो. आणि ‘फोटोशॉप’चे ‘छायाचित्रांचे दुकान’ असा होतो. असो, नावाप्रमाणेच सॉफ्टवेअर आहे. अरे ‘सॉफ्टवेअर’ मराठीत भाषांतर करायचे झाल्यास ‘मुलायम वर्तन’ असे होईल.\n‘डेस्क’ला मराठीत ‘मेज’. आणि ‘डेस्कटॉप’ ला मराठीत भाषांतर ‘मेज शिखर’ असा होतो. हॉलीवूडला मराठीत ‘पवित्र लाकूड’ असे भाषांतर होईल. ‘फॅन’ ला मराठीत ‘पंखा’ अस भाषांतर होते. आणि ‘एसी’चे भाषांतर ‘ए पहा’ असा होईल. तर ‘मोबाईल’ भाषांतर केले तर ‘भ्रमणध्वनी’. ‘हेडफोन’ चे भाषांतर केले तर ‘डोक श्रावित्र’ असे होते. ‘मेगा ब्लॉक’ मराठीत ‘मोठा खंड’, पेन्सिल ला मराठीत ‘तूलिका’ अस म्हणतात. आणि वर्डप्रेसचे भाषांतर केले तर ‘शब्द दाब’. ‘पोस्ट’चे भाषांतर केले तर ‘पद’ असे होते. ‘केटेगरी’ चे मराठीत भाषांतर ‘वर्ग’ असा होतो. हायवे ला मराठीत ‘उच्च मार्ग’. इंटरनेट ला मराठीत ‘अंतरजाळ’. ‘मेल’ला मराठीत ‘पत्र’ असे म्हणतात. आमीर खानाचा ‘थ्री इडियट’ चित्रपटाचे मराठीत नाव ‘तीन मूर्ख’ असे होईल. ‘शोले’ मराठीत भाषांतर ‘अनेक विस्तव’ असा होईल.\nजर मराठीचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले तर ‘महाराष्ट्रा’चे ‘ग्रेट नेशन’. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे भाषांतर केले तर ‘ग्रेट नेशन री-कन्स्ट्रॅक्षन मिलिटरी’ असा होईल. माहेरची साडीचे इंग्लिश भाषांतर ‘होम टाऊनस सारी’. आणि सासर ला इंग्लिशमध्ये ‘इन लॉझ टाऊन’. एक म्हण आहे ना, ‘गोगल गाय पोटात पाय’ ती जर इंग्लिश मध्ये केली ‘पुअर काऊ लेग इन स्टमक’ अस होईल. ते म्हणतात ना ‘गड आला पण सिंह गेला’ ते जर इंग्लिशमध्ये केले तर ‘फोर्ट इज कम बट लॉयन इस गॉन’ अस होईल. जर ‘नटरंग’ चित्रपटाचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले. तर ‘अप्सरा आली’ गाणे अस असेल ‘हे.. सॉफ्ट बॉडी, ब्युटीफुल इल्ल्यूषन.. डन फुल स्टार बाथ | आय वेअर गोल्ड एंड वेट इन मनी.. लूक लाईक डायमंड शाईन’ आणि गाण्याचे नाव असेल ‘गोर्जीयस इस कमींग’. आणि चित्रपटाचे नाव असेल ‘हिरोज कलर’. श्वास चे भाषांतर केले तर ‘ब्रीदिंग’ असे होईल. ‘झेंडा’ इंग्लिशमध्ये ‘फ्लॅग’ आणि ‘ विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती … ‘ चे ‘विठ्ठला विच फ्लॅग गिव्ह मी इन हॅण्ड..’ असे होईल.\n‘सकाळ’ वर्तमानपत्राचे इंग्लिशमध्ये ‘मोर्निंग’, ‘लोकमत’चे ‘पीपल्स वोट’, ‘पुढारी’ चे ‘लीडर’, ‘सामना’चे ‘मॅच’ होईल. असो, असे अनेक गोष्टींची भाषांतरे मजेदार आहेत. आपण शुद्ध मराठीत अर्थ काढले असते तर अनेक विनोद नावातच झाले असते.\nजून 23, 2010 हेमंत आठल्ये\n8 thoughts on “मजेदार भाषांतर”\nहे हे मस्त ..आवडेश 🙂\nआनंद पत्रे म्हणतो आहे:\nहे हे जबरदस्त आहे….\nचोराच्या मनात चांदणे याचे इंग्रजी भाषांतर काय होईल \nस्टार्स ईन द माईंड ऑफ थिफ.\nसकाळी सकाळी माझे डोके फिरवू नका याचे काय कराल \nडोन्ट रोटेट माय हेड इन द मॉर्निंग मॉर्निंग…. चालेल काय \nदेवेंद्र चुरी म्हणतो आहे:\nजून 24, 2010 येथे 9:08 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2012/02/06/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:37:07Z", "digest": "sha1:DCWETKJFNHH4IOZT6OYZ7JKHPIZI55NL", "length": 9476, "nlines": 81, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "पिस्त्याची कुल्फी | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\n« वर्ल्ड इज माय ऑयस्टर\nफेब्रुवारी 6, 2012 Shilpa द्वारा\nमला बरीच वर्षे कुल्फी प्रकार फारसा आवडायचा नाही; अगदी नाही म्हणायला कधीतरी खाल्ली असेलही पण लहानपणी एकूणच मला दुधाचा तिटकारा होता आणि म्हणून मसाला दूध, बासुंदी, कुल्फी वगैरे काहीच आवडायचं नाही. हळूहळू आवडीनिवडी बदलल्या आणि मला कुल्फीही आवडायला लागली पण इथे कुठली मेवाडची कुल्फी मिळणार म्हणून मग स्वतःच बनवायला लागले. पण तरी इव्हॅपरेटेड किंवा कंडेन्स्ड दूध वापरून बनवलेल्या कुल्फीची काही मजा येईना. यावेळेस मला पिस्त्याची कुल्फी बनवायची होती, म्हणजे नुसते थोडे पिस्ते आणि हिरवा रंग घातलेली नव्हे तर भरपूर पिस्त्यांचा पुरेपूर स्वाद आणि नैसर्गिक रंग असलेली कुल्फी. पण अशी मनाजोगी कृती काही सापडेना म्हणून अंदाजपंचे पिस्ता जेलाटो (इटालियन आईस्क्रीम) आणि कुल्फी यांच्या कृती मिसळून बनवून पहायचे ठरवले. इटलीला गेलो असताना आईस्क्रीममध्ये वेगवेगळ्या प्रकारे, नैसर्गिकरित्या किती चवींचं वैविध्य आणता येतं हे अगदी येथेच्छ अनुभवलं होतं त्यामुळे जेलाटोच्या कृतीचा उपयोग करायचा ठरवला. खरेतर कुल्फी मशीनमध्ये फिरवत नाहीत पण मी आईस्क्रीम मशीन वापरून थोडी फिरवली आणि मग फ्रीज केली. ही अशी प्रायोगिक कुल्फी इतकी मस्त जमली की ती आता वारंवार केली जाईल. आता याला पिस्ता जेलाटो म्हणायचं की पिस्ता कुल्फी हे तुम्हीच ठरवा पण हा पदार्थ चवीला नक्की उत्तम होईल याची ग्वाही द्यायला मी तयार आहे.\nचार-पाच मोठे चमचे साखर\nदोन मोठे चमचे मध\nएक छोटा चमचा कॉर्नफ्लॉर\n१) पहिल्यांदा एका जाड बुडाच्या भांड्यात, मंद आचेवर दूध आटवायला ठेवले. पंन्नास ग्रॅम पिस्ते गरम पाण्यात भिजवायला ठेवले आणि उरलेल्या पिस्त्यांचे बारीक तुकडे करून ठेवले.\n२) दूध खाली न लागेल याची काळजी घेत, साधरणतः निम्मे होईपर्यंत आटवले. नंतर त्यातच क्रीम मिसळून आणखी पाच-दहा मिनिटे आचेवर ठेवले आणि मग खाली उतरवले.\n३) भिजवलेल्या पिस्त्याच्या साली काढून घेतल्या आणि त्यात मध आणि पाव कप आटवलेले दूध मिसळून मिक्सरवर बारीक गंधासारखे वाटून घेतले. दुसऱ्या एका भांड्यात आटवलेल्या दूधापैकी पाव कप घेऊन ते पूर्ण गार झाल्यावर त्यात कॉर्नफ्लॉर एकजीव होईपर्यंत मिसळले.\n४) आटवलेल्या दुधात साखर मिसळून ते पुन्हा आचेवर ठेवले आणि त्यात पिस्त्याचे वाटण आणि दुधात मिसळलेले कॉर्नफ्लॉर घालून चांगले मिसळले व ढवळत राहिले. मिश्रण थोडे दाट झाल्यावर आचेवरून उतरवले व गार होऊ दिले.\n५) पूर्ण गार झाल्यावर आईस्क्रीम मशीनमध्ये घालून, थोडी जमेपर्यंत कुल्फी फिरवली आणि मग साच्यांमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवली. दोन तासांत कुल्की छान घट्ट जमली. साच्यातून काढताना ते दहा-बारा सेकंद गरम पाण्यात धरले आणि मग हलक्या हाताने बाहेर ओढले.\nPosted in खाण्याचे पदार्थ, गोड पदार्थ, पिस्ता | Tagged आईस्क्रीम, कुल्फी, पिस्ता कुल्फी | १ प्रतिक्रिया\non फेब्रुवारी 8, 2012 at 8:55 सकाळी | उत्तर Priti\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2014/11/wakeup.html", "date_download": "2018-04-26T23:17:52Z", "digest": "sha1:ZURUTUEEUM4D3EGTUJFJZVP2SF5SDF2Q", "length": 2430, "nlines": 51, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: Wakeup: लोकाभिमुख प्रशासनाशिवाय लोकशाहीला पूर्णत्व येउच श...", "raw_content": "\nWakeup: लोकाभिमुख प्रशासनाशिवाय लोकशाहीला पूर्णत्व येउच श...\nWakeup: लोकाभिमुख प्रशासनाशिवाय लोकशाहीला पूर्णत्व येउच श...: लोकाभिमुख प्रशासनाशिवाय लोकशाहीला पूर्णत्व येउच शकत नाही. तरीही कोणत्याही पक्षाने निवडणुकीत या विषयाला महत्त्वाचा मुद्दा बनविलेला नाही,या...\nWakeup: लोकाभिमुख प्रशासनाशिवाय लोकशाहीला पूर्णत्...\nआजकाल लोक फार धार्मिकझाल्याचे आढळून येते. पण ते ख...\nआजचा काळ मुखवट्याचाआहे. तुम्ही आत कसेही असा. मुखव...\nभारतीय नोकरशाहीचीकार्यपद्धती भारतीय लोकशाहीशी मुळ...\nसर्व समाजघटकांनी आपापल्याभूमिका व्यवस्थितपणे व प्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2010/01/", "date_download": "2018-04-26T23:07:05Z", "digest": "sha1:XKGE7L44HN2LX4C4U765YBO5VK3KUJWC", "length": 10463, "nlines": 116, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "एफ वाय – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nप्रजासत्ताक दिन नवीन काय\nनेहमीच येतो पावसाळा.. तसं आहे या प्रजासत्ताक दिनाच. बोलाव का नको अस मनात अजून येत आहे. बोलूच. प्रजासत्ताक दिनी सकाळमध्ये पंतप्रधान मध्यमवर्गीय मतदारांवर नाराज आहेत अशी बातमी वाचली. वाचून खर तर आश्चर्य वाटले. कारण त्या मध्यम वर्गीयांनी मतदान न केल्यामुळे पंतप्रधान पंतप्रधान बनले. आणि मुळात प्रजासत्ताक दिन हा सगळेच म्हणजे मी सुद्धा ‘हक्काची सुट्टी’ म्हणून पाळतो. आणि मुळात आपला देश प्रजासत्ताक कधी होता अस मनात अजून येत आहे. बोलूच. प्रजासत्ताक दिनी सकाळमध्ये पंतप्रधान मध्यमवर्गीय मतदारांवर नाराज आहेत अशी बातमी वाचली. वाचून खर तर आश्चर्य वाटले. कारण त्या मध्यम वर्गीयांनी मतदान न केल्यामुळे पंतप्रधान पंतप्रधान बनले. आणि मुळात प्रजासत्ताक दिन हा सगळेच म्हणजे मी सुद्धा ‘हक्काची सुट्टी’ म्हणून पाळतो. आणि मुळात आपला देश प्रजासत्ताक कधी होता म्हणजे मला तरी वाटत नाही. Continue reading →\n4 प्रतिक्रिया जानेवारी 29, 2010 हेमंत आठल्ये\nया वर्षाच्या सुरवातीपासूनच सगळंच बदललं आहे. कंपनीतील कामापासून मित्र मैत्रिणीपर्यंत. पण ठीक आहे. खूप मजा चालू आहे माझी. कामाच्या ठिकाणी आता एवढ कंटाळा येत नाही. आणि मला काम सुद्धा आवडणार दिल आहे. आई वडिलांनी माझ्या लग्नाचं फारच मनावर घेतलं आहे. आणि त्यांनी सुचवलेली स्थळसुद्धा म्हणजे मुली सुद्धा खूप छान आहे. उद्यापासून आमच्या कंपनीतर्फे ‘संभाषण आणि लेखन’ वर्ग सुरु होत आहे. एकूणच खूप छान चाललं आहे. Continue reading →\nटिप्पणी जानेवारी 17, 2010 हेमंत आठल्ये\nकाही खर नसत. आज जे आहे आणि जस वाटत ते कधी बदलेल याचा नेम नाही. नवीन कंपनीचे काम आणि येथील लोक फारच वेगळे आहेत. त्यांना ‘ब्लेमगेम’ मधेच आनंद असतो. पण एका अर्थाने ते बर आहे. निदान आशा अपेक्षा वाटत नाहीत. काही या कंपनीत जॉईन होऊन अजून महिना झाला नाही. माझ्या जुन्या कंपनीतील माझे मित्र मैत्रीण असे वागत आहेत की जणू काही मी कंपनी सोडून काही शतक उलटली आहेत.\n१ प्रतिक्रिया जानेवारी 5, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/donald-trump-has-launched-tomahawk-cruise-missiles-in-syria-against-the-regime-of-bashar-assad-257750.html", "date_download": "2018-04-26T23:06:56Z", "digest": "sha1:4PBHRQNNZEVIHYRQUOYF32F4EPDTJHQV", "length": 12665, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमेरिकेचा सीरियाच्या हवाई तळावर मिसाईल हल्ला", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअमेरिकेचा सीरियाच्या हवाई तळावर मिसाईल हल्ला\nअमेरिकन नौदलाच्या जहाजांवरुन सीरियावर क्रूझ मिसाईल्सने मारा करण्यात आला असून डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अमेरिकेचा हा पहिलाच हल्ला आहे.\n07 एप्रिल : सीरियातील रासायनिक हल्ल्यानंतर आता अमेरिकेने सीरियाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकन नौदलाच्या जहाजांवरुन सीरियावर क्रूझ मिसाईल्सने मारा करण्यात आला असून डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अमेरिकेचा हा पहिलाच हल्ला आहे. सीरियन हवाई दलाच्या शायरत हवाई तळावर हा हल्ला करण्यात आला आहे. याच तळावरील विमानांनी सीरियात रासायनिक हल्ला केला होता.\nशुक्रवारी सकाळी अमेरिकेच्या जहाजांवरुन सीरियातील हवाई तळांवर मिसाईल्सने हल्ला केला. सीरियाने या हल्ल्याचा निषेध केला असून अमेरिकेच्या हल्ल्यामुळे जागतिक पातळीवर पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी सीरियात लढाऊ विमानांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. रासायनिक हल्ल्यानंतरचे भीषण चित्र समोर येताच जगभरात संतापाची लाट उसळली होती. संयुक्त राष्ट्रानेही या रासायनिक हल्ल्याचा निषेध केला होता.\nदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रीय हित नजरेसमोर ठेवूनच ही कारवाई करण्यात आली असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. भविष्यात निष्पाप नागरीकांवर पुन्हा विषारी गॅसने हल्ला होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असं ट्रम्प यांनी सांगितलं. सीरियातील रक्तपात, कत्तल थांबवण्यासाठी त्यांनी अन्य देशांनाही सहभागी होण्याचे आवाहन केलं. हा हल्ला करुन अमेरिकेने पहिल्यांदाच थेट सीरियन सरकार विरोधात कारवाई केली आहे. सीरियाचे राष्ट्रध्यक्ष बाशर असाद या हल्ल्याला जबाबदार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:59:58Z", "digest": "sha1:VGAZ46IO4AS3P6PL3DPWJZUCCTGPWETQ", "length": 13915, "nlines": 165, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "प्रेम सुविचार मराठी - प्रेमावर नक्कीच वाचावे असे सुंदर सुविचार!", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nया दिवशी पोस्ट झाले डिसेंबर 30, 2017 फेब्रुवारी 27, 2018 Jivnat Shiklele Dhade द्वारा\nप्रेम सुविचार मराठी (अनामिक व्यक्तींचे)\nप्रेम कधीच अपयशी होत नसतं. लोक होतात अपयशी प्रेमात. (सचित्र)\nखरे प्रेम कधीही मरत नाही. ते फक्त वेळेसोबत मजबूत होते.\nखरं प्रेम सापडत नाही. ते बांधलं जातं.\nलोक बदलतात. प्रेम दुखावते. मित्र सोडुन जातात. चुकीचं घडत जातं. पण फक्त हे लक्षात ठेवा जीवन पुढे जात राहतं..\nकाही लोक तुमच्यावर एवढं प्रेम करतील, जेवढं ते तुमचा वापर करु शकतील. त्यांचा प्रामाणिकपणा तिथं थांबतो, जिथं तुमच्याकडून मिळणारा फायदा थांबतो.\nप्रेमात नसावा आकस. प्रेमात नसावी इर्षा. एकमेकांवरील विश्वास हीच असते प्रेमाची अपेक्षा.\nएका वाक्यात प्रेम सुविचार मराठी (अनामिक व्यक्तींचे)\nआयुष्यात प्रेम करा; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.\nकधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.\nआयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.\nअनेक गोष्टींवर प्रेम करा मग तुम्हाला परमेश्वर समजेल.\nजिथे इच्छा नाही तिथे प्रेम नाही.\nछंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.\nप्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.\nझाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.\nमुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.\nखरं प्रेम आणि विश्वासू मित्र हया दोन गोष्टी शोधण्यास अत्यंत कठीण आहे.\nस्वत:वर प्रेम करायला विसरु नका.\nप्रेम करण्यापेक्षा विश्वास ठेवणे हे जास्त श्रेष्ठ आणि प्रशंसक आहे.\nप्रेम वार्‍यासारखे आहे, आपण ते पाहू शकत नाही पण सगळीकडे जाणवू शकतो.\nप्रेम आणि उधारी त्यांनाच द्या, ज्यांच्याकडून परत मिळू शकेल.\nप्रसिद्ध व्यक्तींचे प्रेम सुविचार मराठी\nआपण स्वत: ची प्रशंसा करू शकता तेव्हा सौंदर्य असते. जेव्हा आपण स्वत: वर प्रेम करता, तेव्हा आपण सर्वात सुंदर असतो. – झो क्रेविट्झ\nआपण एकटेच जन्मलो आहोत, आपण एकटे राहतो, आपण एकटेच मरतो. केवळ आपल्या प्रेम आणि मैत्रीतूनच आपण या क्षणाचा भ्रम निर्माण करू शकतो की आपण एकटे नाही आहोत. – ऑरसन वेलसन\nसंगीत प्रेम आहे, प्रेम संगीत आहे, संगीत जीवन आहे, आणि मी माझ्या जीवनावर प्रेम करतो.धन्यवाद आणि शुभ रात्री. – ए. जे. मॅक्लीन\nस्वत: वर प्रेम करा. सकारात्मक रहाणे महत्वाचे आहे कारण सौंदर्य आतून बाहेर येते. – जेन प्रॉस्के\nएका वाक्यात प्रसिद्ध व्यक्तींचे प्रेम सुविचार मराठी\nप्रेम तेव्हा असते जेव्हा दुसऱ्यांचा आनंद तुमच्या स्वतःच्या आनंदापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. – एच. जॅक्सन ब्राउन, जूनियर\nप्रेम आंधळं असतं; मैत्री त्याचे डोळे बंद करते. – फ्रीड्रिख निएत्शे\nसर्वांवर प्रेम करा, काहींवर विश्वास ठेवा, कुणाशीच चुकीचं करु नका. – विल्यम शेक्सपियर\nजसे जेव्हा आपण प्रेम करतो तसे आपण दुःखाविरूद्ध इतके निराधार नसतो. – सिगमंड फ्रायड\nप्रेमामध्ये कोणत्याही चुका नाहीत, कारण सर्व चुका प्रेमाप्रती असतात. – विलियम लॉ\nखऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो. – रिचर्ड बाक\nएक फूल सूर्यप्रकाशाविना फुलवू शकत नाही, आणि मनुष्य प्रेमाशिवाय जगू शकत नाही. – मॅक्स मुलर\nजेव्हा आपण नाराज, दुःखी, हेवा किंवा प्रेमात पडता तेव्हा निर्णय घेवू नका. – मारियो तेगुह\nजेव्हा आपला आनंद हा दुसर्‍या कोणातरीचा आनंद असतो तेव्हा ते प्रेम असते. – लाना डेल रे\nप्रेम करणे हि कला आहे, पण प्रेम टिकविणे हि एक साधना आहे. – विनोबा भावे\nमहान उपचार चिकित्सा मित्र आणि प्रेम आहे. – ह्यूबर्ट एच. हम्फ्री\nप्रेम म्हणजे ताबा मिळत नाही, पण स्वातंत्र्य देते. – रवींद्रनाथ टागोर\nआपण नेहमी हसून एकमेकांशी भेटू या, कारण हसणे ही प्रेमाची सुरुवात आहे. – मदर टेरेसा\nजगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आणि प्रेम. – जॉन वूडन\nक्षमा न करता प्रेमच नाही आणि प्रेम न करता क्षमाच नाही. – ब्रायंट एच. मॅक्गिल\nतुम्हाला हे ‘प्रेमावर सुविचार’ कसे वाटले हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.\nकर्तव्यावर देखील सुविचार येथे नक्कीच वाचा.\nयास आपल्या मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण, आई-वडील व नातलगांपर्यंत पोहचवा:\n2 उत्तरे द्या “प्रेमावर सुविचार”\nपिंगबॅक कर्तव्य सुविचार मराठी - नक्कीच वाचावे असे सुंदर कर्तव्य सुविचार\nपिंगबॅक कर्तव्य सुविचार मराठी - नक्कीच वाचावे असे सुंदर सुविचार \nमागील पोस्टमागील संगीतावर सुविचार\nपुढील पोस्टपुढील मित्र कोणाला म्हणायचे\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-04-26T22:55:59Z", "digest": "sha1:2QN52L2NGQ7UMGOH3SCFTPVKK2PBGC4V", "length": 5333, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:शंकर गोपाळ तुळपुळे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nलेखन आणि संपादन यांची सरमिसळ टाळावी[संपादन]\nसाहित्यिकांच स्वत:च लेखन आणि इतरांच्या लेखनाच केलेल संपादन या दोन भीन्न बाबी आहेत.जिथे माहिती उपलब्ध असेल तिथे लेखन आणि संपादन वेगवेगळ दाखवाव सरमिसळ टाळली जावयास हवी.\nमूळ लेखन ज्या व्यक्तीच आहे त्या व्यक्तीचा उल्लेख हा त्या लेखकाचा नैतीक आणि कॉपीराइट कायद्याने कायदेशीर आधीकार असतो.त्रयस्थ व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या लेखकाच लेखन केवळ संपादन केल म्हणून, त्रयस्थ व्यक्तीच्या लेखनाच्या श्रेय नामावलीत येण,सरमिसळ होण न्याय आणि प्रशस्त ठरत नाही.म्हणून तो उल्लेख वेगळा असावा\nज्ञानकोशात दिली जाणारी माहिती नेमकी असावी, गैरसमजास वाव देण्यास जागा ठेवणारी नसावी.सरमिसळ केल्याने दिशाभूल होण्याची शक्यता रहाते.ज्ञानकोशातील माहिती इतरत्र संदर्भाकरता वापरली जाते आणि चुकीचे संदर्भ दिल्या जाण्याचा स्रोत ठरणे ज्ञानकोशास भूषणावह ठरणारे असणार नाही.\nत्यामुळे लेखन आणि संपादन जिथे माहिती उपलब्ध आहे तेथे वेगळा निर्देश केला जावा असे माझे आग्रहाचे मत आहे.\nमाहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. ) (चर्चा) ०७:३६, २६ जून २०१३ (IST)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०१३ रोजी ०७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/commonwealth-21st-games-2018-schedule-time-table-fixtures-venue-dates-queensland-in-australia-marathi-7-1662653/", "date_download": "2018-04-26T22:59:34Z", "digest": "sha1:KOELJGIHU7OHECGF4BKFO6E6V3NE53RO", "length": 19603, "nlines": 239, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Commonwealth 21st games 2018 schedule time table fixtures venue dates Queensland in Australia Marathi| राष्ट्रकुल २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंगाची कमाल कुस्तीत भारताला आणखी एक सुवर्णपदक | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nराष्ट्रकुल २०१८ – राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंगाची कमाल, कुस्तीत भारताला आणखी एक सुवर्णपदक\nराष्ट्रकुल २०१८ – राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंगाची कमाल, कुस्तीत भारताला आणखी एक सुवर्णपदक\nजाणून घ्या आजच्या दिवसातली भारतीय खेळाडूंची कामगिरी\nअंतिम फेरीत बजरंगची वेल्सच्या प्रतिस्पर्ध्यावर मात\nराष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सलग नवव्या दिवशी भारताने पदकांची लयलूट सुरु ठेवली आहे. नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग यांसारख्या खेळांंमध्ये आज भारतीय खेळाडूंनी पदकं कमावली. महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करतं भारताचं खातं उघडलं, याच प्रकारात भारताच्या अंजुम मुद्गीलने रौप्यपदक मिळवलं. यानंतर २५ मी. रॅपीड फायर पिस्तुल प्रकारात भारताच्या अनिश भनवालाने सुवर्णपदकाची कमाई केली. अनिश राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवणारा भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.\nयाव्यतिरीक्त कुस्तीत बजरंग पुनियाने सुवर्ण तर पुजा धांडा, मौसम खत्री यांनी रौप्य पदकाची कमाई केली. दिव्या काकरानला, किरण यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. बॉक्सिंगमध्ये नमन तवंर, मोहम्मद हसीमुद्दीन आणि मनोज कुमार यांनाही उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे उर्विरत दिवसांमध्ये भारत किती पदकं मिळवतो याकडे सर्व क्रीडा प्रेमींचं लक्ष असणार आहे.\nभारतीय बॉक्सर सतीश कुमार ९१ किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचला असून भारताला आणखी एका सुवर्णपदाकाची संधी आहे.\nहॉकी संघ आता कांस्यपदकासाठी सामना खेळणार\nभारतीय पुरुष हॉकी संघाचा उपांत्य फेरीत पराभव, न्यूझीलंडकडून ३-२ ने स्विकारला पराभव\nबॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत दाखल\nबॉक्सर मनोज कुमारच्या खात्यातही कांस्यपदक, बॉक्सर्सकडून कांस्यपदकांची कमाई\nस्क्वॅश – दिपीका पल्लीकल, सौरव घोष मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात\nभारताला बॉक्सिंगमध्ये आणखी एक कांस्यपदक\n५६ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर मोहम्मद हसिमुद्दीन पराभूत\n५-११. ४-११. ५-११ अशा फरकाने गमावले सेट्स\nअंतिम फेरीत सिंगापूरच्या प्रतिस्पर्ध्याकडून स्विकारावी लागली मात\nटेबल टेनिस – मनिका बत्रा, मौमा दास जोडीला रौप्यपदक\nदक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला सुवर्णपदक, मौसम खत्रीला रौप्यपदकावर मानावं लागणार समाधान\n९७ किलो वजनी गट फ्रिस्टाईल प्रकारात भारताचा मौसम खत्री अंतिम फेरीत पराभूत\nकुस्तीत आणखी एका सुवर्णपदकाने भारताला दिला चकवा\n६८ किलो वजनी गटात भारताच्या दिव्या काकरानला कांस्यपदक, बांगलादेशी खेळाडूवर केली मात\nकुस्तीमधून भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर\nनायजेरियन प्रतिस्पर्धी खेळाडूने केली मात, पुजा धांडाला रौप्यपदक\n५७ किलो वजनी गटात भारताची पुजा धांडा अंतिम फेरीत पराभूत\nअंतिम फेरीत वेल्सच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करुन पटकावलं सुवर्णपदक\n६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियाला सुवर्णपदक, कुस्तीत भारताचं तिसरं सुवर्णपदक\nटेबल टेनिस – भारताचा सत्यन गणशेखरन पदकांच्या शर्यतीमधून बाद, अंचता शरथ कमालवर भारताची मदार\nमहिला ट्रॅप नेमबाजीत भारताची श्रेयसी सिंह पदकाच्या शर्यतीमधून बाहेर\n९१ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर नमन तवंर उपांत्य फेरीतून बाहेर, नमनला कांस्यपदकावर मानावं लागणार समाधान\nबॉक्सिंग – ६० किलो वजनी गटात भारताचा मनिष कौशिक उपांत्य फेरीत दाखल\nबॅडमिंटन – सायना नेहवाल उपांत्य फेरीत दाखल\n२५ मी. रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात भारताच्या अनिश भनवालाला सुवर्णपदक\n५२ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर गौरव सोळंकी\n४ * ४०० मी. रिले शर्यतीत भारतीय महिलांचा संघ अंतिम फेरीत दाखल\n५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या तेजस्विनी सावंतला सुवर्ण तर अंजुन मुद्गीलला रौप्य पदक\nनेमबाजीत भारताला आणखी एका सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई\nआयोजन समितीचे भारतीय पथकाच्या प्रमुखांना दोन्ही खेळाडूंनी भारतात परत पाठवण्याचे आदेश\nनियमांचा भंग केल्याप्रकरणी अॅथलिट के. टी. इरफान, राकेश बाबूवर कारवाई\nनेमबाजी – ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताची तेजस्विनी सावंत, अंजुम मुद्गील अंतिम फेरीत\n९७ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात मौसम खत्री अंतिम फेरीत, कुस्तीत भारताची ३ पदकं निश्चीत\n६८ किलो वजनी गटात भारताची दिव्या करन दुसऱ्या फेरीत पराभूत, पदकांच्या शर्यतीमधून माघारी\n६५ किलो वजनी गटातही भारताच्या बजरंग पुनियाची अंतिम फेरीत धडक\n५७ किलो वजनी गटात भारताची कुस्तीपटू पुजा धांडा अंतिम फेरीत\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nराहुल आवारे-सुशील कुमारला कुस्तीत सुवर्णपदक, अॅथलेटिक्समध्येही भारताचं खातं उघडलं\nराष्ट्रकुल २०१८ – जाणून घ्या सुवर्णपदक जिंकणाऱ्या श्रेयसी सिंहबद्दल..\nटेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक, मनिका बत्राचा अनोखा विक्रम\nतेजस्विनी सावंतची सोनेरी कामगिरी, विक्रमी खेळ करत सुवर्णदक टाकलं खिशात\nवयाच्या १५ वर्षी अनिश भनवालाची सोनेरी कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ठरला पदक मिळवणारा सर्वात तरुण भारतीय\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-26T22:58:06Z", "digest": "sha1:IYTWIUVBORUVB4CIJM26RNBNR7YNFMPH", "length": 15268, "nlines": 120, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "चक्कर – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nखुपंच खजील झाल्याप्रमाणे वाटत आहे. काल देवाने इतकी चांगली संधी दिली. आणि मी ‘नेहमीप्रमाणे’ गाढवपणा केला. तिने काल स्वतःहून मला पिंग केलेलं. याआधी एकवीस सप्टेंबरला, म्हणजे मागील महिन्यात माझ्याशी मोकळेपणाने बोलली होती. त्यानंतर काल. आणि त्यावेळेसही माझ्यातील चुका समोर आलेल्या. आणि कालही. कालचा दिवस कसा गेला म्हणून सांगू. माझ्या फ्लोरवर जातांना कॅन्टीनमध्ये ती दिसली. तो लाल रंगाचा ड्रेस. देवाचे उपकार म्हणायचे तिचे लक्ष नव्हते. नाहीतर तीचा तो नेत्रकटाक्ष. ती तीच्या मित्राशी बोलत होती. तीच्या जवळून जातांना चक्कर आल्याप्रमाणे झाले होते. एकदा वाटले तिला तिथेच ‘हाय’ म्हणावे. पण ती समोर असतांना काय होते कुणास ठाऊक. काहीच करू शकत नाही. असो, डेस्कवर गेलो. Continue reading →\n5 प्रतिक्रिया ऑक्टोबर 28, 2010 ऑक्टोबर 27, 2010 हेमंत आठल्ये\nकस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर आतमधील लोकांनी मला ही मुख्य इमारतीची बस आहे असे सांगितले. मी आणि ती खाली उतरत असतांना चुकून माझा आणि तिचा ‘स्पर्श’. Continue reading →\n9 प्रतिक्रिया जून 30, 2010 जून 29, 2010 हेमंत आठल्ये\nएकदा हनुमान लंकेत सीतामातेचा शोधासाठी गेला असतांना रावणाची सेना त्याला कैद करते. रावण हनुमानाची शेपटी पेटून देण्याची शिक्षा देतो. रावणाचे सैनिक हनुमानाची शेपटीला चिंध्या गुंडाळून पेटवण्याचा प्रयत्न करतात. पण शेपटी मोठी होत जात असते. लंकेतील सगळया चिंध्या संपतात. मग राजवाड्यातील पडदे, नंतर जी मिळतील ती कपडे घेऊन शेपटीला गुंडाळले. तरीही शेपटी वाढतच चाललेली. तस चालल आहे महागाईचे. नाही नाही दरवाढीचे. कारण ही महागाई इतकी वाढण्याचे सारे श्रेय मनिसिंहला जाते. काय चुकीचे वाटते\n2 प्रतिक्रिया मे 22, 2010 हेमंत आठल्ये\nकाल घरी ‘अर्थ आवर’ पाळला. आई विचारात होती. वीज असतांना का दिवे का घालवायचे. असो, तिला त्याच महत्व सांगितल्यावर तिला पटल. रात्रीच जेवण ‘कॅन्डेल लाईट’ झालं. त्यात ती शेजारची चिल्लर पार्टी. गोंधळी आहेत पक्की. जेवण झाल्यावर चक्कर मारावी म्हणून बाहेर निघालो तर, मोजून दोन घर सोडून बाकी सगळीकडेच लखलखाट. बिजलीनगरच्या हनुमान मंदिरात जायला निघालो. जात असतांना एक असली छान मुलगी दिसली. वा असो, मंदिरात गेलो. मंदिरच नुतनीकरण केल आहे. त्यानिमित्ताने ‘कीर्तनाचा’ कार्यक्रम ठेवला होता. म्हणल कोण कीर्तन करत आहे ते पहाव. बघून थोडा धक्का बसला. माझ्याच वयाचा एक मुलगा. काय बोलतो आहे. एकाव म्हणून थांबलो. Continue reading →\nटिप्पणी मार्च 28, 2010 मार्च 28, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://citynews.net.in/2017/newsDetails.php?news_Id=1098", "date_download": "2018-04-26T23:54:40Z", "digest": "sha1:PC6YO24MP7CF3AQZOMLRZWCKFEBKD2XN", "length": 8149, "nlines": 55, "source_domain": "citynews.net.in", "title": "अमरावतीत भव्य जिल्हा कृषी महोत्सव :: CityNews", "raw_content": "\nअमरावतीत भव्य जिल्हा कृषी महोत्सव\nकृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ ते २१ मार्चदरम्यान भव्य जिल्हा कृषी महोत्सव सायन्सकोर मैदानावर होणार आहे. या महोत्सवात शेती व विविध शेतीपूरक व्यवसायांबाबत मार्गदर्शन मिळणार असून, जिल्ह्यातून अधिकाधिक शेतक-यांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे केले आहे. कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि. १७) सकाळी १० वाजता होईल. महोत्सवात सेंद्रिय शेतीमाल विक्री व प्रदर्शन, धान्य व खाद्य महोत्सव, सेंद्रिय शेतीमाल प्रमाणीकरण, विक्रेता खरेदीदार संमेलनाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पादनांना महोत्सवात प्राधान्य देण्यात आले असून, जिल्ह्यातील काळ्या कसदार मातीतील सेंद्रिय उत्पादने उपलब्ध असतील. महोत्सवात संत्रा, कापूस, कांदा व भाजीपाला पीकांविषयी स्वतंत्र परिसंवाद असतील. प्रयोगशील शेतक-यांना विविध पुरस्कारांनी यावेळी गौरविण्यात येणार आहे. त्याशिवाय, शेतकरी उत्पादक ते थेट ग्राहक विक्री, शेतकरी उत्पादक कंपन्यांची सद्य:स्थिती व भविष्यातील वाटचाल, जलयुक्त शिवार अभियानाचे जिल्ह्यातील योगदान व यशस्विता, नियंत्रित शेतीचे व्यवस्थापन, कृषीनिविष्ठा, सिंचन साधने व तंत्रज्ञान, विविध कृषी अवजारे व यंत्रे, शेतमाल आधारित प्रक्रिया उद्योग व निर्यात, कृषीविषयक साहित्य, पशुसंवर्धन, विपणन आदी विविध विषयांवर अनेक कक्षांतून माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषी विभाग, कृषी संलग्न विभाग व इतर शासकीय विभाग, तसेच विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या कक्षांचाही समावेश असेल. संमेलनात खते, औषधे, बियाणे, अवजारे, जैवतंत्रान, दुग्धशाळा, कुक्कुटपालन, सौरऊर्जा, पॅकेजिंग, सेंद्रिय उत्पादने आदी उत्पादन व विपणन करणा-या अनेक कंपन्या सहभागी होणार आहेत. या महोत्सवाचा लाभ अधिकाधिक शेतक-यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, आत्माचे प्रकल्प संचालक ए. के. मिसाळ आदींनी केले आहे.\nएसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द\nराज्य स्थापनेपासून आतापर्यंत उत्पन्नात ३८६५ पटींनी वाढ\nभूमिगत नळमार्ग, वाहिन्या निर्माण करण्यासाठी जमिनीच्या वापर हक्काबाबतचा अध्यादेश काढण्यास मान्यता\nकृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिनियमात सुधारणेसाठी अध्यादेश काढणार\nचकमकीत २१ नक्षलवादी ठार, मृतांचा एकूण आकडा ३७ वर पोहचला\nअल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ केंद्र शासनाची भूमिका सकारात्मक- सुधीर मुनगंटीवार\nएक हजार कि रिश्वत लेते मनपाकर्मी एन्टी करप्शन के हाथ लगा\nविधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर मतदान २१ मे रोजी\nसोमवारी महिला लोकशाही दिन\nकर्जमाफी योजनेसाठी अर्ज न केलेल्या शेतक-यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंभाव्य पाणी टंचाईबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात-जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश\nपॉक्सो कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/2013/01/", "date_download": "2018-04-26T23:09:37Z", "digest": "sha1:YOYAG6OIHVVSJUH2VNDHJQ72HG2QHHJP", "length": 13163, "nlines": 149, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "एफ वाय – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nजगाच्या पाठीवरील इतर दुसऱ्या कोणत्याच देशात इतके वाद होत नसतील. जितके आपल्या देशात होतात. कोणी काही बोलले तरी वाद. नाही बोलले तरी वाद. इतर काही घडो न घडो ‘वाद’ मात्र हमखास घडतात. निमित्त काहीही असते. वर्ष सुरु होवून कसाबसा महिना झाला तर, पंधरा-वीस वाद. आजकाल वादावरून गोष्टीची किंमत ठरते. Continue reading →\n१ प्रतिक्रिया जानेवारी 31, 2013 जानेवारी 31, 2013 हेमंत आठल्ये\nमन म्हणजे एक मोठे गूढ आहे. कधी काय करेल काही सांगता येत नाही. कुठल्याच गोष्टीला कशाचेच बंधन नाही. न कसली मर्यादा. ताब्यात राहणे हे मुळी माहितीच नाही. न वयोमर्यादा. जस वय वाढते, तसा याचा अल्लडपणा वाढत जातो. क्षणाक्षणाला बदलते. Continue reading →\n१ प्रतिक्रिया जानेवारी 30, 2013 हेमंत आठल्ये\nएक पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक अभ्यास पारंगत, विद्याभूषण नदीच्या कडेने चालले होते. तेवढ्यात त्यांना एका मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी वळून पहिले तर, एक मुलगा नदीच्या पाण्यात गटांगळ्या खात होता. त्या विभूतींना पाहून तो वाचवण्यासाठी विनंती करू लागला. त्यांनी त्याला पहिले आणि म्हणाले, ‘जर तुला पोहता येत नव्हते, तर मग तू पाण्यात गेलाच कशाला’. त्या मुलाने चूक मान्य केली आणि पुन्हा वाचवण्यासाठी विनवणी करू लागला. परंतु हे महाशय त्याला उपदेशाचे डोसच पाजत बसले. Continue reading →\n11 प्रतिक्रिया जानेवारी 28, 2013 जानेवारी 28, 2013 हेमंत आठल्ये\nराष्ट्रीय प्राण्यांची ओळख २०१३\nआपल्याला राष्ट्रीय पक्षी माहिती असेलच. आज आपण, राष्ट्रीय प्राण्यांची ओळख करून घेऊ. गेल्या वर्षीच्या एकूण आढावा घेऊन आज या राष्ट्रीय प्राण्याची निवड केलेली आहे. आता जसा चित्रपटात ‘ऑस्कर’ हा पुरस्कार मानला जातो. तसे देशातील तमाम प्राणी समुदायात, या ‘राष्ट्रीय प्राणी पुरस्कारा’ला आगळे वेगळेच महत्व आहे. Continue reading →\n2 प्रतिक्रिया जानेवारी 26, 2013 जानेवारी 26, 2013 हेमंत आठल्ये\n नाव काढू नका. अगदी निषिद्ध विषय. ‘सेक्स’बद्दल बोलणे म्हणजे घाणेरडे. वाईट अगदी लहान मुलांसमोर तर बिलकुलच नाही. असेच विचार येतात ना लहान मुलांसमोर तर बिलकुलच नाही. असेच विचार येतात ना माझ्याही मनात येतात. जसे पहाल तसे हे जग आहे. म्हटलं तर वाईट, म्हटलं तर चांगल. हा विषय ही तसाच. कदाचित, चर्चा देखील करणे ‘पाप’ वाटेल. Continue reading →\n15 प्रतिक्रिया जानेवारी 25, 2013 हेमंत आठल्ये\nप्रत्येक व्यक्तीला कोणत्याना कोणत्या गोष्टीचे वेड असते. म्हणजे, कंपनीत माझ्या बाजूला बसणारा माझा मित्र. त्याला क्रिकेटचे जाम वेड. कोणताही सामना चालू असो. हा त्याच्या अपडेट्स घेताच राहणार. एका बाजूला काम चालू आणि दुसऱ्या बाजूला अपडेट्स. Continue reading →\n6 प्रतिक्रिया जानेवारी 24, 2013 जानेवारी 24, 2013 हेमंत आठल्ये\nत्याला बिग बॉस आवडत नाही,तिला बिग बॉस आवडतो.\nदहा वाजून गेल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.\nमी तुला आवडते पण बिग बॉस आवडत नाही,\nअसलं तुझ गणित खरच मला कळत नाही.\n5 प्रतिक्रिया जानेवारी 22, 2013 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/stock-market-technical-analysis-for-next-week-after-temporarily-recession-end-1659577/", "date_download": "2018-04-26T23:05:33Z", "digest": "sha1:VFI45OJLCTKUF4MRAEALYE72QCUJ5IIQ", "length": 18562, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "stock market technical analysis for next week after Temporarily recession end | बाजाराचा तंत्र कल : निर्देशांकाच्या भविष्यकालीन कलाची उकल! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nबाजाराचा तंत्र कल : निर्देशांकाच्या भविष्यकालीन कलाची उकल\nबाजाराचा तंत्र कल : निर्देशांकाच्या भविष्यकालीन कलाची उकल\nमंदीचे भय आता तात्पुरते संपल्यामुळे या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.\nअर्थ वृत्तान्त, २६ मार्चच्या लेखाचे शीर्षक होते – ‘भय इथले संपत नाही, भाग – २’ यात निर्देशांकाने नीचांक मारण्याचे भय कायम होते आणि निर्देशांकांनी ३२,४८३ / ९,९५१ चा नीचांक मारून बाजारात सुधारणा झाल्यामुळे मंदीचे भय आता तात्पुरते संपल्यामुळे या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.\nशुक्रवारचा बंद भाव –\n* सेन्सेक्स : ३३,६२६.९७\n* निफ्टी : १०,३३१.६०\nया आठवडय़ात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा अनुक्रमे ३२,९२३ ते ३४,००० आणि १०,१८० ते १०,४०० असेल या स्तरावर निर्देशांकांची पायाभरणी होऊन वरचे इच्छित उद्दिष्ट हे ३४,४५० / १०,५५० असेल.\nजानेवारी ते मार्चच्या कालावधीत निर्देशांकांच्या उच्चांकाचे आणि नीचाकांचे भाकीत अचूक आल्यामुळे (याचे संपूर्ण श्रेय अर्थात तांत्रिक विश्लेषण शास्त्राला) पुढील काही लेखांच्या श्रुखलांमध्ये निर्देशांकाचा भविष्यकालीन आढावा घेण्याचा प्रयत्न राहील. आताच्या घडीला मंदीच्या वातावरणात गुंतवणूकदारांच्या कोमेजलेल्या मनाला प्रसन्न करणारं भाकीत म्हणजे.. २०२०-२१ ला सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकाचा उच्चांक अनुक्रमे ४५,०००/ १४,००० असा असेल.\nयात एका बाजूला उच्चांकाची नवनवीन शिखरे आहेत तर दुसऱ्या बाजूला मंदीच्या खोल दऱ्यादेखील आहेत. या दऱ्याखोऱ्यातून गुंतवणूकदाराला स्वतचा तोल सांभाळत वाटचाल करायची आहे. यात प्रामुख्याने दोन ते तीन वर्षांचा कालावधी आणि त्यामधील अनिश्चितता ही गृहीत धरावी लागेल. यात प्रामुख्याने २०१९च्या लोकसभेच्या निवडणुका व त्यानंतर नवीन सरकारची आर्थिक धोरणे, आंतरराष्ट्रीय पटलावर ट्रम्पसाहेबांचे फतवे या सर्व अनिश्चिततेत पुढील दोन ते तीन वर्षांचे मार्गक्रमण करायचे आहे. यात व्यक्ती म्हटली की मर्यादा आल्या. माझ्या ज्ञानाला मर्यादा असू शकतात / अंदाज चुकू शकतात पण इंग्रजीत एक सुंदर वाक्य आहे ‘नॉट फेल्युअर, बट लो ऐम इज क्राईम’. (अपयश नव्हे तर उच्च ध्येयाचा अभाव आणि प्रयत्नांची पराकाष्ठा न करणे हा गुन्हा आहे)\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nतेव्हा पुढील लेखापासून निर्देशांकांचे ‘मिशन २०२०’ची श्रुखंला सुरू होईल.\n* पृथ्वी जशी आपल्या अक्षाभोवती फिरते तसे सोने हे रु. ३०,५०० च्या अक्षाभोवतीच फिरत आहे. ज्याचा उल्लेख आपण महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ म्हणून केलेला आहे. रु. ३०,५०० स्तराखाली सोन्याचे खालचे उद्दिष्ट हे रु. ३०,१०० असेल जे १९ मार्चला साध्य झाले आणि रु. ३०,५०० च्या स्तरावर सोने ३०,८००-९०० चे वरचे इच्छित उद्दिष्ट असेल जे २ एप्रिलला गाठले गेले आणि उच्चांक मारून परत सोने ३०,५०० वर स्थिरावले. या आठवडय़ात सोने रु. ३०,५०० चा स्तर राखण्यात यशस्वी ठरल्यास रु. ३०,८०० / ३१,१०० ही वरची इच्छित उद्दिष्टे असतील. अन्यथा रु. ३०,५०० स्तराखाली सोने रु. ३०,३०० ते ३०,१०० पर्यंत खाली घसरू शकते. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).\n(बीएसई कोड – ५३४३०९८)\nशुक्रवारचा बंद भाव – रु. २०७.५०\n* समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. १८० ते २१५ आहे. रु. २१५ वर रु. २२५-२३५ ही अत्यल्प मुदतीची उद्दिष्टे असतील. समभागात शाश्वत तेजी ही रु. २३५ च्या वर सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट रु. २५० आणि नंतर रु. २९० असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. १७०चा स्टॉप लॉस ठेवावा. ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.\nअस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-26T23:00:19Z", "digest": "sha1:67WGSUIRJFDDSHMO7FT65RP2RC2YL6JX", "length": 8791, "nlines": 108, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "धन – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nकाल घरी ‘अर्थ आवर’ पाळला. आई विचारात होती. वीज असतांना का दिवे का घालवायचे. असो, तिला त्याच महत्व सांगितल्यावर तिला पटल. रात्रीच जेवण ‘कॅन्डेल लाईट’ झालं. त्यात ती शेजारची चिल्लर पार्टी. गोंधळी आहेत पक्की. जेवण झाल्यावर चक्कर मारावी म्हणून बाहेर निघालो तर, मोजून दोन घर सोडून बाकी सगळीकडेच लखलखाट. बिजलीनगरच्या हनुमान मंदिरात जायला निघालो. जात असतांना एक असली छान मुलगी दिसली. वा असो, मंदिरात गेलो. मंदिरच नुतनीकरण केल आहे. त्यानिमित्ताने ‘कीर्तनाचा’ कार्यक्रम ठेवला होता. म्हणल कोण कीर्तन करत आहे ते पहाव. बघून थोडा धक्का बसला. माझ्याच वयाचा एक मुलगा. काय बोलतो आहे. एकाव म्हणून थांबलो. Continue reading →\nटिप्पणी मार्च 28, 2010 मार्च 28, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/47?page=33", "date_download": "2018-04-26T22:48:46Z", "digest": "sha1:W6WC6XLXHO6M2ANWX2OJN5YSMSAJ4IDP", "length": 9975, "nlines": 234, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विरंगुळा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतर्क. ४ नीर क्षीर विवेकः उत्तर\nअ भांड्याचा विचार करा.त्यात प्रथम निर्भेळ दूध होते.आता त्यात र्थोडे पाणी आले आहे.पण 'अ'मधील द्रवाची उंची तेवढीच राहिली आहे.\nगणित अभ्यासमंडळ या संस्थेचा मी सदस्य आहे. वर्षातून तीन वेळां संस्थेची सभा भरते.त्या बैठकीत मुख्यतः दोन विषयांवर चर्चा होते. १. पुढच्या सभेची तरीख ठरविणे. २.\nअाता तरी जागे व्हा\nजाता जाता काही -\n.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.\nवरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.\nतर्कक्रीडा ५: तर्कसंगत निष्कर्ष\nखालील विधानांत ठसठशीत लिहिलेले म्हणीचे वाक्य वाच्यार्थाने सत्य आहे असे मानावे.\nत्यावरून काढलेले निष्कर्ष तर्कसंगत आहेत की नाहीत ते सांगावे.\n(I) ज्याच्या हातात ससा तो पारधी.\nअ) बहुतेकांना माहीत असलेला गणिती संबंध :\n(३)चा वर्ग + (४)चा वर्ग = (५)चा वर्ग\nब) फारसा माहीत नसलेला गणिती संबंध :\n(३)चा घन + (४)चा घन + (५)चा घन = (६)चा घन\n(१) चा वर्ग १\n(११) चा वर्ग १२१\nतर्कक्रीडा: ४ नीरक्षीर विवेक\n[ हे कोडे अनेकांच्या परिचयाचे असेल. पण काही जणाना तरी ते नवीन वाटेल ]\nअ आणि ब ही दोन काचेची मोजपात्रे आहेत. प्रारंभी अ मधे ३०० मिली . निर्भेळ दूध आहे. तर ब मधे ३०० मिली शुद्ध पाणी आहे.\nतर्कक्रीडा २ चे उत्तर एकलव्य आणि तो यांनी अचूक दिले. वरदा यांनी बीजगणिती समीकरणे लिहून उत्तर काढले.परंतु त्यांना उत्तराचे अनेक पर्याय आहेत असे वाटले. वस्तुतः उत्तर एकमेव आहे.\nमी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी लेखन, मी कवी, मी मराठीचा उद्धार कर्ता पण मी भारतीय कुठे आहे \nक्र.१ चे उत्तर वरदा यांनी युक्तिवादासह दिले.तर आवडाबाई यांनी उत्तर काढले पण कसे ते स्पष्ट केले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T23:00:36Z", "digest": "sha1:3YNKHK3KT4UJ7HDGSRZ2OEUZ7OJSUHFS", "length": 20826, "nlines": 124, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "जयंती – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nपरवा जयंतीच्या दिवशी उशिरा उठायचा विक्रम केला. प्रयत्न करून देखील घरातून निघायला उशीर झाला. कंपनीत जाण्यासाठी लेट मॉर्निंगची देखील एक बस असते. म्हणून मग कंपनीच्या बस थांब्यावर गेलो. तर कोणीच नव्हते. म्हटलं शेवटी व्हायचं तेच झालं. थोडा पुढे गेलो तर कोणी तरी माझ्याकडे बघत होते. थांब्याच्या जवळ गेल्यावर रोज माझ्याच बस मधून येणारी एक ‘अप्सरा’. ती सोडून बाकीचे ‘नेहमीचेच’ महाराष्ट्राचे जावईबापू नव्हते. तिला बघून वाटलं की बस अजून येऊन गेली नसेल. पण सगळे जावई अचानक गायब कसे, मनात बस निघून गेले की काय याची पाल खूप मोठ मोठ्याने चुकचुक करत होती. तरीही थांबलो. दोन मिनिटांनी मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे असे पहायचो. आणि नजरा नजर झाली की लगेच आम्ही दोघेही दुसरीकडे पहायचो. अस दोन चार वेळा झालं. Continue reading →\n2 प्रतिक्रिया मे 27, 2010 हेमंत आठल्ये\nपाच ह्या अंक बद्दल बोलाव तेवढे कमीच आहे. आणि माझ्या बाबतीत बोललं तर सगळया गोष्टीत पाच आहेच. माझ्या जन्म दिनांकात देखील शेवटी पाच, ज्या महिन्यात जन्म झाला तो महिना देखील पाच. जन्म वर्षातही शेवटी पाच. काय गम्मत आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकिटाच्या क्रमांकात देखील शेवटी पाच होते. आता काहीच घडवून आणलेलं नाही. माझा पहिला मोबाईल नंबरच्या शेवटी देखील पाच होते. सध्याला माझ्या वयाच्या शेवटी देखील पाच आहे. आणि सध्याला असलेले माझ्या वजनात देखील शेवटचा अंक पाच आहे. Continue reading →\n3 प्रतिक्रिया मे 25, 2010 हेमंत आठल्ये\nसकाळी मोबाईलची रिंग वाजली. आजकाल रिंग वाजली तरच सुट्टीच्या दिवशी जाग येते. नाहीतर सूर्यदेव डोक्यावर आल्यावर माझी पहाट होते. आवरून बँकेच्या कामासाठी बँकेत गेलो. तिथे दारातच एक भीमरूपी फोनवर बोलत उभा. कसाबसा बँकेत शिरलो. चेक भरण्याची स्लीप भरत असतांना एकजण फोनवर अकाऊंट नंबर घेत होता. बर, पैसे जमा करायचे एका बँकेत आणि हा पठ्या आला दुसऱ्या बँकेत. बर झालं स्लीप भरल्यावर निदान मला विचारलं. नाहीतर चेक ड्रॉपबॉक्स टाकल्यावर विचारले असते तर जाम पंचाईत झाली असते. काय हुशार लोक असतात. Continue reading →\n2 प्रतिक्रिया एप्रिल 11, 2010 एप्रिल 11, 2010 हेमंत आठल्ये\nही इसवी १५२८ मधील गोष्ट आहे. मीर बाकी नावाचा एक बाबर राजाच्या सरदाराने अयोध्या जिंकली. पराभवानंतर अयोध्येत हाहाकार माजला. दिसेल त्याला मीर बाकी मारत सुटला. त्यावेळी अयोध्येत कोणताही कुष्ठरोगी एक वर्ष राहिला तर त्याचा कुष्ठरोग नाहीसा होतो असा लौकिक होता. शरयू नदीच्या काठाचा आणि राम मंदिराचा तर बोलबाला तर साऱ्या देशभर होता. त्यामुळेच आपल्या नावाची एखादी वास्तू असावी अशी बाबराची इच्छा होती. मीर बाकीने, अयोध्येतील राम मंदिर उध्दवस्त केले. आणि तिथे एक भव्य मशीद बांधायचा घाट घातला. अयोध्येतील लोकांचा विरोध न जुमानता मशीद बांधायचेच असा निश्चयाच त्याने केला होता. त्याच्या लष्करी ताकद पुढे कोणाचे काय चालणार होते मंदिर उद्ध्वस्त झाल्यावर त्याच मंदिराच्या पायावर मशीद उभी करायचा निर्णय त्याने घेतला. झालं मंदिर उद्ध्वस्त झाल्यावर त्याच मंदिराच्या पायावर मशीद उभी करायचा निर्णय त्याने घेतला. झालं कामासाठी मजूर लोक आले. कामाला सुरवात झाली. Continue reading →\n7 प्रतिक्रिया मार्च 30, 2010 मार्च 31, 2010 हेमंत आठल्ये\nदोन दिवसांपूर्वी त्या याहूवर चाटींग वर एक ‘गे’ भेटला होता. अल्स विचारल्यावर त्याला म्हटलं ‘मी मुलगी नाही रे’. आणि कुठून म्हटलं अस करून टाकल. कसाबसा पिच्छा सोडवून घेतला. नाही तरी आता काय म्हणतात ‘कायदा’ केला आहे त्यांच्यासाठी. परवा आपल्या सर्वोच्य न्यायालयाने असंच आणखीन एक ‘लिव्हींग रिलेशनशिप’ला मान्यता दिली. माझ्या मागील कंपनीत एक ‘लिव्हिंग रिलेशनशिप’वाली होती. आता तीचा तो बॉयफ्रेंडचे हे दुसरे ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ होते आणि तिचा हा पाचवा ‘बॉयफ्रेंड’ कम पहिला ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ पार्टनर होता. चांगल आहे. ऐकल्यावर दोन दिवस काय सुचलंच नाही. पण आता हे सर्रास चालत. Continue reading →\n१ प्रतिक्रिया मार्च 26, 2010 मार्च 26, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/hisar-chillar-chikkara-khap-will-welcome-the-miss-world-manushi-275366.html", "date_download": "2018-04-26T22:48:23Z", "digest": "sha1:SE4R5GAC3B7MQKZ7FT4IVO35RNNXUZKW", "length": 12511, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मिस वर्ल्ड मानुषीचं 11 गावांच्या खाप पंचायती करणार स्वागत", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nमिस वर्ल्ड मानुषीचं 11 गावांच्या खाप पंचायती करणार स्वागत\nया हरियाणाच्या छोरीचं आता तिच्या गावी 11 खाप पंचायती मोठ्या जल्लोषात स्वागत करणार आहे.\n28 नोव्हेंबर : हरियाणामध्ये खाप पंचायत म्हणजे काय हे अवघ्या देशाने पाहिलंय. आता याच धरतीतून जगाला गवसणी घालणाऱ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने हरियाणाच नाव सातासुमुद्रापार नेलं. या हरियाणाच्या छोरीचं आता तिच्या गावी 11 खाप पंचायती मोठ्या जल्लोषात स्वागत करणार आहे.\nजात पंचायतीच्या विळख्यात आजही ग्रामीण गाडा अडकलेला आहे. जात पंचायतीच्या जाचाच उदाहरण जर समोर आले तर सर्वात प्रथम खाप पंचायतीचं नाव पुढे येतं. पण हरियाणाची छोरी मानुषी छिि ल्लरच्या यशामुळे खाप पंचायतीने तिचं स्वागत करण्याचा निर्णय घेतलाय. मानुषीचं जगभरात स्वागत होत असतानाच आता ती तिच्या गावी जाणार आहे. छिल्लर-छिकारा खाप या पंचायतीनं मानुषीच्या जोरदार स्वागताची तयारी सुरू केली आहे.\n11 गावांच्या छिल्लर छिकार खाप पंचायतींनी मिळून त्यांच्या या लाडक्या मुलीचं स्वागत करण्याच ठरवलं आहे.\nतिच्या स्वागताबरोबरच दिल्लीच्या निजामपुर गावात जालेल्या छिल्लर-छिकार खाप पंचायतीत अनेक वाईट प्रथा मोडून चांगल्या प्रथांचाही प्रारंभ करण्यात येणार आहे.\nपंचायतीने गावात रात्री होणाऱ्या लग्न सोहळ्यांवर निर्बंध घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लग्न समारंभात होणारा वायफळ खर्च टाळण्यासाठी डीजे, लग्नात दारु पिवून धिंगाना घालणं, फटाके फोडणं या सगळ्यावरही बंदी घालण्यात येणार आहे.\nखाप पंचायतीचे अध्यक्ष बलवान छिल्लर यांनी म्हटलं की, 'मानुषीने आपलं गाव, गोत्र, प्रदेश आणि देशाच नाव उज्ज्वल केलं आहे. मानुषीचा आदर्श समोर ठेऊन खापच्या अन्य मुलीही तिला प्ररित होऊन काम करतील.' त्यामुळे मानुषीच्या यशाने सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Manushi Chhillarखाप पंचायतमानुषी छिल्लर\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/sudarshan-chakra-116070100008_1.html", "date_download": "2018-04-26T22:43:47Z", "digest": "sha1:EOO52OV6OYVYENPU7B5UWIF7RLBXFCU2", "length": 11400, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हरवलेल्या वस्तूच्या प्राप्तीसाठी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजीवनात विसरणे, हरवणे किंवा एखादी मोठी वस्तू परत न मिळणे - सारख्या घटना स्वाभाविकरूपेण घटत राहतात. अशा परिस्थितीत कार्तविर्यार्जुन राजा, जे\nहोते आणि भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राचे अवतार मानले जाते, यांची साधना केल्याने या प्रकारच्या समस्येपासून लगेचच मुक्ती मिळते.\nत्यांच्या साधनेसाठी दिवा लावून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसून आपली मनोकामनांचे उच्चारण करून विष्णूच्या सुदर्शन चक्रधरी रूपाचा ध्यान करा. आणि या मंत्राचा विश्वासपूर्वक जप करा -\nह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्रवान\nयस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्टं च लभ्यते\nवास्तुनुसार असे असावे 'देवघर'\nपरदेशात जायचे असेल तर वास्तूनुसार हे उपाय करून बघा\nमनाप्रमाणे जोडीदार हवा असल्यास, हे करा\nघरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स\nयावर अधिक वाचा :\nह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्रवान\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://techliebe.com/yashogatha2/", "date_download": "2018-04-26T22:59:13Z", "digest": "sha1:IXHOYYTZSWXYWMBU5OORJHXLJ7ICCLKV", "length": 6673, "nlines": 56, "source_domain": "techliebe.com", "title": "यशोगाथा : वॉल्ट डिस्ने | TechLiebe", "raw_content": "\nसुप्रसिद्ध अमेरिकन व्यंगचित्रपट निर्माता आणि दूरचित्रवाणीवरील व्यंग चित्रमालिकेचा जनक वॉल्ट डिस्ने यांचा जन्म 1901 साली शिकागो येथे झाला. जगभरातील बच्चे कंपनीला रिझविणाऱ्या ‘मिकी माऊस’, ‘डोनाल्ड डक’, ‘डॉग फ्लूटा’ तसेच ‘गुफी’ या कार्टून्सना डिस्ने यांनीच जन्म दिला. कॅलिफोर्निया राज्यातील अनाहीम येथील 160 एकर विस्तीर्ण भूमीवर 1955 साली त्यांनी ‘डिस्ने लॅण्ड’ ही अद्भुतरम्य नगरी उभारून जगभरातील सर्व लोकांना स्वप्नांमधील रम्य दुनिया पृथ्वीतलावर कशी अवतरते हेच दाखवून दिले. अमेरिकेला भेट देणारा प्रत्येक विदेशी पर्यटक ‘डिस्ने लॅण्ड’ ला भेट दिल्याशिवाय राहत नाही यातच वॉल्ट डिस्ने यांचे कर्तृत्व झळाळून उठते.\nमिसुरीजवळील मार्सेलीन येथे प्राथमिक शिक्षण घेत असतानाच डिस्ने यांना रंगीत चित्रे काढण्याचा छंद जडला. मात्र पारंपारिक शिक्षणापेक्षाही त्यांचा ओढ अधिकतर चित्रकलेकडेच होता. 1917 ला शिकागो येथे परतल्यानंतर त्यांनी छायाचित्रण कलेचे रीतसर प्रशिक्षण घेतले व 1919 साली कॅन्सासा येथील एका कमर्शियल आर्ट स्टूडिओमध्ये नोकरी मिळवली. तेथे डिस्ने आपला मित्र आयवर्क्स यांच्या मदतीने एक दोन मिनिटे चालणाऱ्या जाहिरात फिल्म तयार करू लागले. ‘अलिस इन कार्टून लॅण्ड’ ही नंतर गाजलेली परीकथामाला त्यांनी या उमेदवारीच्या काळातच प्रथम तयार केली होती.\nआयवर्क्स सोबत प्रथम डिस्ने यांनी ‘ऑस्वोल द रेंबिट’ या पहिल्या कार्टूनची निर्मिती केली. पण मुलांना रिझविणाऱ्या मनोरंजक, आनंदी व खोडकर अशा कार्टून्सच्या शोधात ते होते. अखेर 1927 साली त्यांना आपल्या कल्पनेतील ‘मिकी माऊस’ सापडला व त्यानंतर डोनाल्ड डक, गुफी, फ्लूटा ही पात्रेही त्यांनी विकसित केली. 1937 साली त्यांनी ‘स्नो व्हाईट अण्ड सेव्हन डवोर्फ्स’ ही पहिली पूर्ण लांबीची कार्टून फिल्म तयार केली. त्यानंतर ‘डम्बो’, ‘फ्लॉवर्स ऑफ ट्रीज’, ‘झोरो’, ‘डेव्ही कोकेट’ आणि ‘वंडरफुल वर्ल्ड ऑफ कलर’ या व्यंगचित्रमालिकांनी त्यांना तुफान आर्थिक यश मिळवून दिले.\n← यशोगाथा – १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-girl-killed-her-father-with-the-help-of-her-husband-special-story-469184", "date_download": "2018-04-26T23:45:41Z", "digest": "sha1:MASCGV2SDOM2ZWPPXTHQUY3GAGNSZ4UQ", "length": 13846, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : नागपूर : जावई आणि मुलीकडून वडिलांची हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून विल्हेवाटचा प्रयत्न", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : नागपूर : जावई आणि मुलीकडून वडिलांची हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून विल्हेवाटचा प्रयत्न\nनागपुरात नात्यांना काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मुलीनं आपल्या पतीच्या मदतीनं वडिलांची हत्या केलीय. काय आहे प्रकरण पाहुयात.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nस्पेशल रिपोर्ट : नागपूर : जावई आणि मुलीकडून वडिलांची हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून विल्हेवाटचा प्रयत्न\nस्पेशल रिपोर्ट : नागपूर : जावई आणि मुलीकडून वडिलांची हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून विल्हेवाटचा प्रयत्न\nनागपुरात नात्यांना काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मुलीनं आपल्या पतीच्या मदतीनं वडिलांची हत्या केलीय. काय आहे प्रकरण पाहुयात.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://vishubhau.ranadive.net/2012/09/fdi.html", "date_download": "2018-04-26T22:44:53Z", "digest": "sha1:SKOIRPBQSUOMKV5AINZPREZ6F4L2TYEA", "length": 8976, "nlines": 121, "source_domain": "vishubhau.ranadive.net", "title": "|| विशुभाऊ चा फळा ||: परदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)", "raw_content": "\nहा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी आपला , (नम्र) विशुभाऊ\nरविवार, २३ सप्टेंबर, २०१२\nपरदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)\nपैसा साक्षप्तेच्या नियमा नुसार 'पैसा निर्माणही करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, त्याचे एका रूपातून दुसऱ्या रुपात रुपांतर किंवा देशातून परदेशात स्थलांतर करता येते' .... पैसा खाणे म्हणजे कोणत्याही सरकारी प्रक्रियेत स्वार्थ साधण्यासाठी पैस्याचे केलेले रुपांतर किंवा स्थलांतर होय .... रुपांतरीत पैसा संचित करणे धोकादायक असल्याने मुख्यत्वे त्याचे स्थलांतर केले जाते .... राजकारणातल्या अलिखित नियमानुसार रुपांतर आणि स्थलांतर हि प्रक्रिया आपल्या ५ वर्षांच्या राजवटीतील पहिल्या ३ वर्षात करायची असते ...... पुढील १ वर्षात त्यातील काही पैसा देशात परत आणून पैसा निर्माण केल्याचा भास करावा व पुढे येणाऱ्या निवडणुकी साठी जनसमर्थन मिळवावे....\nपरदेशी प्रत्यक्ष निवेश हि योजना स्थलांतरित पैसा परत आणण्यासाठी सर्वात्कृष्ट पध्दत आहे .... आपल्या जवळील नातेवायाकांना परदेशी स्थाईक करून त्यांचा तर्फे परदेशी कंपनी बनवावी व स्थलांतरित पैसा पुन्हा 'परदेशी प्रत्यक्ष निवेश' योजने मार्फत देशात आणून , देशाची आर्थिक बाजू सावरावी आणि होणारा नफा पुन्हा होता तिथे घेऊन जावा....\nवरील दिलेले नियम आणि प्रक्रिया ह्या परीक्षित असल्या तरी विशेषज्ञांच्या मार्गदर्शना खालीच पार पाडाव्यात ..... घटने मुळे घडलेल्या आकस्मित घटनेला विशुभाऊ जबाबदार राहणार नाहीत \nलेखक : Vishal Ranadive वेळ: रविवार, सप्टेंबर २३, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n:: पत्राने संपर्क ::\n:: विशुभाऊ उवाच ::\n:: लिखाण क्षेत्र ::\nपुस्तक / साहित्य/नाटक (8)\n:: फळ्याचे संग्रहण ::\nपरदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)\n::दारूळी:: नसतेस घरी तू जेव्हा ... ( संदिप खरे ची ...\n:: सर्वाधीक वाचले गेलेले ::\nभुताटकी - भाग १\nआमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरल...\nआज पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात आले होते. कोपरी उड्डाण पुलाचे उदघाटन करण्यासाठी. मी लांबून पहात होतो, तर लोकं त्यांना कांद्याच्या माळा घालत होते...\nएखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...\nकाल संध्याकाळी मी थकून भागून बडोद्याला पोहोचलो .... खरतर काहीही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती ...... पण ज्या प्रमाणे सकाळी उठल्यावर दात ...\nभुताटकी - भाग २\nही २००५ मधली गोष्ट आहे. इंजिनीअरींग साठी पुण्याला (निगडी प्राधीकरण) मध्ये रहात होतो. इंजिनीअरींगचे शेवटचे वर्ष होतं, आणि पेईंग गेस्ट म्हणून...\n:: वाचक संख्या ::\n(C) सर्व हक्क विशुभाऊ रणदिवे यांच्या कडे आरक्षीत... Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2016/04/blog-post_10.html", "date_download": "2018-04-26T23:08:50Z", "digest": "sha1:4S64EPNFRMXSZQXUJWP42DDEN6TULK7E", "length": 10469, "nlines": 114, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: सर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्रकाशन झाले. यावेळी डावीकडून विठ्ठल पाथरूट, केंद्राचे संचालक दीपक पाटील, पीपल्स रिपाइंचे नेते राजाभाऊ इंगळे, ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर, जी. एम. ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, सिद्धाराम पाटील.\nमनातील अस्पृश्यता संपायला हवी : करमरकर\nसोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तेजस्वी आणि प्रेरणादायी महापुरूष होते. पिचलेल्या समाजासाठी त्यांनी देशभर उभ्या केलेल्या चळवळीमुळे कायद्याने अस्पृश्यता संपली; पण सामाजिक न्यायाची भावना संपूर्णत: प्रस्थापित होऊन प्रत्येकाच्याच मनातील अस्पृश्यता संपली तरच बाबासाहेबांचे स्वप्न साकार होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अरूण करमरकर यांनी आज येथे केले.\nडॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राच्या विवेक विचार या मासिकाकडून काढण्यात आलेल्या अभिवादन विशेषांकाचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी करमरकर बोलत होते. माजी सनदी अधिकारी विठ्ठल पाथरूट, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ इंगळे, विवेकानंद केंद्राचे संचालक दीपक पाटील, संपादक सिध्दाराम पाटील मंचावर होते.\nकरमरकर म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनात लहानपणापासून अनेक अन्याय झेलले. अस्पृश्यतेसारख्या अमानुष अन्यायाची धग सोसली; पण यावर त्यांची प्रतिक्रिया सूड भावनेची नव्हती. राज्यघटनेचे एकेक कलम लिहिताना त्यांनी सामाजिक न्यायाचाच विचार केला. न्यायनिष्ठा, समाजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा हे बाबासाहेबांच्या जीवनाचे पैलू होते. सामाजिक न्यायाचाच त्यांनी जीवनभर ध्यास घेतला होता.\nबाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या आपल्या पक्षाचे अधिवेशन आयोजित केले होते. तेव्हा वीस हजार महिला उपस्थित होत्या. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी या महिलांना स्वत:ला अस्पृश्य मानू नका, असा संदेश दिला. गुरांचा मृतदेह न वाहण्याचे आणि दारू न पिण्याचे आपल्या पतीला सांगा याच बरोबरच अर्धपोटी राहून आपल्या मुलांना शिकवा, असा महिलांना संदेश दिला, असे सांगून करमरकर म्हणाले की, बाबासाहेबांच्या जीवनात एकच सकारात्मक बाब होती, ती म्हणजे त्यांचे माता - पिता. वडील लष्कराच्या सेवेत होते. त्यांनी मुलाच्या शिक्षणाला महत्त्व दिले. विलायतेत शिक्षणासाठी जाण्यापूर्वी बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाड यांना आपल्या तेथील शिक्षणाचा उद्देश सांगितला. तेव्हा ते म्हणाले होते की, मला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्तव्यवस्था हे विषय शिकायचे आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी मला विषयांचे शिक्षण घ्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते.\nप्रारंभी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सागर सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रशांत बडवे, कवी मारूती कटकधोंड, शांतीवीर महिंद्रकर, प्रमोद खांडेकर, प्रशांत गायकवाड यांच्यासह श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)\nलेबल: इतिहास, विवेक विचार\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nविवेक विचार : एप्रिल २०१६\nवि. दा. सावरकर यांनी या शब्दांत केला होता डाॅ. आंब...\nडाॅ. आंबेडकर यांना कुसुमाग्रजांची काव्यांजली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्...\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्...\nसर्वस्पर्शी बाबासाहेब - विशेषांक\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1284", "date_download": "2018-04-26T22:49:40Z", "digest": "sha1:KQHKAEBRLLSM3UEHR74OSOAAXNLSMI5Z", "length": 2733, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n2017 या वर्षात, इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 15 फेब्रुवारीला 104 तर 23 जूनला 31 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. यात इस्रोचे दोन कार्टोसॅट उपग्रह, दोन भारतीय नॅनो उपग्रह, एका भारतीय विद्यापीठाचा नॅनो उपग्रह आणि 130 परकीय उपग्रह होते. परकीय उपग्रहांमध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, युएई, चिली अशा 19 देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे.\nअणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1482", "date_download": "2018-04-26T23:04:01Z", "digest": "sha1:H3G3QMQTQL7ATZA7UYZFGWEPTOD35QUC", "length": 15575, "nlines": 77, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nउपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचे राज्यसभेत स्वागत करताना पंतप्रधानांचे भाषण\nआदरणीय सभापती, राज्यसभा सदनातर्फे तसेच, देशवासियांकडून आपले खूप खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.\n11 ऑगस्ट, देशाच्या इतिहासातल्या महत्वाच्या तारखेशी जोडली गेलेली तारीख आहे. आजच्याच दिवशी 18 वर्षाच्या कोवळ्या वयात खुदिराम बोस यांना फासावर चढवण्यात आले.स्वातंत्र्यासाठी कसा संघर्ष झाला, किती जणांनी बलिदान दिले आणि या सर्व घटना पाहता आपणा सर्वांची जबाबदारी किती मोठी आहे याचे स्मरण, ही घटना करून देते.\nआदरणीय व्यंकय्या नायडू हे देशाचे असे पहिले उपराष्ट्रपती आहेत ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे, ही बाब आपणा सर्वांच्या ध्यानात नक्कीच आली असेल.\nआदरणीय व्यंकय्या नायडू असे पहिले उपराष्ट्रपती आहेत, मला वाटते कदाचित ते एकटे उपराष्ट्रपती आहेत जे अनेक वर्षे याच परिसरात, याच वातावरणात वाढले आहेत, कदाचित देशाला असे पहिले उपराष्ट्रपती लाभले आहेत जे या सदनाच्या प्रत्येक बाबीशी परिचित आहेत. सदस्यापासून समितीपर्यंत,समिती ते सदनाच्या कार्यवाही पर्यंत स्वतः या प्रक्रियेतून गेलेले पहिले उप राष्ट्रपती देशाला प्राप्त झाले आहेत.\nते सार्वजनिक जीवनात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून आले. जयप्रकाश नारायण यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, सुशासनासाठी जे राष्ट्रव्यापी आंदोलन झाले, त्यात विद्यार्थीदशेत,आन्धप्रदेश मधून एक विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले. तेव्हापासून विधानसभा असो, राज्यसभा असो, त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचाही विकास केला आणि कार्यक्षेत्राचाही विस्तार केला.त्यामुळेच आज आपण सर्वानी त्यांची निवड करून या पदासाठी गौरवपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सुपूर्द केली.\nव्यंकय्याजी शेतकऱ्याचे पुत्र आहेत.त्यांच्यासमवेत अनेक वर्षे काम करण्याचे सौभाग्य मला लाभले.गाव असो, गरीब असो, शेतकरी असो, या विषयांवर बारकाईने अभ्यास करत प्रत्येक वेळी ते आपल्याकडची माहिती देत राहिले.केंद्रीय मंत्रिमंडळातही ते नागरी विकास मंत्री होते. मात्र मला नेहमी वाटत असे की मंत्रिमंडळात चर्चेदरम्यान ते शहर या विषयावर बोलत असत त्यापेक्षा जास्त रुचीने ते ग्रामीण आणि शेतकरी या विषयावर चर्चा करत असत. हा विषय त्यांना मनापासून जवळचा होता,लहानपणापासूनची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला कारणीभूत असावी.\nव्यंकय्याजी उपराष्ट्रपतीपदावर विराजमान झाले, त्याचे औचित्य साधून साऱ्या जगाला एका गोष्टीची माहिती करून द्यायला हवी, मला असे वाटते की आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. भारताची लोकशाही किती प्रगल्भ आहे याची माहिती देण्याची आपली जबाबदारी आहे .भारताच्या संविधानाची किती मोठी ताकद आहे. आपल्या ज्या थोर पुरुषांनी संविधान दिले, त्या संविधानाचे सामर्थ्य असे आहे की हिंदुस्तानच्या संविधानिक पदावर असे लोक विराजमान आहेत, ज्यांची पार्श्वभूमी गरिबीची आहे,गावातून आले आहेत, सर्वसामान्य कुटुंबातून आले आहेत,ज्यांची पिढीजात श्रीमंती नाही. देशाच्या सर्व संविधानिक पदावर या पार्श्वभूमीतल्या व्यक्ती असणे, भारताच्या लोकशाहीच्या प्रगल्भतेचे दर्शन घडवते आणि हिंदुस्तानच्या सव्वाशे कोटी देशवासियांना याचा अभिमान आहे. संविधानाच्या निर्मात्यांना मी पुन्हा एकदा नमन करतो.\nव्यंकय्याजी यांच्याकडे व्यक्तित्व,कृतित्व आणि वक्तृत्वही आहे.ते भाषण करतात तेव्हा कधीकधी वाटते,जेव्हा तेलगूमधून करतात तेव्हा वाटते वेगाने गाडी चालली आहे.मात्र हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा विचारात स्पष्टता आहे,प्रेक्षकांशी एकरूपता आहे. हा शब्दांचा खेळ नाही,वक्तृत्वाच्या जगात वावरणाऱ्या लोकांना हे माहित आहे की केवळ शब्दांचे खेळ केले तर त्या भावना कोणाच्या मनापर्यंत पोहोचत नाहीत.मात्र विचारधारेवर ठाम विश्वासाने आपला दृष्टिकोन आणि दृढनिश्चयाने जेव्हा शब्द येतात तेव्हा ते आपोआपच जनतेच्या मनाला स्पर्शून जातात.व्यंकय्याजी यांच्याबाबतीत असे घडले आहे, दिसले आहे.\nहे सत्य आहे के ग्रामीण विकासात असे कोणतेच खासदार नाहीत जे सरकारकडे या विषयाबाबत आग्रह धरत नाहीत. सरकार कोणाचेही असू दे, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचे सरकार असू दे, किंवा माझ्या नेतृत्वाखालचे सरकार असू दे, खासदारांची एक मागणी सातत्याने असते आणि ती आपल्या क्षेत्रात प्रधान मंत्री ग्राम सडक कार्यासाठी. आपल्या सर्व संसद सदस्यांसाठी अभिमानाची बाब आहे की देशाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची कल्पना, त्याची योजना याची भेट कोणी दिली असेल तर ती आपल्या उपराष्ट्रपतींनी दिली, आदरणीय व्यंकय्याजी यांनी दिली. अशा गोष्टी तेव्हाच घडत जेव्हा गावाप्रती, शेतकऱ्यांप्रती, दलितांप्रती, पीडित, शोषितांप्रती आपुलकी असते,त्यांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा संकल्प असतो.\nआज उपराष्ट्रपती या नात्याने व्यंकय्याजी आपल्यासोबत आहेत, या सदनात, आपल्या सगळ्यांना काही क्षणासाठी जरा अवघड वाटेल, कारण वकिलांमध्ये, बारमधील एखादा वकील न्यायाधीश झाला तर सुरवातीला, न्यायालयात त्यांच्या समवेत बार सदस्य संवाद साधतात तेव्हा सुरवातीला एक अवघडलेपण येते, अरे कालपर्यंत तर ही व्यक्ती माझ्यासोबत उभी होती, माझ्याबरोबर वाद-विवाद करत होती,आज मी आता कसा संवाद साधावा, त्याचप्रमाणे काही क्षणासाठी आम्हा सर्वांनाच, विशेषकरून या सदनाच्या सदस्यांना,ज्यांनी इतकी वर्षे त्यांच्यासमवेत मित्र या नात्याने काम केले आणि आज ते या पदावर विराजमान आहेत. आपल्या लोकशाहीचे हे वैशिष्ट्य आहे की व्यवस्थेनुसार, त्याला अनुकूल अशी आपण आपली कार्यशैलीही बनवतो.\nमला पूर्ण विश्वास आहे की आपल्यात दीर्घ काळासाठी राज्यसभा सदस्य म्हणून काम करून, सर्व खाचा-खोचा जाणून, परिपक्व झालेली व्यक्ती उपराष्ट्रपती आणि या सभागृहाचे सभापती म्हणून आपल्याला मार्गदर्शन करतील, दिशा देतील तेव्हा या पदाची प्रतिष्ठा अधिक वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान राहील.मला पूर्ण विश्वास आहे, एका मोठ्या बदलाचे संकेत मला दिसत आहेत. ते चांगल्यासाठीच असतील.व्यंकय्याजी या प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान झाले आहेत तेव्हा मी या बाबीचे स्मरण करू इच्छितो,\n‘अमल करो ऐसा अमन मैं\nअमल करो ऐसा अमन मैं\nजहाँ से गुजरी तुम्हारी नजरे\nउधर सें तुम्हे सलाम आए\nत्याच धर्तीवर मी म्हणेन\nअमल करो ऐसा सदन मैं\nजहाँ से गुजरी तुम्हारी नजरे\nउधर सें तुम्हे सलाम आए\nखूप-खूप शुभेच्छा.अनेक अनेक धन्यवाद.\nबीजी -नि चि -अनघा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://discoverpune.com/pune-news/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2018-04-26T22:50:38Z", "digest": "sha1:2BV4VAN2PVPDYOKJYWOFNOU4IGFV5NFI", "length": 8737, "nlines": 145, "source_domain": "discoverpune.com", "title": "'एलआयसी'चे एयर इंडिया करू नका !; 'जीएसटी'ही काढा - DiscoverPune", "raw_content": "\n'एलआयसी'चे एयर इंडिया करू नका \nदेवीशंकर शुक्ला यांनी मांडल्या एलआयसी एजंटच्या मागण्या\nपुणे: ‘एलआयसी’चा व्यवसाय वर्षागणिक कमी होत चालला आहे. अनेक कार्यक्षम विमा प्रतिनिधी केवळ योग्य धोरणांच्या अभावामुळे एलआयसीची नोकरी सोडून जात आहेत. अशात विमा ग्राहकांवर जीएसटीसारखा वाढीव कर लावून सरकार एलआयसीचा पाय अधिकच खोलात टाकू पाहत आहे. हे सारे तातडीने थांबायला हवे. अन्यथा एलआयसीचे एयर इंडिया व्हायला फार वेळ लागणार नाही तसे होऊ देऊ नका. एलायसीला जगू द्या…” अशा शब्दांत लाईफ इन्शुरन्स एजंटस् फेडरेशन आॅफ इंडियाचे (लिआफी) राष्ट्रीय अध्यक्ष देवीशंकर शुक्ला यांनी केंद्रसरकार व एलायसी या दोहोंच्या धोरणांवर टीका केली.\nएल.आय.सी.च्या विमा प्रतिनिधींच्या अनेक मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून, केंद्र सरकार आणि एल.आय.सी.ने यावर त्वरीत तोडगा काढावा यासाठी विमा प्रतिनिधींचे राष्ट्रीय पातळीवरील महाअधिवेशन शनिवार व रविवारी (15 व 16 जुलै) पुण्यात आयोजीत करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शुक्ला बोलत होते. या वेळी डाॅ. कुलदीप बोनल्या, सुधीर पाध्ये आदी उपस्थित होते.\nशुक्ला म्हणाले, ” एकेकाळी भरभराटीला असणारी एयर इंडिया आज योग्य धोरणे आणि योग्य व्यवस्थापन न राबवल्यामुळे डबघाईला आली आहे. एलआयसीच्या बाबतीतही आज योग्य धोरणांचा अभाव दिसून येत आहे. एलआयसीला ज्यांच्यामुळे व्यवसाय मिळतो अशा लाखो विमा प्रतिनिधींच्या कल्याणाचा विचारच आता एलआयसी जणू करत नसल्याचे दिसून येत आहे. यावर लवकरात लवकर उपाय शोधले जायला हवेत.”\nइतर जीवनावश्यक गरजांप्रमाणेच विमा ही देखील जीवनावश्यक गरज आहे. मग तिच्यावर जीएसटी सारख्या कर आकारणीची गरजच काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nया आहेत विमा प्रतिनिधींच्या मागण्या :\n– विमाप्रतिनिधींना योग्य प्रमाणात बोनस मिळायला हवा\n– विमा प्रातिनिधींसाठी हवा कल्याण निधी\n– विम्याचा दर ठरवण्याचे निकष बदला\n– विमा प्रतिनिधींसाठी ग्रॅच्युटी 20 लाख रुपयांपर्यंत असावी\nई सकाळवरील आणखी बातम्या :\nकाश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा\nअडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम\nबाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध\nपंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा – संजय राऊत\nकर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-26T23:08:55Z", "digest": "sha1:Z4DT7MACJV32BKP74FZWZ2EKX6EOEQJ6", "length": 18030, "nlines": 141, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "महाराष्ट्र – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 4 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nजय जय महाराष्ट्र माझा\nमहाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उशिरा देतोय. त्याबद्दल क्षमस्व. आपला महाराष्ट्र खरच खूप सुंदर आहे. अनेक गोष्टी अशा आहेत. ज्याने हा महाराष्ट्र अगदी मढला आहे. डोंगर, नद्या आहाहा क्वचित एखाद्या भूप्रदेशाला असे लावण्य लाभले असेल. इथली लोक देखील तशीच. आणि स्वभावाने अगदी मधुर. कधीकधी याच गोष्टींमुळे महाराष्ट्र ह्या बाकीच्या लोकांच्या डोळ्यात खुपतोय असे वाटते. सतत काही न काही चालूच. कधी भाषेवर तर कधी जागांवर आक्रमणे. आणि कधी कधी तर महाराष्ट्र तोडण्याचीच भाषा. त्याच अस आहे. प्रत्येकजण आपआपली मते, आपल्याला येणाऱ्या अनुभवावरून बनवत असतो. मध्यंतरी भाजप – शिवसेनेचे ‘टाईमपास’ पाहून जाम विटलो होतो. मराठी भाषेला नाही, पण ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाला फारच विटून गेलेलो. पण गेल्या काही दिवसांत अशा लोकांशी सबंध आलेला, की ज्याने मी एकटाच असा नाही असे वाटू लागले..\n3 प्रतिक्रिया मे 3, 2015 हेमंत आठल्ये\nकाही बोलण्याआधी मी माझ्या सर्व मित्रांचा आणि नातेवाईकांचे आभार मानतो. की ज्यांनी ‘अखंड महाराष्ट्र’ला मतदान केले. मला या गोष्टीचा आनंद आहे, की मराठी आणि महाराष्ट्र एक ठेवण्याची भावना अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. माझ्या प्रिय भाजीपाला उर्फ भाजप याला सांगतांना मला आनंद होतो आहे की, मी भाजपचे पंधरा मते, म्हणजे ज्यांनी लोकसभेला किंवा त्याआधीही कायम भाजपला मतदान करत आले. ती मते आजच्या मतदानामध्ये त्यांच्या विरोधात गेली.\nटिप्पणी ऑक्टोबर 15, 2014 हेमंत आठल्ये\nखर तर खूप वेळापासून सुरवात करायचा प्रयत्न करतोय. पण हवी तशी सुरवात अजूनही होत नाही आहे. बऱ्याच दिवसांनी तोंड दाखवतोय, त्याबद्दल क्षमस्व. खर बोलायचे ठरलं तर माझ्या या दोन कन्या रत्नांसोबत कसा वेळ जातो. कळतच नाही.\n१ प्रतिक्रिया ऑक्टोबर 12, 2014 हेमंत आठल्ये\n आज मी या ब्लॉग मधील शेवटची नोंद ‘खरडतो’ आहे. मला समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. ब्लॉग ‘मी’ विषया भोवती फिरत होता. मुळात ‘मी’ हाच एक विषय होता. प्रत्येक वेळी ‘मी’ विषय माझ्याबद्दल होता. माझ्या प्रत्येक गोष्टी माझ्या पुरत्याच होत्या. थोडक्यात, एकटाच ‘ओनर’ होतो. परंतु, आता ‘भागीदारी’ झाली आहे. ‘मी’ चे पन्नास टक्के शेअर परवा मी एका व्यक्तीला दिले आहेत. त्यामुळे आता ‘मी’ माझा राहिलेलो नाही. थोडक्यात स्टेटस ‘सिंगल’चे ‘एंगेज्ड’ झाले आहे. त्यामुळे आता इथेच थांबणे योग्य राहील. Continue reading →\n19 प्रतिक्रिया मार्च 30, 2011 मार्च 29, 2011 हेमंत आठल्ये\nयावेळच्या संक्रांतीच्या दिवशी म्हणजे दिनांक १५ जानेवारी २०११ला महाराष्ट्र टाईम्सच्या ‘पुणे टाईम्स’ पुरवणीत माझी ‘पहिला दिवस’ ही नोंद छापल्याबद्दल मी, महाराष्ट्र टाईम्सचे आभार मानतो. खर तर, खूप आनंद होत आहे. यामुळे माझ्या संक्रांतीच्या दिवसाची सुरवात खरच खूप गोड झाली. यावर उशिरा बोलतो आहे, त्याबद्दल क्षमस्व ब्लॉग सुरु करतांना किंवा आताही अस कोणते वर्तमानपत्र माझ्या ब्लॉगची दाखल घेईल अस वाटलेलं नव्हते. आणि मध्यंतरीचे काही दिवस खरच खूप तणावाखाली गेलेले. Continue reading →\n16 प्रतिक्रिया जानेवारी 17, 2011 हेमंत आठल्ये\nआज ती ऑफिसला आलेली आहे. इतकी मस्त ना सगळच छान वाटत आहे. दोन दिवसाचं जेवण आज दुपारी केल. तेही निम्म्या वेळेत. आज ती खूपच छान दिसते आहे. आज सकाळी तीच्या आनंदात माझ्या पीएमला बिनधास्त पिंग करून ‘भेटायचे आहे’ म्हटले. त्याने दुपारी फोन कर असे बोलला. दुपारी फोन केल्यावर, अरे मी कशाबद्दल तेच सांगायचे राहून गेले. मी इथे कंत्राटदार म्हणून आहे ना. तर मला याच कंपनीच्या पे रोल येण्यासाठी काही करता येईल का ते पाहत होतो. आता तो माझा पीएम आणि माझे आधी घडले बिघडले झाले आहे. Continue reading →\nटिप्पणी ऑक्टोबर 15, 2010 ऑक्टोबर 15, 2010 हेमंत आठल्ये\n‘जाणता पुतण्याचा’ फोन वाजला. डोळे चोळत अंथरुणातून पुतण्याने कुणाचा पहिला तर ‘काकांचा’. गडबडून गजराचे घड्याळ बघितली आणि ताबडतोप फोन उचलून ‘काका बोला’. तिकडून ‘आले वाढदिवसाच्या शुभेच्छा’. पुतण्या ‘तुमचे आशीर्वाद आहेत. पण काका माझा वाढदिवसाला अजून एक आठवडा बाकी आहे. तुम्ही तर आत्ताच शुभेच्छा दिल्यात’. तिकडून आवाज आला ‘आले, तुला माहिती आहे ना, मी कायम घड्याळाच्या पुढे चालणारा माणूस आहे’. पुतण्या ‘तुमचे आशीर्वाद आहेत. पण काका माझा वाढदिवसाला अजून एक आठवडा बाकी आहे. तुम्ही तर आत्ताच शुभेच्छा दिल्यात’. तिकडून आवाज आला ‘आले, तुला माहिती आहे ना, मी कायम घड्याळाच्या पुढे चालणारा माणूस आहे’. पुतण्या ‘हो अगदी, म्हणून तर पक्षाचे चिन्ह..’. तिकडून काकांनी आवाज वाढवत ‘आले, ते घड्याळ तुझ्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आहे. तुम्ही लोक खूप आळशी आहात. म्हणून मी ते घड्याळ घेतले’. ‘माफ करा काका’ पुतण्या उत्तरला. काका करड्या आवाजात ‘माफी असावी, अशी आर्जव किती करणार परपक्षीय लोक जास्त सीट आणतात हे त्यांच्या हुशारी आणि शिक्षणामुळे..’. Continue reading →\n5 प्रतिक्रिया जुलै 22, 2010 जुलै 23, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/news/1648478/passengers-stand-still-on-mumbai-railway-stations-as-apprentice-students-stage-rail-roko-between-dadar-and-matunga-stations-on-central-railway/", "date_download": "2018-04-26T23:07:35Z", "digest": "sha1:KJL6GYVP7GKANOVZ52XIKZDAZBIJDUNG", "length": 9982, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: मागण्यांसाठी विद्यार्थी ट्रॅकवर, प्रवासी अडकले रेल्वे स्थानकांवर | Passengers stand still on Mumbai Railway Stations as Apprentice students stage rail roko between Dadar and Matunga stations on Central Railway | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nमागण्यांसाठी विद्यार्थी ट्रॅकवर, प्रवासी अडकले रेल्वे स्थानकांवर\nमागण्यांसाठी विद्यार्थी ट्रॅकवर, प्रवासी अडकले रेल्वे स्थानकांवर\nदादर- मांटुगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. त्यामुळे कामाला निघालेले अनेक नोकरदार रेल्वे स्थानकांवर अडकून पडले. मात्र रेल्वे कशामुळे ठप्प आहे याबद्दलची कोणतीही माहिती प्रवाशांना देण्यात येत नव्हती. (फोटो: दिपक जोशी)\nकल्याण स्थानकामध्ये अनेक लोकल तसेच एक्सप्रेस गाड्या अडकून पडल्या आहेत. (फोटो: दिपक जोशी)\nसर्वच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी भरून गेले आहेत. रेल्वेने कुर्ल्यापर्यंत काही गाड्या सुरु केल्या आहेत. तर काही गाड्या कुर्ल्यावरून डाऊन दिशेने सोडण्यात आल्या आहेत. (फोटो: दिपक जोशी)\nकल्याण, ठाणे, डोंबिवली यासारख्या मोठ्या स्थानकांबरोबरच जलद आणि धीम्या गतीच्या रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. (फोटो: निलेश पाटील)\nशेवटी अनेकांनी रुळांवरुन चालतच रेल्वे स्थानक गाठले. या रेल रोकोचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला आहे.\nरेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी आम्ही मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.\nकल्याण, ठाणे, डोंबिवली यासारख्या मोठ्या स्थानकांबरोबरच जलद आणि धीम्या गतीच्या रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.\nकल्याण, ठाणे, डोंबिवली यासारख्या मोठ्या स्थानकांबरोबरच जलद आणि धीम्या गतीच्या रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.\nकल्याण स्थानकामध्ये अनेक लोकल तसेच एक्सप्रेस गाड्या अडकून पडल्या आहेत. (फोटो: दिपक जोशी)\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1685", "date_download": "2018-04-26T23:09:29Z", "digest": "sha1:X4NCELD563EEGCC47RERIMA7GTFJMISB", "length": 3713, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nचेन्नई विमानतळावर सीबीआरएन आपत्तीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम\nविमानतळांवर सीबीआरएन अर्थात रासायनिक, जैविक, किरणोत्सारी आणि आण्विक सामुग्रीच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विमानतळ आपत्कालीन यंत्रणेची सज्जता वाढवण्यासाठी राष्‍ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे.\nभारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन ॲण्ड अलाईड सायन्सेस संयुक्तपणे प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे.\nचेन्नई येथील कामराज विमानतळावर आजपासून सुरु झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे अध्यक्ष आणि संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव डॉ. एस.ख्रिस्तोफर यांनी केले.\nया प्रशिक्षण कार्यक्रमात व्याख्याने, प्रत्यक्ष प्रशिक्षण आदींचा समावेश असून, आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात एकूण 200 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1883", "date_download": "2018-04-26T22:51:27Z", "digest": "sha1:DIWJKFE4JOWFK5J2FPSFCEYWS47FPAIB", "length": 2843, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nडेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियर 2017 च्या अजिंक्य पदाबद्दल किंदाबी श्रीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन\nडेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियर 2017 चे अजिंक्य पद पटकावल्याबद्दल भारतीय बँडमिंटनपटू किंदाबी श्रीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.\n“डेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रिमियर 2017 मध्ये मिळविलेल्या लक्षणीय विजयाबद्दल किंदाबी श्रीकांत यांचे अभिनंदन. आपल्या खेळीने आपण प्रत्येक भारतीयाला आनंददायी आणि अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी केली आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://vivekvichar.vkendra.org/2011/04/blog-post_1263.html", "date_download": "2018-04-26T23:13:50Z", "digest": "sha1:QVTVFK7JOZQEJ2HFVV5XIPGHA6OPU2WV", "length": 28062, "nlines": 248, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: अभूतपूर्व स्वागत", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nराष्ट्रीय उपाध्यक्ष, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी\nएका वृत्तात म्हटले आहे की लोकसमूहाच्या त्या लाटा पाहून समुद्रही क्षणभर\nअचंबित झाला अन् लाटानिर्मितीचे आपले काम विसरून अगस्ती ऋषीच्या या\nवारसाचे स्वागत स्तब्ध होऊन पहात राहीला.\nस्वामी विवेकानंद यांना घेऊन येणारी बोट जसजशी भारतीय किनार्‍यासमीप येऊ\nलागली तसे संपूर्ण दक्षिण भारतात एक चैतन्य पसरले. त्यांच्या प्रति आदर\nव्यक्त करण्यासाठी, त्यांचा बहुमान करण्यासाठी गावागावातून लोकांची तयारी\nसुरु झाली. स्वामीजींचे एक सहकारी स्वामी निरंजनानंद हे त्यांच्या\nस्वागतासाठी सिलोन येथे उपस्थित होते. बाकीचे बोट येणार तेथे जमले.\nप्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वामीजींच्या होणार्‍या आगमनाबद्दल संपूर्ण\nभारतात उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांच्या स्वागतासाठी गावागावातून\nस्वागत समित्या स्थापन झाल्या होत्या. या समितीत विविध पंथ-संप्रदायाचे\nआणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आपल्या आगमनाबद्दल\nआपल्या देशबांधवांत किती औत्सुक्य निर्माण झाले आहे, याची खुद्द\nस्वामीजींना कल्पना नव्हती. आपण विदेशात धर्मपताका डौलांनी फडकावली\nत्यामुळे देशबांधव आनंदित झाले असतील याची त्यांना कल्पना होती. पण हा\nआनंद किती पराकोटीचा आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. त्यानाच काय\nकोणालाच कल्पना आली नाही असे ते अभूतपूर्व स्वागत होते. ज्याचे स्वागत\nकरायचे त्यांना आणि जे स्वागत करणार होते त्यांनाही या स्वागताच्या\nभव्यतेची कल्पना आली नव्हती.१५ जानेवारी १८९७ ला सूर्यनारायण कोलंबोच्या\nपूर्व दिशेस उगवले ते विजयपताका फडकावत. स्वगृही परतणार्‍या भारतमातेच्या\nसुपुत्राच्या स्वागतासाठी हा सूर्य जसा उगवला तसेच स्वामीजी लक्षावधी\nभारतीयांच्या हृदयात सहस्त्रसूर्याप्रमाणे उगवले. त्या प्रचंड\nजनसमुदायाच्या भावना आणि दृगोच्चर होणारे प्रेम वर्णन करण्यास शब्द अपुरे\nपडतात. स्वामीजींना घेऊन येणारी बोट लोकांना दिसताच त्यांनी जेट्टीवर एकच\nगर्दी केली. लोकांच्या घोषणा आणि टाळ्याचा गजर यात समुद्र लाटांचा आवाज\nलुप्त झाला. एका वृत्तात म्हटले आहे की लोकसमूहाच्या त्या लाटा पाहून\nसमुद्रही क्षणभर अचंबित झाला अन् लाटानिर्मितीचे आपले काम विसरून अगस्ती\nऋषीच्या या वारसाचे स्वागत स्तब्ध होऊन पहात राहीला. कोलंबो येथे झालेले\nस्वामीजींचे स्वागत हे पहिले सार्वजनिक स्वागत होते. त्यानंतर प्रारंभ\nझाला तो 'विजय ही विजय' या भव्य अभियानाचा. दक्षिणेचे टोक असलेल्या\nकोलंबोपासून उत्तरेचे टोक असलेला अल्मोडा आणि नंतर राजस्थान अशा दिशेनेे\nवर्षभर स्वामींचा स्वागत समारोह चालला होता. प्रांत आणि वेळ यानुसार\nस्वागत समारोहात भिन्नता असलीतरी सर्वत्र उत्साह सारखाच होता. कोलंबो आणि\nदक्षिणेतील इतर शहरात स्वामीजींची मिरवणुक ज्या मार्गाने जाणार त्या\nमार्गावर सडे घालण्यात आले होते. आंब्याच्या पानांची तोरणे दारावर लावली\nहोती. संपूर्ण रस्त्यावर केळीचे खुंट लावले होते. रात्रीची वेळ असेल तर\nलोकांनी रस्त्यावर मशाली पेटवून ठेवल्या होत्या. प्रत्येक घराबाहेर दिवे\nपेटवलेले होते. 'स्वामीजींनी भारतात प्रकाश आणला' हे वाक्य शब्दशः खरे\nठरत होते. मांडव आणि पताका सर्वत्र होत्याच, एका प्रत्यक्ष दर्शीनुसार\nदेवाच्या मूर्तीवर छत्र असते ते छत्र स्वामींच्या डोक्यावर धरण्यात आले\nहोते. देवाचा वार्षिक उत्सव असतो व छबीन्यासाठी मूर्ती बाहेर काढली जाते\nतेंव्हाच हे छत्र बाहेर काढले जाते. स्वामींची मिरवणूक जाताना हर हर\nमहादेवचा घोष चालला होता. सजवलेली घोडागाडी, किंवा बैलगाडी नेहमी असे पण\nरामनदच्या राजांनी स्वामींची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली तर अल्मोडा\nयेथे सजवलेल्या घोड्यावरून मिरवणूक निघाली. स्वामींचा रथ रामनदच्या\nराजांनी स्वतः ओढला. कलकत्ता आणि मद्रास येथे रथ ओढण्यात तरुणांचा\nपुढाकार होता. एका वृत्तानुसार सभा संपली. स्वामी रथात बसले. रथ\nराजनिवासाकडे निघाला. राजेसाहेब इतरांसोबत पायी चालले होते. थोडे अंतर\nगेल्यावर राजांनी रथाचे घोडे सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर राजे व\nइतरांनी रथ गावातून ओढत नेला. स्वामींच्या गौरवार्थ अनेक काव्यरचना\nझाल्या. कोलंबो येथे 'थेवरम' म्हणण्यात आले. मिरवणुकीत वाद्यवृंदावर अनेक\nभारतीय व इंग्रजी गाणी वाजवण्यात आली.त्यावेळचा हा उत्साह एवढा अमाप होता\nकी ते वर्णन आजही वाचताना आपलं अंग मोहरून येते. त्यापैकी कांही वर्णने\nपुढील प्रमाणे आहेत.कोलंबो येथे ''वहातुकीसाठी जी जी साधने होती त्याचा\nवापर करुन तसेच पायी चालत हजारो लोक पानाफुलांनी सजवलेल्या मंडपाकडे धाव\nघेत होते. स्वामीजी रथातून उतरले. मिरवणुकीत सामील होऊन निघाले. ध्वज,\nछत्र आणि श्वेतवस्त्र ही हिंदुच्या मानाची प्रतिके मिरवणुकीत होती.\nवाद्यवृंद समयोचित धून वाजवत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुस मांडव होते.\nदोन मांडवातील अंतर पाव मैल होते. दोन मांडवातील अंतरांत पानाफुलांनी\nसजवलेल्या कमानी होत्या. स्वामीजी मांडवात शिरताच कृत्रिम कमळ उमलत असे,\nत्यातून एक पक्षी बाहेर येई. पक्षाची मुक्ती म्हणजे भारतमातेच्या\nशृखंलामुक्ततेचा संकेत होता. मात्र ही सारी सजावट तशी दुर्लक्षितच\nराहीली. कारण सर्वांच्या नजरा स्वामीजींचा तेजपुंज चेहरा आणि चमकणारे\nडोळे या कडे लागल्या होत्या. या ठिकाणी जणू भारतमातेचे स्वातंत्र्य\nदृगोच्चर झाले.''जाफना येथे ''विश्वविख्यात योगीपुरुषाचे दर्शन\nघेण्यासाठी आणि मिरवणुकीने स्वागत करण्यासाठी बेटावरील सर्व भागातून\nहजारो लोक या शहरात जमले होते. जाफनातील कांगेसंतुरा हा मार्ग हिंदु\nकॉलेजपर्यंत सायंकाळी ६ पासून गर्दीने एवढा फुलून गेला होता की त्यावरून\nएकही वाहन जाणे अशक्य झाले. रात्री ८.३० ला मशाल मिरवणूक काढण्यात आली.\nएका अंदाजानुसार १५ हजार लोक मिरवणुकीत सहभागी झाले. दोन मैल लांबीच्या\nया रस्त्यावर माणसेच माणसेच होती. जणू हा मस्तकांचा समुद्र भासत होता.\nअसे असूनही अथ पासून इति पर्यंत सर्वत्र कमालीची शिस्तबद्धता होती. या\nसंपूर्ण मार्गावर जेवढी घरे होती त्या घराबाहेर नीरयकुडम आणि दीप ठेवले\nहोते. एखाद्याला परमोच्च मान देण्याचा हा हिंदु रिवाज आहे. प्रत्येक\nघराने हा मान त्या थोर सन्यांसाला दिला.''रामगड येथे ''स्वामीजींची\nप्रतिक्षा करणार्‍या हजारो लोकांना फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांच्या\nआगमनाची सूचना देण्यात आली. स्वामी आल्यानंतर आणि मिरवणूक चालू असताना\nआकाशात अनेक अग्नीबाण सोडण्यात आले. सर्वत्र आनंदी आनंद पसरला होता.\nदरबाराच्या खास गाडीत स्वामीजी बसले होते. त्यांच्या शेजारी एक शरीर\nरक्षक होता. महाराजांचे बंधू सर्वांवर देखरेख करीत होते. स्वतः राजेसाहेब\nपायी चालले होते. स्वतः मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. रस्त्याच्या दुतर्फा\nमशाली पेटल्या होत्या. भारतीय व पाश्चात्य संगीत मिरवणुकीच्या आनंदात भर\nघालत होते. 'पहा जगज्जेता नायक आला' हे गीत स्वामीजींच्या आगमनाबरोबर\nसुरु झाले. स्वामीजी मिरवणुकीने समारंभस्थळी पोहचले तेंव्हा निम्मी\nमिरवणूक रस्त्यावरच होती. महाराजांच्या विनंतीनंतर स्वामींनी वाहन बदलले\nनंतर ते शंकरा व्हिला येथे गेले.अल्मोडा येथे ः ''स्वामीजी येथे आले तो\nदिनांक १० मे हा होता. प्रत्यक्षात स्वामींच्या स्वागताची तयारी जानेवारी\nपासून चालू होती. गुडविन हा युरोपिय लेखक म्हणतो 'पारंपारिक पद्धतीने\nनिघालेल्या या मिरवणुकीत अल्मोडाचा प्रत्येक रहिवासी सामील झाला होता.\nघराघरावर दीप असल्याने संपूर्ण शहरात दीपोत्सव सुरु असल्यासारखे भासत\nहोते. स्थानिक संगीत, लोकांच्या घोषणा यामुळे वातावरण भारून गेले होते.\nस्वामीजींच्या बरोबर जे लोक कोलंबोपासून आले होते. त्यांनाही हे स्वागत\nअपूर्व वाटले. प्रत्येक घरातून स्वामींच्या अंगावर फुले व तांदुळ उधळले\nगेले.''शिकागोच्या धर्मसंसदेत स्वामीजींचे भाषण झाल्यापासून भारतीय\nवृत्तपत्रांत स्वामींच्या प्रशंसेने रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध\nझाला. स्वामीजी कोलंबोस पोहाचल्यापासून त्यांच्यावर तारांचा पाऊस पडत\nहोता. त्यात अभिनंदन, शुभेच्छा, भेटीचे निमंत्रण, भाषणाचे निमंत्रण अशा\nसर्व प्रकारच्या तारा होत्या. स्वामीजी राष्ट्रनायक बनले होते. त्यांच्या\nरुपाने भारतमातेला आपला आत्मा गवसला होता. त्यांचा संदेश म्हणजे\nभारतीयांना जागे करण्यासाठी दिलेली हाक होती. अनेक जणांची निमंत्रणे,\nत्यांचा आग्रह यामुळे स्वामीजींना आपल्या कार्यक्रमांत वारंवार बदल करावा\nलागत होता. रामनदच्या राजेसाहेबांच्या निमंत्रणाचा ते जसा स्वीकार करीत\nतसाच इतरांना होकार देत. स्वामीजी २७ जानेवारीला आपल्या येथे येत आहे हे\nकळताच महाराजांना पराकोटीचा आनंद झाला. लगेच त्यांनी हजारो गरिबांना\nअन्नदान केले. प्रत्यक्ष स्वामीजी आले या आनंदाप्रित्यर्थ पुन्हा अन्नदान\nआणि वस्त्रवाटप केले. १ डिसेंबरला खेत्री येथे जाण्यासाठी स्वामी\nविवेकानंद रेवाडी जंक्शनवर आले. तेंव्हा खेत्री आणि अल्वारचे शेकडो लोक\nआपल्या घोडागाडीसह आले होते. तेथे अल्वारच्या लोकांनी एवढा प्रचंड आग्रह\nकेला की स्वामींना खेत्रीच्या ऐवजी आधी अल्वारला जावे लागले.\nपूर्वनियोजित कार्यक्रमातील अशा बदलामुळे पुणे, त्रिचनापल्ली येथे\nस्वामीजींना जाता आले नाही. त्रिचनापल्ली येथे पहाटे ४ वाजता स्टेशनवर\nहजारो लोकांनी एवढी गर्दी केली की स्वामींना बाहेर उतरताच आले नाही.\nतंजावर येथेही याच कारणामुळे त्यांना डब्यातून बाहेर येता आले\nनाही.मद्रासच्या पुढे एक लहानसे स्टेशन आहे. स्वामीजी होते ती रेल्वे\nत्या स्टेशनवर थांबत नव्हती. हजारो लोक स्टेशनवर जमले. त्यांनी\nस्टेशनमास्तरला गाडी थोडा वेळ थांबवण्याची विनंती केली. स्टेशनमास्तरने\nअसमर्थता व्यक्त केल्यावर त्या हजारो लोकांनी रुळावरच ठाण मांडले.\nस्वामीजींच्या दर्शनासाठी ते आपल्या प्राणावर उदार झाले होते. गार्डने\nसमयसूचकता दर्शवल्यामुळे दुर्घटना टळली. गाडी थांबल्यावर स्वामीजी\nडब्याबाहेर आले. रुळावर बसलेल्या लोकांशी बोलले लोकांना दुसरे काय हवे\n स्वामीजींचे डोळे भरून दर्शन. ज्या स्वामींनी लोकांना स्वाभीमान\nपरत मिळवून दिला. त्यांच्या खाजगी आणि राष्ट्रीय जीवनाला एक उद्दिष्ट\nमिळवून दिले. त्यांच्या विश्वासाला एक भक्कम आधार मिळवून दिला.आगमनास एक\nवर्ष पूर्ण झाले तरी स्वामी विवेकानंद यांना सत्काराची निमंत्रणे येतच\nहोती. सततच्या प्रवासाने ते थकले होते. एखादे निमंत्रण स्वीकारले की\nजाताना किंवा येताना वाटेतील अनियोजित निमंत्रणांना तोंड द्यावे लागे.\nपरिणामी वेळापत्रक बिघडणे, वेळे अभावी ठरलेले कार्यक्रम रद्द करायला\nलागणे असेही प्रकार घडत. या सर्व दगदगीचा स्वामी विवेकानंद यांच्या\nप्रकृतीवर प्रतिकुल परिणाम झाला. प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात लोकांना\nस्वामी विवेकानंद यांना पहायचे होते. आयुष्यभर उपयोगी पडेल असा संदेश\nत्यांच्या मुखातून ऐकायचा होता. मानवजातीतील सर्वात प्राचीन आणि वैश्विक\nवारसा म्हणजे वेदांत होय. याचा अर्थ जाणून त्या विषयी ते आश्वस्त होत.\nशारिरीक दृष्ट्या प्रत्येक गावाला भेट देणे हे स्वामी विवेकानंद यांना\nअशक्य होते. पण त्यांचा प्रभाव एवढा दुरगामी ठरला की त्यानंतर भारतीयांनी\nप्रथम त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. नंतर शिकागो येथील भाषणाची\nशताब्दि साजरी केली. या शताब्दि सोहळ्याची शृंखला थांबतच नाही. आता\nभारतवासी त्यांची १५० वी जयंती साजरी करण्यास सज्ज झाले आहेत. स्वामी\nविवेकानंद यांचे स्वागत पूर्णविराम न मिळता अजून चालू आहे.***\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nमामाच्या गावाला जाऊ या...\n‘नालंदा’चे पुनरुज्जीवन : मूळ उद्देश हरवतोय \nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.blogarama.com/arts-and-entertainment-blogs/301289-maharastraca-gauravasali-itihasa-history-maharashtra-blog/832651-ravasaheba-ramarava-patila-urpha-ara", "date_download": "2018-04-26T23:15:25Z", "digest": "sha1:JGOUIUI46O4BHTBOMZLY35L37AGH45CU", "length": 10644, "nlines": 79, "source_domain": "www.blogarama.com", "title": "रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History Of Maharashtra.....\nरावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील\nमहाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांचा हा दै. लोकमत मधील लेख खास आपल्या वाचकांसाठी…\nमी , आर आर …..\nमी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील.\nलोक मला प्रेमाने आबा म्हणतात. आणि आता तीच माझी ओळख बनलेली आहे.\n१६ ऑगस्ट १९५७ साली महाराष्ट्र राज्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात माझा जन्म झाला. अंजनी हे माझे जन्मगाव. शिक्षण क्षेत्रातल्या मा. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत मी माझ्या लहानपणी श्रमदान करून शिकलो. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालामध्ये मी कला शाखेची पदवी घेतली. आणि नंतर मी वकिलीचेही शिक्षण पूर्ण केले.\nमाझ्या सुरवातीच्या राजकीय जीवनामध्ये मी प्रथम १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. नंतर १९९०, १९९५ ,१९९९ , २००४ आणि २००९ साली मी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलो.\nमहाराष्ट्रामध्ये ग्राम विकास मंत्री म्हणून जे गाडगे महाराज स्वच्छता अभियान मी राबवलं त्यामुळे पवार साहेब आणि महाराष्ट्रातल्या जनतेकडून मला शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं.\nमी स्व:त बद्दल बोलायला फार संकोची माणूस आहे. या ब्लॉगच्या निमित्ताने मी माझ्याबद्दल जे तुम्हाला सांगतो आहे ते सांगताना सुद्धा मला फार संकोच वाटतो . गृहमंत्री म्हणून कॅबिनेट दर्जाची मोठी जबाबदारी पवार साहेबांनी माझ्यावर दिली. माझ्या परीने मी हे काम निष्ठेने आणि पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ करण्याचा मी प्रयत्न केला . त्यात मला किती यश आले हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवायचे आहे. त्याबाबत मी या ब्लॉगवर काही बोलू इच्छित नाही.\nमाझ्या आयुष्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण , महाराष्ट्राचे महान लोकनेते वसंतदादा पाटील आणि माझे आदरणीय नेते आणि प्रेरणास्थान शरदचंद्र पवारसाहेब यांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरून भयमुक्तता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेत पोलीसांमार्फत निर्माण करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे.या व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका जबाबदार कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मी पक्षाच्या कार्यक्षमतेमध्ये माझी बुद्धी , क्षमता आणि मेहनत या माध्यमातून पक्षाला अधिकाधिक देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. त्यात मला फार यश आले अथवा नाही याबद्दल माझे नेते आणि माझे सहकारीच सांगू शकतील.\nमला साधेपणा आवडतो. साधी, तळागाळातली माणसे यांच्या सोबत बसून गप्पा मारायला आवडतात, त्यांची सुख-दु:खे जाणून घ्यायला आवडतात. राज्यकर्त्या माणसाला हे खूप आवश्यक आहे असं मला व्यक्तिगतरीत्या वाटतं.\nसत्ता, पैसे येतात आणि जातात पण जोडलेली माणसे आणि जीवाभावाचे खरे मित्र, उत्तम शरीरसंपदा हीच माणसाची खरी संपत्ती असते. या गोष्टीवरून आपल्या भोवतीच्या समाजाचा विश्वास उडत चाललेला दिसतो याचे मला खूप वैषम्य वाटते. अश्या वेळी रेड-इंडियन्स लोकांनी अमेरिकन लोकांना उद्देशून म्हणलेली एक म्हण मला नेहमीच आठवते. ती म्हणजे , “जो पर्यंत शेवटचं झाड मरत नाही, शेवटची नदी सुकत नाही आणि शेवटचा मासा जीव टाकत नाही तो पर्यंत या माणसांना कळणार नाही की माणूस पैसे खाऊन जिवंत राहू शकत नाही.”\nमाझ्याबद्दल याहून अधिक मी लिहू इच्छित नाही. मी जसा आहे तसा आहे त्याला माझा ईलाज नाही. काहींना मी आवडतो काहींना मी आवडत नाही. ज्यांना मी आवडत नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात अजिबात द्वेष नाही.\nमाध्यमांनी मला प्रेमाच्या प्रसिद्धीचं जसं शिखर दाखवलं आहे तसच त्यांनी मला निंदेचा तळही दाखवला आहे. त्यामुळे आता मला गैरवाजवी टीका किंवा स्तुती बरोबर ओळखता येऊ लागलेली आहे.\nया ब्लॉग च्या माध्यमातून जो संवाद मी आपल्याशी साधत राहीन ते शब्द आणि ती वाक्य हे माझ अधिकृत म्हणणं आहे . माझं म्हणजे (आर आर पाटील ) याच . ते जसच्या तसं आपण छापायला माझी काही हरकत नाही.\nरावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2319", "date_download": "2018-04-26T22:51:58Z", "digest": "sha1:XD4AYVLN4LFKPETWV2MNFJRX4ETTBCSV", "length": 21255, "nlines": 146, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एक कूटप्रश्न 'सावधान हे कोडे सोडवायला काही दिवस/महिने जाऊ शकतात' | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएक कूटप्रश्न 'सावधान हे कोडे सोडवायला काही दिवस/महिने जाऊ शकतात'\nचित्रगुप्ताला सुटी घेऊन बाहेर जायचे असते. कपाटाला छोटेसे (तीन आकडी) आकडे जुळवायचे कुलुप लाऊन तो बाहेर पडतो. तेवढ्यात त्याला आर्यभट व भास्कराचार्य भेटतात.\nचित्रगुप्त : बर झाल तुम्ही भेटलात. आता तुम्हाला मी हे कुलुप उघडायचा आकडा सांगतो म्हणजे मी नसताना कुणाला गरज पडली तर माझ्या कपाटातून तुम्ही हवी ती वही काढून देऊ शकाल.\nआर्यभट: चित्रगुप्ता, अस कर की आम्ही दोघे एकत्र आल्याशिवाय ते कपाट उघडता येणार नाही.\nचित्रगुप्त : ही बरी चांगली कल्पना काढलीत. आता मी अस करतो की या तीन अंकी संख्येचे, पहिला एक अंक व दुसरे दोन अंक असे दोन भाग करतो. एकाला त्या दोन भागांचा गुणाकार सांगतो आणि एकाला बेरीज सांगतो. म्हणजे वेळ आली की मग तुम्हालाही थोडी आकडेमोड करावी लागेल आणि मग कुलुप उघडता येईल. आर्यभटा मी तुला कानात गुणाकार सांगतो. भास्कराचार्या तुला मी कानात बेरीज सांगतो. आता मला हे पक्क सांगा की वेळ पडली तरच दोघांनी आपले आक़डे कुणाही दुसर्‍याला सांगायचे. गंमत पहा हे दोन्ही आकडे एकापेक्षा जास्त आहेत.\nआर्यभट: अरे पुरे कर नाहीतर तुझ्या असल्या बोलण्यानेच ते आकडे कळून जातील. (चित्रगुप्त जातो.)\nदोघे अमृततुल्य चहा पीत बसलेले असताना तेवढ्यात तेथे रामानुजम येतो. ते दोघे त्याला चित्रगुप्ताची हकिकत सांगतात.\nआर्यभट: याने मला गुणाकार सांगितला पण त्यावरून काही ते आकडे कुठले हे मला उमगले नाही.\nभास्कराचार्य: मी बेरीज ऐकली तेव्हाच मला कळले की तुला काही ते आकडे उमगणार नाही.\nआर्यभट: आता मला आकडे कळले भास्कराचार्य: आता मला पण आकडे कळले\nरामानुजम: तुम्हाला दोघांना का मला पण ते कळले\nकाय आहेत ते दोन आकडे\nप्रथम दोन नियमनांच्या नंतर (म्हणजे 'अमुक' प्रकारच्या संख्याजोड्या शक्य नाहीत, आणि 'तमुक' प्रकारच्या संख्याजोड्या शक्य नाहीत) मी अडकलो. तरी साधारण डझनभर संख्याजोड्या राहिल्याच.\n(आंतरजालावर कोड्याचे उत्तर शोधले, असे शरमेने सांगावे लागते आहे.) याच दोन नियमनानंतर एक जोडी सोडून उरलेल्या डझनभर संख्याजोड्या प्रयास-प्रमाद पद्धतीनेच (ट्रायल अँड एरर) आंतरजालावरील उत्तरात बाद केलेल्या आहेत. जी जोडी बाद झाली नाही, तेच उत्तर. (त्यामुळे शरम थोडी कमी झाली.)\nप्रयास-प्रमाद पद्धत मुळीच न अवलंबता कोडे सुटू शकते का पुढे श्री. सहस्रबुद्धे अशा प्रकारे कोडे सोडवून दाखवतील, अशी आशा आहे, कुतूहल आहे.\nउत्तर व्यनिने पाठवावे की इथे द्यावे\nराजेशघासकडवी [18 Feb 2010 रोजी 23:10 वा.]\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\n*- \"गंमत पहा हे दोन्ही आकडे एकापेक्षा जास्त \" म्हणजे नेमकं काय जर गुणाकार अ मानला आणि बेरीज ब मानली तर\nअ आणि ब मधे असणार्‍या आकडयांची सन्ख्या १ पेक्षा जास्त असं म्हणायचं आहे की, अ आणि ब ची किंमत १ पेक्षा जास्त आहे असा म्हणायचं आहे \nप्रमोद सहस्रबुद्धे [19 Feb 2010 रोजी 03:04 वा.]\nकखग असे तीन आकडे असणारी संख्या घेतली तर त्याचे दोन भाग केले (क आणि खग) तर क आणि खग हे दोन्ही एका पेक्षा जास्त आहेत.\nउत्तरे सध्या तरी व्यनीने पाठवा म्हणजे इतर सोडवणार्‍यांचा रसभंग नको.\nप्रमोद सहस्रबुद्धे [19 Feb 2010 रोजी 04:36 वा.]\nहे कोडे बरेचसे प्रयास-प्रमाद प्रयत्नाशिवाय सुटते.\nशेवटी प्रयास प्रमाद करावे लागतात पण त्यात फार वेळ जात नाही.\nनली फुन्कली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे .\nश्री सहस्त्रबुद्धे, कमीत कमी दोन दिवस असे कोडे देऊ नका बरे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [20 Feb 2010 रोजी 12:51 वा.]\nकोड्यासाठी बरेच व्यनि आले. त्यातून एक दुरुस्ती करायचे ठरवले आहे.\n'कुलुपाचा आकडा तीन अंकी असण्याचे बंधन नाही. तो दोन वा चार आकडी पण असु शकतो.'\nवरील दुरुस्तीने कोड्याच्या उकल करण्यात काहीसा फरक पडतो.\nहे कोडे सोडवले तेव्हा मला काही दिवस लागले होते. माझ्या पद्धतीने हे कोडे फार प्रयास प्रमाद न करता सोडवता येते. काही जणांनी जास्त प्रयास-प्रमाद करत योग्य उत्तर आणले आहे. आता या कोड्याची फोड करावी का या संभ्रमात मी आहे.\nनितिन थत्ते [20 Feb 2010 रोजी 13:27 वा.]\nअजून थोडं थांबा. विकांताला लोकांना सोडवायचा प्रयत्न करू द्या.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nराजेशघासकडवी [20 Feb 2010 रोजी 19:13 वा.]\nआता या कोड्याची फोड करावी का\nआधी आम्हा सर्वांना अजून डोक्याची फोड करून घेऊ देत :-)\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nएक कूटप्रश्न 'सावधान हे कोडे सोडवायला काही दिवस/महिने जाऊ शकतात'\nशैलेश वासुदेव पाठक [21 Feb 2010 रोजी 12:38 वा.]\nमी गणितात मथ् आहे.\nथोडे थाम्बा हो, कृपया \nप्रमोद सहस्रबुद्धे [24 Feb 2010 रोजी 01:30 वा.]\nकुठलीही सम संख्या कुठल्यातरी दोन मूळ संख्यांची बेरीज असते. (हे गणितातले असिद्ध पण तपासलेले विधान आहे)\nप्रमोद सहस्रबुद्धे [28 Feb 2010 रोजी 02:12 वा.]\nखाली दिलेले उत्तर हे माझे उत्तर आहे. कोडे घालणार्‍या मूळ महान व्यक्तिचे कदाचित ते वेगळे असेल.\nहे कोडे मुख्यतः ४ विधानांचे आहे.\n१. आ: मला माहित नाही. २. भा: मला हे माहित आहे की तुला माहित नाही. ३. आ: मला कळले. ४. भा: मलाही कळले.\nया विधातून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे.\n१.वि. गुणाकार दोन मूळ संख्यांचा नाही. दोन पेक्षा जास्त.\n२.वि. बेरीज सम नाही. (सम असली तर तिचे दोन तुकडे असे निश्चित पाडता येतील के जे मूळ संख्या असतील. यामुळे पहिल्या विधानाचा छेद होतो.)\n२.वि. बेरजेतून २ वजा केले तर उत्तर मूळ संख्या असू शकत नाही. (कारण २ व मूळ संख्या यांनी १.वि. चा छेद होतो)\n३.वि. गुणाकार २^न् गुणिले मूळ संख्या या स्वरुपाचा आहे. (२ चा घातांक न् गुणिले प् न् हा कुठलाही दोन पेक्षा जास्त आकडा तर प् ही मूळ संख्या, न्>१ आणि प्>२)\n३.वि. चे कारण असे. २^न् व मूळ संख्या हे उत्तर असेल तर त्याचे फक्त एकमेव पद्धतीने असे भाग करता येतील के त्यातील एक सम असेल आणि दुसरी विषम असेल. समजा न् = ४ आणि तर या संख्येचे दोन अवयव असे होतात. (प् ,१६),(२प्, ८),(४प्,४),(८प्,२). शेवटचे (१६प्,१) हे दोन्ही संख्येत एक नाही या मूळ विधानाशी छेद देणारी ठरते म्हणून बाद. यातील फक्त (प्,१६) हेच अवयव बेरजेने विषम असू शकतात.\n३.वि . प् ग् आणि २^न् हे बाद ठरतात कारण त्याचे दोन अवयव असे पडू शकतात की एक सम आहे आणि एक विषम आहे. उदा. न् =१ तर (२प्, ग्) आणि(प्, २ ग्) असे ते दोन अवयव आहेत. (ही थोडी गमतीदार शक्यता आहे त्याबद्दल शेवटी)\n३.वि. दोन अवयव नसलेली संख्या साहजिकपणे बाद ठरते त्यासाठी कारण देण्याची गरज नाही.\n४.वि. बेरीज अशा प्रकारे बनली आहे की जिचे केवल एकमेव रित्या २^न् आणि मूळ संख्या असे भाग पडू शकतील.\nकारणः यापेक्षा जास्त प्रकाराने पडले तर भा ते सोडवू शकणार नाही.\nबेरीज ५,७,९,११,१३,१५,१७,१९,२१,२३,२५,२७,२९,३१,३३,३५,३७,३९,४१... अशी असू शकते. यातील मूळ+२ यांनी बनलेली बेरीज बाद ठरते म्हणजे\n५,७,९,१३,१५,१९,२१,२५,३१,३३,३९... या संख्या बाद ठरतात.\nयांची २^न् व मूळ अशी विभागणी करु)\n११ (४,७),(८,३) म्हणून बाद (४.वि.छेद)\n१७ (४,१३) एकमेव म्हणून बरोबर\n२३ (४,१९), (१६,७) म्हणून बाद\n२७ (४,२३),(८,१९),(१६,११) म्हणून बाद.\n३५ (४,३१),(१६,१९) म्हणून बाद.\n४१ (४,३७) एकमेव म्हणून बरोबर.\n४७ (४,४३),(१६,३१) म्हणून बाद.\n५१ (४,४७),(८,४३).. म्हणून बाद\n५३ (१६,३७) एकमेव म्हणून बरोबर.\nअशा अनेक जोड्या निघतात (अगणित\nयासाठी तीन अंकी कुलुपाची योजना केली होती. ज्यात १७(४,१३) व ४१(४,३७) हे दोन आकडे बरोबर बसतात. (कदाचित अधिकही)\nयातील ४,१३ हे उत्तर प्रसिद्ध आहे.\nहे कोडे मांडताना मी रंगवण्यात तीन अंकी कुलुप सांगून चूक केली ती अशी.\nसमजा हे उत्तर २,३,५ अशा गुणाकाराचे बनले आहे.\nतर त्याचे (६,५), (२,१५), आणि (३,१०) हे भाग पडतात. यातील ६,५ हे दोन अंकी असल्याने बाद ठरतात. तर ३,१० हे बेरीज १३ च्या (२,११) जोडीने बाद ठरतात. मग एकमेव उत्तर राहते. (२,१५). राजेश घासकवडी यांनी हे उत्तर दिल्याने माझी पंचाईत झाली (व्यनि द्वारा). माझ्या ध्यानात ३ अंकी कुलुपाचा गोंधळ लक्षात आला.\nनंतर माझ्या लक्षात आले की २,१५ हे ४,१३ या रितीने बेरेजेत लिहिता येते आणि जे वैध उत्तर आहे. म्हणजे २,१५ व ४,१३ ही दोन वैध उत्तरे झाल्याने वि.४. चा छेद होतो. म्हणजे २,१५ व ४,१३ ही दोन्ही उत्तरे बाद ठरतात.\nमग राहता राहिले ४,३७ आणि हे एकमेव (\nमाझ्या तीन अंकी कुलुपाच्या जादा निर्बंधा मुळे ही गंमत झाली. म्हणून हा निर्बंध मूळ कोड्यापेक्षा थोडासा वेगळा ठरतो.\nचुकीची दुरुस्ती करावी का नाही या मनस्थितीत काही दिवस गेले.\nआतापर्यंत दोघांनी उत्तर काढले. मात्र त्यात बहुतेक जास्त प्रयास प्रमादाचा भाग होता असे वाटते.\nहे कोडे माझा मित्र व मी यांनी मिळून जवळपास २५ वर्षांपूर्वी सोडवले. एवढ्या वर्षात मी काही जणांना ते सांगितले पण माझ्या आठवणीतल्या सर्व जणांनी ते अशक्य म्हणून टाकून दिले. उपक्रमच्या निमित्ताने याला भिडणारे मिळाले हे पाहून खूप चांगले वाटले.\nतुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=17&p=4350&sid=173fb70c5000b8d6d7e71dd283ef1936", "date_download": "2018-04-26T22:40:11Z", "digest": "sha1:PVFMLTMXNH4MVPIIDDGVMD4TJZMKMETD", "length": 5859, "nlines": 176, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "आगामी चित्रपट चिंटू २ - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान मराठी कट्टा\nआगामी चित्रपट चिंटू २\nइथे नविन मराठी सिनेमांवर संभाषण अपेक्षित आहे.\nआगामी चित्रपट चिंटू २\n सर्वकाही या सुट्टीत ...\nचिंटू २- खजिन्याची चित्तरकथा, १९ एप्रिल पासून सर्वत्र प्रदर्शित \nRe: आगामी चित्रपट चिंटू २\nया चित्रपटाने निराशा केली\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nRe: आगामी चित्रपट चिंटू २\nहो खरं बोललात तुम्ही\nReturn to “नविन मराठी सिनेमे”\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2014/11/blog-post.html", "date_download": "2018-04-26T23:09:54Z", "digest": "sha1:46WG4EVZFM2SZZWSTK7WEJQHBHC26WKP", "length": 3076, "nlines": 50, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nकॉंग्रेसच्या सर्वसमावेशकतेमुळे राष्ट्रवादीचा अप्रत्यक्ष फायदा होतो, नव्हे ती तरुण जाते. राष्ट्रवादीमधील मराठाप्राधान्य सर्व जगाला स्पष्ट आहे. त्यामुळे मराठेतर समाज राष्ट्रवादीकडे संशयानेच बघतो. तथापि कॉंग्रेस पक्ष आपली सर्वसमावेशकता आपल्या ध्येयधोरनांतूनच नव्हे तर कृतीतूनही बऱ्यापैकी स्पष्ट करतो. त्यामुळे मराठेतर समाजाचे ध्रुवीकरण होणे कठीण जाते. परंतु जेथे आणि जेंव्हा हा मराठा जातिवाद प्रबळ होईल तेथे आणि तेंव्हा मराठेतर समाजाचे ध्रुवीकरण अटळ ठरते. हिंगोली मतदारसंघातील राजीव सातव यांचा विजय या ध्रुवीकरणाचीच परिणती आहे, असे म्हणता येईल काय\nWakeup: लोकाभिमुख प्रशासनाशिवाय लोकशाहीला पूर्णत्...\nआजकाल लोक फार धार्मिकझाल्याचे आढळून येते. पण ते ख...\nआजचा काळ मुखवट्याचाआहे. तुम्ही आत कसेही असा. मुखव...\nभारतीय नोकरशाहीचीकार्यपद्धती भारतीय लोकशाहीशी मुळ...\nसर्व समाजघटकांनी आपापल्याभूमिका व्यवस्थितपणे व प्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/sensex-100-points-now-36746", "date_download": "2018-04-26T23:07:44Z", "digest": "sha1:WUKCSE7GR4BNIQQXSQC4PS47H5PPYNXH", "length": 11997, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sensex 100 points up now सेन्सेक्स 100 अंशांनी वधारला; निफ्टी 9100 अंशांच्या पार | eSakal", "raw_content": "\nसेन्सेक्स 100 अंशांनी वधारला; निफ्टी 9100 अंशांच्या पार\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nमुंबई: भारतीय शेअर बाजाराची आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंचित वाढीसह सुरुवात झाली आहे. बँकिंग, अर्थ आणि एफएमसीजी क्षेत्रातील तेजीच्या पार्श्वभूमीवर निफ्टीने पुन्हा एकदा 9100 अंशांची पातळी गाठली आहे. दरम्यान, सेन्सेक्सदेखील सुमारे 100 अंशांनी वधारला आहे सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी सेन्सेक्स 121.64 अंशांच्या वाढीसह 29,453.80 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 9,119.30 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत असून 33 अंशांनी वधारला आहे.\nआज(शुक्रवार) लोकसभेत वस्तू व सेवा कर विधेयक मांडण्यात येणार आहे. याआधी सोमवारी या विधेयकातील चार महत्त्वाच्या मसुद्यांना मंजुरी मिळाली होती.\nमुंबई: भारतीय शेअर बाजाराची आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंचित वाढीसह सुरुवात झाली आहे. बँकिंग, अर्थ आणि एफएमसीजी क्षेत्रातील तेजीच्या पार्श्वभूमीवर निफ्टीने पुन्हा एकदा 9100 अंशांची पातळी गाठली आहे. दरम्यान, सेन्सेक्सदेखील सुमारे 100 अंशांनी वधारला आहे सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी सेन्सेक्स 121.64 अंशांच्या वाढीसह 29,453.80 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 9,119.30 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत असून 33 अंशांनी वधारला आहे.\nआज(शुक्रवार) लोकसभेत वस्तू व सेवा कर विधेयक मांडण्यात येणार आहे. याआधी सोमवारी या विधेयकातील चार महत्त्वाच्या मसुद्यांना मंजुरी मिळाली होती.\nबाजारात आयटी, ऑईल अँड गॅस व टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये दबाव दिसून येत आहे. याऊलट, ऑटो, बँकिंग, एफएमसीजी क्षेत्रात तेजीचे वातावरण आहे. निफ्टीवर बडोदा बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, आयटीसी आणि भारती एअरटेलचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर बीपीसीएल, टेक महिंद्रा, ओएनजीसी, ग्रासिम आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत .\nबंगल्यावर उभारला शिवरायांचा पुतळा\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या बंगल्यात तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा...\nयेत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या...\nमुलांच्या सवयी आणि आरोग्य\nपालकांच्या मुलांविषयी भरपूर तक्रारी असतात. पण केवळ तक्रारी करीत राहता कामा नये. त्या तक्रारींमागे काही सवयी कार्यरत असतात. या सवयी बदलायला हव्यात...\n‘तनिष्कां’च्या पुढाकाराने टंचाईवर मात\nमलवडी - माण तालुक्‍यातील जलसंधारण चळवळीला सकाळ रिलीफ फंडाची मोलाची साथ मिळाली आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या तनिष्का महिला गटांची चळवळ माणमधील अनेक...\nपुणे - तक्रारीची दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही, आक्षेपार्ह वर्तन केले, चुकीच्या पद्धतीने तपास केला, गुन्ह्याचे स्वरूप सौम्य किंवा तीव्र केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/search?cx=015955889424990834868:frwpj39dz6i&cof=FORID:9&ie=UTF-8&sa=search&siteurl=http://marathi.webdunia.com&q=Relationship+Tips", "date_download": "2018-04-26T23:00:30Z", "digest": "sha1:VC22LNJUGD3MSGTVOA7F2YFQKS5PN3EV", "length": 3970, "nlines": 85, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Search", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/relatedlinks.asp", "date_download": "2018-04-26T22:55:25Z", "digest": "sha1:GLKKJIZ4PPI6G5YGHODKS66EUMPAQW5M", "length": 13528, "nlines": 182, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Related Links - RBI, Indian Banks Association Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nआपले बँक खाते केवायसीची पूर्तता करणारे आहे का \nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=42&t=452&sid=93f1737f82d7703de5a9366f342fdf90", "date_download": "2018-04-26T22:31:02Z", "digest": "sha1:ASYQT36KLWMXSRGTJG33J4QCGRGGKPBM", "length": 8517, "nlines": 190, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "INTERNET DOWNLOAD MANAGER अर्थात IDM - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान टेक्नॉलॉजी/तंत्रज्ञान विभाग सॉफ्टवेअर्स\nयेथे नव्या/जुन्या, चांगल्या/वाईट, वापरण्यास उपयुक्त/अनुपयोगी अशा सर्व सॉफ्टवेअर संबंधी चर्चा व्हावी.\nआपल्यापैकी बरेचजण मोबाइल आपल्या संगणकाला जोडुन INTERNET वापरत असतो.अश्यावेळी काही DOWNLOAD करायाचे झाल्यास गती फार कमी असते.त्यामुळे आपला खूप वेळ वाया जातो.आणि कधीकधी लिंक तुटन्याचीही शक्यता असते.त्यावेळी IDM(INTERNET DOWNLOAD MANAGER)हे नक्कीच मदत करील असे मला वाटते.\nमी स्वत: सॉफ्टवेअर हे वापरतो.मीच काय जगातले अनेक लोक हेच सॉफ्टवेअर वापरतात.हे सॉफ्टवेअर वापरल्याने गती ५०० पट वेगाने वाढते असा त्यांच्या निर्मात्यांचा दावा आहे.हे सॉफ्टवेअर ३० दिवसाच्या मुदतीच्या आत रजिस्टर करावे लागते.ते DOWNLOAD करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर तिच़की मारा.\nसमजा मी एखादी गोष्ट डाऊनलोड करत आहे आणि अचानक लाईट गेले म्हणून मी अर्धवट डाऊनलोड थांबवून पुन्हा PC बंद करून परत चालू केल्यानंतर मी जेथे थांबवल होत तेथुनच पुढे यात कंटिन्यु होते का नेहेमी सारखे पुन्हा पहिल्यापासून सुरू करावे लागते मी अजून वापरले नाही हे पण ट्राय करायला काही हरकत नाही. thanks for share\nमराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर\nतू म्हणालास कि जर एखादी गोष्ट डाऊनलोडला ठेवली आणि लाईट गेले असता ते डाऊनलोड तसेच सेव्ह राहते आणि जेव्हा लाईट येईल तेव्हा ते तुम्ही पुन्हा अर्ध्यापासून सुरु ठेवू शकता\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=9&t=3622&p=4380&sid=74324b5e8ab9491ffd9c4e053959aebe", "date_download": "2018-04-26T22:57:47Z", "digest": "sha1:U2FFJ7UISWS3X66PAGTHED3BREQ7UBMQ", "length": 6022, "nlines": 140, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "श्रावणात : अंत आणि आरंभ - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान लेखकांचा अड्डा कविता\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nकविता केवळ इथेच लिहाव्यात\n*येथे पोस्ट केल्या जाणा~या कविता जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी \"संकलित\" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या\n* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nजीर्ण-शीर्ण कातडी सर्प हा टाकतोच. त्यात शेषाने पृथ्वीला उचलून धरले आहे. जीर्ण कातडी टाकण्यासाठी पृथ्वीला समुद्रात बुडवावे लागेलच. माणसाच्या पाशवी कृत्यांमुळे पृथ्वीचा देह हि जीर्ण-शीर्ण झाला आहे. प्रलय पृथ्वीला पुन्हा नवीन चैतन्य मिळवून देणारा आहे...\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-113060600006_1.html", "date_download": "2018-04-26T23:00:11Z", "digest": "sha1:DEY2LHYEWPKHYC37SBVUCBCBJSPBZ2LM", "length": 10921, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल (06.04.2018) | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : मानसिक संयम ठेवा. विशेष यात्रा आणि कलात्मक कामात लाभ प्राप्तिचा योग. आर्थिक वादात विशेष कार्य योग.\nवृषभ : संपत्तीच्या खरेदीत लाभ होईल. महत्वाची कामे होतील. नवीन विचार किंवा योजनांवर चर्चा होईल. सामाजिक आणि राजकीय ख्याति वाढेल.\nमिथुन : विशेष देण्या घेण्या पासून लांब रहा. धार्मिक कामात रूचि. धार्मिक कामांचा योग. आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग.\nकर्क : कामात वेळेला महत्व न दिल्याने मानसिक क्लेश होईल. मतभेदांपासून लांब राहून शांतिपूर्वक कार्य करा.\nसिंह : संतोषप्रद वातावरण राहील. कार्य स्थिति अनुकूल रहाण्याची शक्यता. कामं वेळेत पूर्ण होतील. विशेष सहयोग, मार्गदर्शन मिळेल.\nकन्या : पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील.\nतूळ : आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. रोग,शत्रु, वादमध्ये व्यय योग.\nवृश्चिक : मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.\n‍धनू : आपली मनमेळाऊ आणि धैर्याची प्रकृतिने समाजात व परिवारात आदर मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल.\nव्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.\nमकर : प्रगतिवर्धक बातम्या मिळतील. मुलांची उन्नति प्रसन्नता देईल. आधी केलेल्या कामाचे फळ मिळेल. बिघडलेले संबंध सुधारतील.\nकुंभ : जुनी कामे झाल्यामुळे उत्साह आणि प्रसन्नता वाटेल. मित्रांच्या सहाय्याने अनुकूलता वाढेल एवं दिवस उत्तम जाईल.\nमीन : वाहन क्रय करण्याचे योग. प्रयत्नांनी यश संपादन. संबंधांवर विशेष लक्ष द्या. जास्त प्रयत्न करावे लागतील.\nजन्मवारावरुन ओळखा तुमचा स्वभाव\nआज तुमचा वाढदिवस आहे (16.03.2018)\nयावर अधिक वाचा :\nकपाळावर कुंकू का लावतात\nविवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल पण यामागील कारण काय\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/crime-in-solapur-118011000013_1.html", "date_download": "2018-04-26T23:02:04Z", "digest": "sha1:XRSUZAT335XVHWMSRQOFZCHDX4OITOHH", "length": 10628, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "75 वर्षांच्या प्रियकराचा खून; 65 वर्षांची प्रेयसी निर्दोष | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n75 वर्षांच्या प्रियकराचा खून; 65 वर्षांची प्रेयसी निर्दोष\nउत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज शिवारात प्रियकर हिरालाल बाबूराव गायकवाड (वय 75, रा. लिमयेवाडी) यांचा खून केल्याच आरोपातून त्याची प्रेयसी नीलावती कुंडलिक माळी (वय 65, रा. हिरज) हिची निर्दोष मक्कता करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधिश डी. के. अनभुले यांनी दिला.\nहिरालाल गायकवाड यांच्या हिरज येथील शेतात आरोपी नीलावती ही कामास होती. त्यांचत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिने हिरालाल यांचकडे घर बांधणे व खर्चासाठी पैसे मागितले होते. त्यांनी ते देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे आरोपी नीलावती हिने हिरालाल याचा खून केला, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. वैधकीय पुराव्यावरून असे दिसते की, हिरालाल यांच्या शरीरावर दोन प्रकारच्या हत्याराने मारलेल अनेक जखमा आहेत. त्यावरुन दोन हल्लेखोरांनी वेगवेगळ हत्याराने हिरालालवर हल्ला केला आहे. वयस्कर स्त्री एवढ्या जखमा करणे शक्य नाही. केवळ संशयावरून आरोपीस गुंतविण्यात आले आहे. असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.\nयात आरोपीतर्फे अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. जयदीप माने तर सरकारतर्फे अ‍ॅड.प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.\nमहात्मा गांधी हत्या : पुन्हा नव्याने तपास नाही\n'आधार'च्या गोपनीयतेची दिली बातमी, झाला गुन्हा दाखल\nआईच्या प्रियकराचा त्यांनी केला खून\nनितीन आगे खून खटला : पुन्हा न्यायालयात सुरु होणार\nपुणे असुरक्षित : तरुणीवर बलात्कार\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-41959481", "date_download": "2018-04-26T23:34:02Z", "digest": "sha1:HFTC2OUJUBPT7IRFSFANQAC7TQZO6MNT", "length": 7034, "nlines": 108, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : हा सोनेरी पक्षी तुम्हालाही भुरळ पाडेलच! - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : हा सोनेरी पक्षी तुम्हालाही भुरळ पाडेलच\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nएक सोनेरी पक्षी अनादीकाळापासून सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनलेला आहे.\nमूळ चीनमध्ये आढळणारे हे सोनेरी पक्षी सतराव्या शतकात ब्रिटनमध्ये नेमबाजीसाठी आणण्यात आले. पण अठराव्या शतकात एका भारतीय राजकुमारनं त्याच्या नॉरफोक राज्यात हे पक्षी आणले.\nहे पक्षी आज ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या सोनेरी पक्ष्यांचे पूर्वज मानले जातात.\nया पक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. चीनमध्ये त्यांच्या अधिवासाची ठिकाणं समजली जाणारी बांबूची वनं निम्म्याने घटली आहेत.\nअंटार्क्टिकामधील बर्फाखाली नेमकं दडलंय काय\nअंटार्क्टिका : पेंग्विनच्या हजारो पिल्लांचा मृत्यू कशामुळे\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ कर्नाटकाच्या राजकारणावर मठांचा प्रभाव नेमका कसा असतो\nकर्नाटकाच्या राजकारणावर मठांचा प्रभाव नेमका कसा असतो\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : व्हिएतनामधला हिंदू धर्म संपुष्टात येणार\nपाहा व्हीडिओ : व्हिएतनामधला हिंदू धर्म संपुष्टात येणार\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : 'तुम्ही त्या वाईट मुस्लिमांचं काय करणार आहात\nपाहा व्हीडिओ : 'तुम्ही त्या वाईट मुस्लिमांचं काय करणार आहात\nव्हिडिओ दक्षिण कोरिया उत्तर कोरियाला या भोंग्यांमधून काय ऐकवतं\nदक्षिण कोरिया उत्तर कोरियाला या भोंग्यांमधून काय ऐकवतं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : बंगळुरूकरांचे वर्षांतले 250 तास निव्वळ ट्रॅफिकमध्ये वाया\nपाहा व्हीडिओ : बंगळुरूकरांचे वर्षांतले 250 तास निव्वळ ट्रॅफिकमध्ये वाया\nव्हिडिओ सीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं\nसीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/loss-in-sugar-export-sugar-prices-1661069/", "date_download": "2018-04-26T22:42:28Z", "digest": "sha1:AGI5CA4XTJU3R7OYNG2SOZZNL3TX2JHQ", "length": 24117, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loss in sugar export sugar prices | साखर निर्यात तोटय़ाची, तरीही दीर्घकालीन लाभाची! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nसाखर निर्यात तोटय़ाची, तरीही दीर्घकालीन लाभाची\nसाखर निर्यात तोटय़ाची, तरीही दीर्घकालीन लाभाची\nभरीव निर्यात अनुदान देण्याची मागणी\nप्रचंड साठय़ामुळे दरघसरण; भरीव निर्यात अनुदान देण्याची मागणी\nसाखर दराची घसरगुंडी सुरू झाल्याने साखर कारखानदार चिंतेत असून, शेतकऱ्यांची उसाच्या देयकासह अन्य देणी कशी भागवायची याचा पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत साखर निर्यात करण्याचा एक मार्ग डोळ्यासमोर दिसत आहे. साखर निर्यात करायची तर विदेशात साखरेला मिळणारा दर परवडणारा नसल्याने ही वाटही कठीण असल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. त्यामुळे साखर निर्यातीसाठी शासनाने पूर्वीप्रमाणे भरीव अनुदान द्यावे, अशी मागणी पुढे करण्यात आली आहे. साखरेचा साठा प्रचंड असून, सध्या निर्यात तोटय़ाची असली तरी निर्यातीनंतर देशांतर्गत दर वाढणार असल्याने ही निर्यात लाभदायी ठरणार आहे.\nअनुदानाचा पाठपुरावा केला पाहिजे, पण केवळ त्यावर अवलंबून न राहता साखर निर्यात केल्यास देशातील साखर साठा कमी होऊन दरात काही प्रमाणात वाढ होईल. त्यातून साखर उद्योगाचे अडलेले अर्थकारणाचे गाडे चालू लागेल, असे साखर अभ्यासकांचे म्हणणे आहे. पुढील हंगामात साखरेचे उदंड पीक येणार असल्याने विद्यमान साठा जितका रिकामा करता येईल, तितका तो करण्याची गरजही निर्माण झाली आहे. साखर निर्यात करण्याबाबत मतभिन्नता असली तरी याच मार्गाने जाण्याच्या पर्याय सध्या तरी दिसत आहे.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nयंदा राज्यात आणि देशभरातही ऊसाचे भरघोस पीक आले. या हंगामात उसाची कमी उपलब्धता होईल, असा अंदाज होता. पण तो फोल ठरला. मार्चमध्ये हंगाम संपणार, अशी चर्चा सुरुवातीला होती. आता एप्रिलचा पहिला पंधरवडा संपत येत असला तरी कारखान्यांची धुराडी अजूनही पेटलेली आहेत. बक्कळ उत्पादन झाल्याने साखरेचे करायचे तरी काय, याची चिंता भेडसावू लागली आहे.\nमागील शिल्लक, यंदाचे मोठे उत्पादन आणि पुढील हंगामातही जोमदार उत्पादन अशी सलग तीन हंगामाची गोळाबेरीज असल्याने उदंड साखरेने साखर कारखानदारांमध्ये चलबिचल सुरू आहे. शिवाय, साखरसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने दरही घसरत चालले आहेत.\n२०१६- १७ मध्ये ऊसाची मोळी टाकताना मागील हंगामाची ५० लाख टन साखर शिल्लक होती. त्यात आधीच्या गळित हंगामात उत्पादित झालेली सुमारे २५० लाख टन साखर होती. म्हणजे, गेल्या वर्षी ३०० लाख टन साखर उपलब्ध होती. यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात ४० लाख टनापेक्षा अधिक साखर शिल्लक होती. २०१६-१७ सालच्या हंमागील हंगामात साखर उत्पादनात घट झाल्याने साखरेचे भाव वधारले होते. अशातच केंद्र सरकारने ४० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याने दुधात साखर पडली. साखर दराचा आलेख आणखी उंचावला. यावर्षी हंगाम भरात असताना म्हणजे ऑक्टोबरमध्ये साखरेचा दर ३८०० रुपये प्रति क्विंटल होता. दर वाढत राहणार अशी खूणगाठ बांधून साखर कारखानदारांनी एफआरपी अधिक २०० रुपये प्रति टन असा कोल्हापूर पॅटर्न जाहीर केला. महिन्याभरात दराचे चित्र पालटले आणि हा दर डिसेंबरअखेर तीन हजार रुपये प्रतिक्विंटल असा कोसळला. नंतरच्या पाच – सहा महिन्यांत दरात आणखी ५०० रुपयांनी घट झाली. दर कोसळत राहिल्याने शेतकऱ्याच्या ऊसाच्या देयकासह अन्य देणी कशी भागवायची याचा पेच पडला आहे. साखरेचे उत्पादन वाढले असून ती ठेवायला कारखान्याची गोदामे कमी पडत आहेत. पुढील हंगामही ऊसपिकाला बरकत देणारा असल्याचा अंदाज वर्तवला जात असल्याने साहजिकच साखर उदंड झाल्याचे दिसून येणार आहे.\nआजचे नुकसान, उद्याचा फायदा\nदेशातील साखरेच्या अतिउपलब्धतेने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर निर्यातीची मात्रा लागू केली असल्याने हरेक कारखान्याला विहित कोठय़ानुसार साखर निर्यात करणे बंधनकारक ठरणार आहे. पण, मुद्दा उद्भवतो तो निर्यात केल्याने प्रतिटन सुमारे ८०० रुपये प्रति क्विंटल तोटा सहन करण्याचा. राज्याचा निर्यात कोठय़ाचा विचार करता निर्यात केल्याने साखर कारखान्यांना सुमारे ५०० कोटी रुपये नुकसान सोसावे लागणार आहे. अर्थात, असा तोटा होणार असला तरीही निर्यात हाच योग्य उपाय असल्याचे मत साखर अभ्यासक व्यक्त करतात. याबाबत शाहू साखर कारखान्याचे निवृत्त कार्यकारी संचालक विजय औताडे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यांचे म्हणणे असे की, प्रसंगी तोटा होणार असला तरी देशातील साखरेचे दर क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढले तरी शिल्लक साखरेच्या प्रमाणाचा विचार केल्यास हा तोटा भरून निघण्यास मदत होणार आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या साखरेची प्रक्रिया, तिचा दर्जा पाहता ही साखर बव्हंशी आशियाई, आफ्रिकन आदी छोटय़ा देशांतून खरेदी केली जाते. म्हणजे निर्यातीचे दरवाजेही सीमित आहेत. नोव्हेंबपर्यंत (आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी) २० लाख टन साखर निर्यात करणे तसे सोपे नाही. आता लग्नसराई , शीतपेये, मिठाई, उत्तर भारतातील सण पाहता साखर मागणी वाढीस लागेल. साखर कारखानदारांच्या हातात चार पसे येऊन थकीत देणी भागवता येणार आहेत, असेही ते म्हणाले.\nदेशांतर्गत साखर साठा कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारने २० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला आहे. साठा कमी झाल्याने दराला उभारणी येईल, अशी अटकळ त्यामागे आहे. पण हे गणित इतके सहज-सोपे नाही. एकतर, जगभरात साखर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने तिथेही दराची रडकथा कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति क्विंटल २१०० रुपये भाव मिळत आहे. भारतात आजघडीला २९०० रुपये दर मिळत आहे. म्हणजे साखर निर्यात करण्यासाठी ८०० रुपये तोटा स्वीकारावा लागेल. शिवाय, साखर कारखान्यांनी हंगाम सुरू करण्यासाठी बँकाकडून प्रति पोते सुमारे २६५० रुपये कर्ज घेतले आहे. म्हणजे, निर्यात दर २१०० रुपये आणि बँकेची उचल २६५० रुपये यातील फरकाची रक्कम बँकेकडे भरल्याशिवाय बँक आपल्या कब्जातून साखर कारखान्याच्या बाहेर पडू देणार नाही. हा तिढा आधी सोडवावा लागेल, असे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे संस्थापक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. त्यासाठी शासनाने साखर निर्यात करण्यासाठी साखर तसेच वाहतूक असे दुहेरी अनुदान दिले पाहिजे. शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना तसेच विद्यमान सरकारच्या काळातही असा निर्णय झाला होता. आता त्याची पुन्हा अंमलबजावणी झाली पाहिजे. जगात सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या ब्राझीलने यंदा ऊसापासून इथेनॉल करण्यावर भर दिला आहे. यामुळे साखर निर्यात करण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. पावसाळ्यात साखर निर्यातीला मर्यादा येत असल्याने हा निर्णय तातडीने होण्याची गरज मुश्रीफ यांनी व्यक्त केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/delhi-high-court-comment-on-election-commission-1651657/", "date_download": "2018-04-26T22:54:27Z", "digest": "sha1:A2K5MUTUHU7SAZYBQLCNY2XHEGQBFOUU", "length": 17170, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Delhi High Court comment on Election Commission | संशयास्पद तत्परतेला चपराक | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nदिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी केवळ स्थगिती दिली आहे.\nआम आदमी पक्ष अर्थात आपच्या दिल्ली विधानसभेतील २० आमदारांना अपात्र ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी केवळ स्थगिती दिली आहे. तो रद्द ठरवलेला नाही. तरीही आपचे देशभरातील समर्थक आणि मोदी-भाजप-सरकार विरोधकांना हा नैतिक विजय वाटणे अतिशय स्वाभाविक आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय स्थगित ठेवताना उच्च न्यायालयाने जे शब्द वापरले, ते फार महत्त्वाचे आहेत. हा आदेश काढताना आपच्या आमदारांचे म्हणणेच ऐकून न घेता निवडणूक आयोगाने त्यांना नैसर्गिक न्याय नाकारला, यावर न्यायालयाने बोट ठेवले आहे. या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणे किंवा उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे २० आमदारांची बाजू ऐकून घेणे असे दोन पर्याय आता निवडणूक आयोगासमोर उरले आहेत. पण या प्रकरणात उच्च न्यायालयाने दाखवून दिलेली ‘नैसर्गिक न्याय नाकारल्या’ची त्रुटी सर्वोच्च न्यायालयातही अधोरेखित होऊ शकते. त्यामुळे दुसरा पर्यायच निवडणूक आयोग स्वीकारेल अशी चिन्हे आहेत. आपच्या २१ आमदारांची संसदीय सचिवपदी झालेली नियुक्ती लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लाभाची पदप्राप्ती ठरते, असे दाखवत निवडणूक आयोगाने १९ जानेवारी रोजी २० आमदारांची (एका आमदाराने दरम्यानच्या काळात राजीनामा दिला) पात्रता रद्द ठरवली होती. आयोगाने १९ जानेवारीच्या शुक्रवारी यासंबंधीची विनंती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केली आणि त्यांनीही दुसऱ्याच दिवशी म्हणजे २० जानेवारी रोजी ती मान्य केली आहे, अशी माहिती रविवारी सकाळी देण्यात आली. आठवडय़ाअखेरीस घडलेल्या त्या घडामोडींमुळे आपच्या आमदारांना आणि पक्षाला न्यायालयात त्वरित दादही मागता आली नव्हती. निवडणूक आयोगाला लोकप्रतिनिधी आणि संबंधित मुद्दय़ांबाबत नियम बनवण्याचे आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. पण या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवल्यानंतर सुनावणी आणि संबंधितांची बाजू ऐकून घेण्याचे सोपस्कार पार पाडलेच पाहिजे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत त्या वेळी निवडणूक आयुक्त असताना, प्रथम त्यांनी या प्रकरणातून स्वत:ला अलिप्त ठेवले होते. नंतर मात्र ते या प्रकरणी सहभागी झाले, यावरही न्यायालयाने आक्षेप नोंदवला. हे सगळे अभ्यासल्यावर असे लक्षात येऊ शकते की, निवडणूक आयोगाने सर्वसाधारण प्रक्रियेचे तारतम्य पाळलेले नाही. आपची कृती कायद्याच्या कसोटीवर उतरते की नाही याची वाट पाहण्याची सबुरी केंद्र सरकारकडे असणे अशक्यच. संसदीय सचिव हे लाभाचे पद असल्याचा निवडणूक आयोगाचा दावा आहे. पण अशी पदे इतर काही राज्यांतील आमदारही विनासायास, विनाविरोध उपभोगत आहेत. त्यांच्याबाबतीत काय करायचे, याविषयी एकवाक्यता नाही. आपच्या आमदारांविरोधात तक्रार झाल्या झाल्या सारी यंत्रणा- यात निवडणूक आयोग आणि राष्ट्रपती अशी घटनात्मक पदेही आली- तत्परतेने कामाला लागली आणि लगोलग २० आमदारांच्या अपात्रतेची कारवाई पूर्णही झाली. लाभाच्या पदांविषयी घटनेत निश्चित उल्लेख आढळत नाही. वेळोवेळी वेगवेगळ्या न्यायालयांनी दिलेले निकाल हाच काय तो याबाबतचा कायदेशीर दस्तावेज. जिथे इतकी अनिश्चितता या कायद्याच्या व्याख्येमध्येच आहे, तिथे कोणताही निर्णय घेताना समोरच्याची पूर्ण बाजू ऐकून घेण्याचे शहाणपण निवडणूक आयोगाने दाखवायला हवे होते. ते दाखवले गेले नाही इतकेच न्यायालयाच्या आदेशातून स्पष्ट झाले आहे. यातून निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेच्या हेतूंविषयीदेखील संशय निर्माण होतो- आणि गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम केंद्र सरकारच्या सोयीनेच जाहीर झाला या आधीच्या आक्षेपापेक्षा हा आक्षेप गंभीरही ठरतो- हे आयोगाने लक्षात ठेवलेले बरे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://krishidesh.com/2015/01/18/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:49:28Z", "digest": "sha1:W5U5VYMEWAPFQNY3AHUF7PLFUHZ5SCMH", "length": 12885, "nlines": 109, "source_domain": "krishidesh.com", "title": "शासन व्यवस्था का व कशी पाहिजे - मोदी", "raw_content": "\nएक विचार, एक प्रवास\nमहाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची यादी\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\n कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\nमेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nपोरा संग बसून नका काढू फोटू\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nCategories Select Category Freedom Team (3) Personal Disputes (1) Travel (2) World Affairs (15) अभंग (3) आंबेडकर (2) आतंकवाद (5) आत्महत्या (4) इतिहास (16) उद्यम व्यवसायिकता (4) उपक्रम (10) कविता (15) ग्रामपंचायत (2) चळवळ (4) चाणक्य (1) तुकाराम महाराज (2) पंथ (3) भटकंती (1) भारत (119) मराठी (48) माझे विचार (45) राजकारण (76) शिवाजी (5) शेती (67) संभाजी (3) संस्कृत (4) स्वातंत्र्य (2) हिंदी (11) हिंदू (11)\n« मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते »\nशासन व्यवस्था का व कशी पाहिजे – मोदी\n१६ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील शासन व्यवस्था का व कशी असावी यावरील विचार आंतरराष्ट्रीय वित्तीय परिषदेमध्ये मांडले. त्यांनी केवळ हे विचार बोलून दाखवले, परंतु ते कधी आणि कशा रीतीने पूर्ण करणार याविषयी वाच्यता नाही केली. असो, वरकरणी तरी त्यांनी मांडलेले खालील विचार देशासाठी चांगले आहेत असे मानता येईल. तसेच पंतप्रधान बोलतात त्यावेळी तेच शासनाचे धोरण आहे असे मानण्यास काही हरकत नाही.\nसरकार किंवा शासन व्यवस्था का पाहिजे\n१. सार्वजनिक भल्यासाठी (बह्यांतर्गत सुरक्षा, न्याय व्यवस्था)\n२. प्रदूषण, वातावरण बदल आदी गोष्टींवर नियंत्रणासाठी नियामक संस्था म्हणून\n३. बाजारातील एकाधीकारासारख्या गोष्टींवर नियमन करण्यासाठी (माझं मत: बाजारावरील नियंत्रण हे अनैसर्गिक आहे. त्यामुळे त्यांना नक्की काय काय नियमित करायचे आहे याविषयी अजून स्पष्टता यायला हवी)\n४. औषधासारख्या जीवनावश्यक वस्तूंची विश्वासार्हता दर्शविण्यासाठी (माझं मत: नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी सरकारी दृष्टीने जीवनावश्यक आहेत आणि ते कसे ठरवतात हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण कांद्यासारख्या पदार्थाला जीवनावश्यक यादीत टाकून नसती ढवळाढवळ वाढते…)\n५. वंचितांना समान संधी मिळवून देण्यासाठी. वंचितांना सक्षम करण्यासाठी शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्यासाठी. (माझं मत: सरकारने गरीब आणि वंचितांसाठी निश्चितच पाऊल उचलले पाहिजे. परंतु तसे करताना स्वस्त धान्य दुकान, ग्रामीण रोजगार सारख्या योजनांच्या माध्यमातून बाजारातील ढवळाढवळ बंद केली पाहिजे. गरजूंना त्यांच्या बँक खात्यात उचित रक्कम द्यावी म्हणजे त्यांना हवे तिथून हव्या त्या गरजेच्या वस्तू विकत घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल…)\nसरकार किंवा शासन व्यवस्था कशी पाहिजे\n१. कार्यतत्पर आणि पै-पै साठी उत्तरदायी\n२. व्यवसायामध्ये आणि खासगी जीवनात ढवळाढवळ करू नये\n३. कार्यक्षम, प्रभावी, आणि प्रामाणिक\n४. कायदे हेच सरकारचे गुणसूत्र असावे आणि ते कालानुरूप बदलत रहावे\nआता हे सगळे साध्य करण्यासाठी ते काय नियोजन मांडतात ते पाहणे आवश्यक आहे.\nमाझ्या मते, खालील काही गोष्टी त्यांनी तत्काळ बदलायला हव्यात.\n१. सरकारी अधिकारी निवडीसाठी असलेली वयोमर्यादा काढून टाकावी. तसेच केवळ लोकसेवा आणि राज्यसेवा आयोगातून भारती करण्या ऐवजी खासगी संस्थांच्या धर्तीवर निवड करावी.\n२. संशोधन संस्थामधील सरकारी मक्तेदारी संपुष्टात आणावी.\n३. कोणालाही शाळा, महाविद्यालय उभारण्याची परवानगी असावी. तसेच अभ्यासक्रम ठरविण्यातील सरकारी मक्तेदारी संपुष्टात आणावी. तसेच ग्रामीण भागात वैद्याकीत महाविद्यालये उभारण्यासाठी जाचक अटी काढून टाकाव्यात.\n४. हॉटेल, विमान, विमा, बँक आदी व्यवसायातून सरकारी भागीदारी विकून टाकावी. आणि तसेच सरकार परत कधीही व्यवसाय करणार नाही असा कायदा करावा.\n५. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळे कायदे आणि न्यायव्यवस्था हे स्थानिक भाषेतून करावेत. हा बदल अतिशय महत्त्वाचा आहे कारण स्थानिक लोकांच्या भाषेतून असेल तरच तो समाज विकासाच्या आणि उन्नतीच्या वाटेवर मोठ्या प्रमाणात सहभागी होईल)\n६. विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना जात, पंथ, व्यवसाय, वय, लिंग, स्थान आदि भेदावरून प्रवेश नाकाराण्याविरोधी कायदा करावा. आणि वित्तीय संस्थांना शैक्षणिक कर्ज प्राधान्याने द्यावे अशी विनंती करावी (आदेश नाही).\nएक आपल्या सगळ्यांनाच मान्य करायला हवे कि मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक शिकवणीनुसार वाटचाल करण्याची वाच्यता वेळोवेळी केली आहे. अपेक्षा तर आहेच कि त्यात त्यांना यश मिळावे परंतु त्यासोबत आपण सगळेच आपापले काम प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने करूया. तरच आपल्याला आपले गतवैभव प्राप्त होईल.\nTags: केंद्र शासन, नरेंद्र मोदी, भांडवलवाद, समाजवाद, स्वातंत्र्य\n« मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना\nश्री शरद पवार हे पंतप्रधान मान्य शेतकरी नेते »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-04-26T22:43:38Z", "digest": "sha1:B3MWEA3AK3I4XJWURIT2YWBSQM2VZLCU", "length": 8050, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बायर लेफेरकुसन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nटी एस व्ही बायर ०४ लीवरकुसेन इ. व्ही.\nबायर लेफेरकुसन (जर्मन: Bayer 04 Leverkusen Fußball GmbH) हा जर्मनी देशाच्या लेफेरकुसन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.\nह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये तर एकदा युएफा चँपियन्स लीगमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच १९८७-८८ च्या हंगामात बायर लेफेरकुसनने युएफा युरोपा लीग ही स्पर्धा जिंकली.\nएफ.से. आउग्सबुर्ग • बायर लेफेरकुसन • एफ.से. बायर्न म्युन्शन • बोरूस्सिया डोर्टमुंड • बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख • आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट • एस.से. फ्राईबुर्ग • फोर्टुना ड्युसेलडॉर्फ • ग्र्योथर फ्युर्थ • हानोफर ९६ • हांबुर्गर एस.फाउ. • टे..एस.गे. १८९९ होफनहाईम • १. एफ.एस.फाउ. माइंत्स ०५ • १. एफ.से. न्युर्नबर्ग • एफ.से. शाल्क ०४ • फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट • वेर्डर ब्रेमन • फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग\nटे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन • आलेमानिया आखन • आर्मिनिया बीलेफेल्ड • के.एफ.से. युर्डिंगन ०५ • फाउ.एफ.एल. बोखुम • बोरूस्सिया नेउनकर्शन • एस.फाउ. डार्मश्टाट ९८ • डायनॅमो ड्रेस्डेन • आइनट्राख्ट ब्राउनश्वाइग • एफ.से. एनर्जी कोटबस • एस.से. फोर्टुना क्योल्न • एफ.से. हान्सा रोस्टोक • हेर्था बे.एस.से. • एफ.से. ०८ होम्बुर्ग • १. एफ.से. काइझरस्लाउटर्न • कार्ल्सरुहेर एस.से. • किकर्स ऑफेनबाख • एम.एस.फाउ. डुइस्बुर्ग • १. एफ.सी. क्योल्न • १. एफ.से. लोकोमोटिव्ह लाइपझिश • एस.से. प्रेउसन म्युन्स्टर • रोट-वाईस एसेन • १. एफ.से. जारब्र्युकन • एफ.से. सेंट पॉली\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/me-gypsy-news/author-sanjay-mone-article-on-cinema-of-india-1647274/", "date_download": "2018-04-26T23:06:33Z", "digest": "sha1:2CMZKWMU3SNXFJNGUTDA2VVSG7HB7WSK", "length": 28192, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Author Sanjay Mone Article On Cinema of India | सिने-ज्ञानामृत | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nत्या काळात मी आणि इतर काहीजण प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत होतो.\nप्रख्यात सिने-पत्रकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे एका अर्थाने इतिहासकार असलेले इसाक मुजावर आमच्या सकाळच्या फिरायच्या ठिकाणी कधी कधी यायचे. त्यांना जरा खुलवलं की रंगात येऊन ते चित्रपटांबद्दल विलक्षण माहिती सांगायचे. एका चित्रपटात म्हणे तब्बल ७२ गाणी होती. एक गाणे साधारण चार मिनिटांचे धरले तर २८८ मिनिटं त्यांतच गेली. चित्रपट होता की गाण्याच्या भेंडय़ांचा कार्यक्रम तसंच एकच नाव असलेले चित्रपट आठ-दहा वेळा तरी निर्माण केले गेले आहेत. सरदार चंदुलाल शहा यांनी शंभर चित्रपट निर्माण केले होते.. हे सगळं ऐकताना वेळ कसा आणि कधी निघून जायचा, कळायचं नाही. हे ऐकून आपणही असेच चित्रपट पाहावे असं वाटायला लागलं.\nत्या काळात मी आणि इतर काहीजण प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत होतो. (म्हणजे नेमकं काय करत होतो, ते आजही स्पष्ट झालेलं नाहीये.) चित्रपट पाहायचे म्हणजे कुठलेही आणि कधीही एवढंच माहीत होतं. म्हणून एकदा ‘दूर का राही’ या नावाचा मराठी चित्रपट पाहायला गेलो तर तो ‘दूर का राही’ या नावाचा मराठी चित्रपट पाहायला गेलो तर तो ‘दूर का राही’ नावाचा हिंदी चित्रपट निघाला. खोटं नाही, खरंच’ नावाचा हिंदी चित्रपट निघाला. खोटं नाही, खरंच खोटंच सांगायचं असतं तर ‘रामपूर का लक्ष्मण’ या चित्रपटाला ‘रामपूर का लक्ष्मण खोटंच सांगायचं असतं तर ‘रामपूर का लक्ष्मण’ या चित्रपटाला ‘रामपूर का लक्ष्मण’ या नावाचा मराठी चित्रपट असेल म्हणून पाहायला गेलो असं सांगितलं असतं. खच्चून चित्रपट पाहिले. काही काही तर किती वेळा पाहिले हे सांगतासुद्धा येणार नाही. ‘तिसरी मंझील’ किंवा ‘ज्युवेल थीफ’ हे दोन ठळक. ‘पडोसन’ आणि ‘जॉनी मेरा नाम’ त्यापाठोपाठ. सुमारे वीस-पंचवीस वेळा ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की आपल्याहून वरिष्ठ प्रेक्षकही भरपूर आहेत. पन्नास वेळा, साठ वेळा.. चक्क शंभर वेळा पाहणारे\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nगाण्यांसाठी पाहायचे चित्रपट अर्थात वेगळे होते. त्या सिनेमांत समोर नायक गाताना दिसायचा, पण त्याला डोळ्याआड करायची कला हळूहळू अवगत व्हायला लागली. म्हणजे समोर राजेंद्रकुमार, विश्वजित, भारतभूषण, प्रदीपकुमार वगैरे नव्याने किंवा पहिल्यांदा पाहणाऱ्यांना दिसत असणार. पण मला मात्र फक्त मोहम्मद रफी किंवा किशोरकुमार, मुकेश, तलत महमूद यांचाच आवाज ऐकू यायचा. मला आणि माझ्यासारख्या इतर अनेक दर्दी- किंवा हल्लीचा शब्द वापरायचा तर सुजाण प्रेक्षकांना नायिका मात्र सगळ्याच आवडायच्या. अगदी प्रिया राजवंशसुद्धा. उंच आहे ना नायिका मात्र सगळ्याच आवडायच्या. अगदी प्रिया राजवंशसुद्धा. उंच आहे ना अजून काय हवं नायिकेच्या जातीला अजून काय हवं नायिकेच्या जातीला अशी स्वत:च्या मनाशी समजूत घालून घ्यायची.\nबहुतेक चित्रपटांच्या कथाही त्या काळातल्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यासारख्याच असायच्या. सरळ, साध्या आणि सोप्या. मुलीचं लग्न कधी होणार, या काळजीने नायिकेचा बाप पाईप ओढत बसलेला असायचा. आणि आपला वांड, चाळिशीला आलेला, पण पंचविशीत असल्यासारखा वागणारा मुलगा कधी ताळ्यावर येणार, या चिंतेत नायकाची आई मग्न असायची. बऱ्याच वेळा नायक आणि नायिकेला एकच पालक असायचा. तेव्हा नेहमी वाटायचं, इतके पैसे खर्च करून चित्रपट काढतात, तर देऊन टाकायचे ना दोघांनाही आई-वडील. कंजुषी कशाला फार तर घरातला एखादा नोकर किंवा दोघांच्या मित्र-मैत्रिणींपैकी एकजण कमी करून टाकायचे.\nअसं जरी असलं तरी काही काही बाबतींत चित्रपट फार रूढीप्रिय असायचे. वाढदिवस, रक्षाबंधन, दिवाळी आणि होळी ही बिनगाण्याची कुठल्याही चित्रपटात साजरी झालेली नाही. आणि होळीच्या गाण्याची सुरुवात नेहमी ‘होली है’ अशी आरोळी मारूनच व्हायची. का’ अशी आरोळी मारूनच व्हायची. का रंग, गुलाल, पाणी हे सगळं एकत्र आहे म्हणजे तिथे येऊन नाचणाऱ्या, पळणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांना आज होळी आहे हे कळणारच नाही, असं त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला वाटायचं की काय रंग, गुलाल, पाणी हे सगळं एकत्र आहे म्हणजे तिथे येऊन नाचणाऱ्या, पळणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांना आज होळी आहे हे कळणारच नाही, असं त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला वाटायचं की काय लोकनृत्यातसुद्धा कोळीनृत्याच्या आधी ‘मी हाय कोली लोकनृत्यातसुद्धा कोळीनृत्याच्या आधी ‘मी हाय कोली’ अशी सुरुवात असते. आणि फक्त त्यातच असते. इतर कुठेही- म्हणजे आदिवासी नृत्यातदेखील ‘आम्ही हावो वारली’ किंवा ‘कोरकू’ असं म्हणून कोणी नाचत नाही. चित्रपटातून ज्ञानार्जन होतं ते असं. तसंच दुग्धक्रांती झाली नव्हती तेव्हाही सुहाग रात दुधाच्या ग्लासाशिवाय साजरी होत नव्हती. किंवा पुढे-मागे इतकं दूध उपलब्ध होणार आहे हे आधीच त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना कळलं असणार. तसं असेल तर द्रष्टेच म्हणायला हवं त्यांना.\nपण हे सगळं खपवून घ्यायचे प्रेक्षक. आणि चित्रपट पुन:पुन्हा बघायला कारणंही तयार होती त्यांच्याकडे. मी आणि माझा मित्र आमोद ठाकूर सकाळी ‘अंदाज’ नावाचा चित्रपट बघायला गेलो होतो मॅटिनीला. तो देव आनंदवाला आणि मी दिलीपसाबचा भक्त. ‘दुपारी तुझ्याबरोबर देव आनंदचा ‘हिरा पन्ना’ बघायला येईन,’ असं वचन घेऊनच तो माझ्याबरोबर आला होता. ‘अंदाज’ जबरदस्त चित्रपट. दृश्य ऐन रंगात आलेलं. पडद्यावर स्वत: दिलीपकुमार, समोर राज कपूर, जोडीला नर्गिस अजून काय पाहिजे दीड रुपयात अजून काय पाहिजे दीड रुपयात तर तितक्यात एका वाक्याला बाजूचा प्रेक्षक जोरात शिंकला आणि एक वाक्य ऐकू आलं नाही. आजूबाजूला शिव्यांची राळ उडाली. चित्रपट संपला आणि आम्ही बाहेर पडलो. ‘हिरा-पन्ना’ पाहिला. पण चुकलेल्या वाक्याची हुरहुर लागून राहिली होती. संध्याकाळी मी मित्राला विचारलं, ‘‘काय रे तर तितक्यात एका वाक्याला बाजूचा प्रेक्षक जोरात शिंकला आणि एक वाक्य ऐकू आलं नाही. आजूबाजूला शिव्यांची राळ उडाली. चित्रपट संपला आणि आम्ही बाहेर पडलो. ‘हिरा-पन्ना’ पाहिला. पण चुकलेल्या वाक्याची हुरहुर लागून राहिली होती. संध्याकाळी मी मित्राला विचारलं, ‘‘काय रे तुला ऐकू आलं का रे ते वाक्य तुला ऐकू आलं का रे ते वाक्य’’ तो ‘नाही’ म्हणाला. ‘‘मग उद्या परत जायला लागणार’’ तो ‘नाही’ म्हणाला. ‘‘मग उद्या परत जायला लागणार जाऊ या’’ मित्र शांतपणे म्हणाला, ‘‘हो पण परत दुपारी ‘हिरा-पन्ना’ला येशील पण परत दुपारी ‘हिरा-पन्ना’ला येशील’’ दुसऱ्या दिवशी गेलो तर ‘अंदाज’ नव्हता. कारण त्या दिवशी शुक्रवार असल्याने नवा चित्रपट त्या जागी आला होता. नंतर काही ना काही कारणांनी ‘अंदाज’ बघायचा योगच येत नव्हता. खूप वर्षे लोटली.\nआणि एके दिवशी कट्टय़ावर गप्पा मारताना अभिजीत देसाईला ‘अंदाज’ चित्रपटाचा सगळा किस्सा वर्णन केला. ‘‘अच्छा साधारण काय सिच्युएशन होती साधारण काय सिच्युएशन होती’’ मी प्रसंग सांगितला. तोही दिलीपसाबचा भक्त. क्षणार्धात तो उद्गारला’’ मी प्रसंग सांगितला. तोही दिलीपसाबचा भक्त. क्षणार्धात तो उद्गारला ‘‘हा.. तो डायलॉग ना ‘‘हा.. तो डायलॉग ना ‘ये सजावट नहीं, तुम्हारी नजर का धोखा है राजनबाबू ‘ये सजावट नहीं, तुम्हारी नजर का धोखा है राजनबाबू’ ’’ बास इतक्या वर्षांनी तहान भागल्यासारखं झालं. त्यानंतर आमोद अमेरिकेहून काही दिवसांसाठी भारतात आला होता. भेटल्यावर त्याला लगेचच तो ऐकू न आलेला डायलॉग सांगितला. डोळ्यात अडकलेलं कुसळ निघाल्यानंतर जसा आपला चेहरा होतो अगदी तसा त्याचा चेहरा झाला होता. नंतर एकदा पुन्हा टीव्हीवर ‘अंदाज’ लागला होता, तेव्हा घरातल्या सगळ्यांना ‘चिडीचूप राहा’ असं सांगून कानांत प्राण आणून तो डायलॉग ऐकला आणि मन शांत झालं’ असं सांगून कानांत प्राण आणून तो डायलॉग ऐकला आणि मन शांत झालं तारा जोडल्या आणि बल्ब पेटल्यावर एडिसन का कोण- जो असेल त्याला जसं वाटलं असेल अगदी तसं झालं. (हा शास्त्रज्ञ एडिसन की आणखीन कोण, हे लक्षात नाहीये. पण शम्मी कपूर आणि शंकर-जयकिशन यांनी एकत्र किती चित्रपट केले ते मात्र लख्ख आठवतंय. अगदी त्या पेटलेल्या बल्बसारखं.) नाटककार सुरेश चिखले माझा मित्र. त्याने ‘गाईड’ चित्रपट एकशे पंचाहत्तर वेळा मोजून पाहिला. आणि नंतर मोजणं सोडूनही खूपदा पाहिला. अख्खा चित्रपट त्याला तोंडपाठ होता.\nत्या ‘गाईड’चा एक किस्सा आहे. एक गाणं विशिष्ट वेळेच्या आत संपवायचं होतं. म्हणून गाण्याच्या शेवटच्या कडव्यात म्हणे देव आनंदने वहिदा रेहमानच्या खांद्यावर हात असताना हळूच घडय़ाळात पाहिलंय. गाण्यांसाठी चित्रपट पाहणाऱ्यांना कुठलं गाणं टाळायचं, हेही माहीत होतं. ‘ज्युवेल थीफ’मधलं ‘रुला के गया सपना मेरा’ फार सुंदर गाणं.. पण त्या काळात आम्ही एकदाही ते पाहिलं नाही. आम्हीच नाही तर अनेक जण त्या गाण्याला बाहेर पडायचे आणि गाणं संपताच लगोलग परत यायचे. आता ते काहीच उरलेलं नाही. सकाळचे खेळ गेले. शुक्रवारची उत्कंठा गेली. मुख्य म्हणजे ती तगमगही आता उरलेली नाही. आजकाल कथा खऱ्या वाटतात. माणसं आपल्यातली वाटतात. संवादही खरे खरे असतात. पण चित्रपट मात्र आपले वाटत नाहीत. आता आजूबाजूला तसे प्रेक्षकही नसतात. वाऱ्या करणारे बहुधा आता नसतातच. कारण चित्रपटही आता तितका दीर्घ मुक्काम ठोकत नाहीत.\nकाही वर्षांपूर्वी एका नाटकाच्या दौऱ्यावर असताना मंगेश कदम, सुनील बर्वे आणि मी आमच्या हॉटेलच्या खोलीत बसून होतो. सहज म्हणून टी. व्ही. लावला. पडद्यावर चित्रपट सुरू होता. मधूनच बघायला सुरुवात केली. पडद्यावर फक्त एक ट्रेनचा दरवाजा होता आणि एक इसम तो दरवाजा ठोठावत होता. मी आणि मंगेश जवळजवळ एकाच वेळी ओरडलो.. ‘‘जुगनू’’ सुनील बर्वे अवाक् झाला. ‘‘एवढय़ावरून तुम्ही चित्रपट ओळखलात’’ सुनील बर्वे अवाक् झाला. ‘‘एवढय़ावरून तुम्ही चित्रपट ओळखलात’’ पुन्हा आम्ही एकदम म्हणालो, ‘‘चंदन टॉकीजला पाहिला होता.’’ ‘जुगनू’ बघितला होता तेव्हा मंगेशची आणि माझी ओळख नव्हती. आणि ती का नव्हती, याचं अचानक वाईट वाटून गेलं. बाय द वे- त्या चित्रपटात मंगेश एका दृश्यात चक्क कलाकार म्हणून होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखूपच मज्जा आली असाच लिहा, कदाचित आपण त्या generation चे असल्या मुले जास्त enjoy केलं\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/in-pune-lady-gave-birth-to-child-in-ola-cab-271463.html", "date_download": "2018-04-26T23:00:03Z", "digest": "sha1:F6YSGU3KAFKLLI52L6SPTQ342VLNOZQB", "length": 12046, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात महिलेनं ओला कॅबमध्ये दिला बाळाला जन्म", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nपुण्यात महिलेनं ओला कॅबमध्ये दिला बाळाला जन्म\nपुण्याच्या कोंढवा भागात राहणारी ही महिला तिच्या सासूसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात होती. पण वाटेतच या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि हॉस्पिटलला पोहचण्याआधीच चालत्या गाडीत तिची प्रसुतीही झाली.\nगोपाल मोटघरे, पुणे, 06 आॅक्टोबर : पुण्यात एका महिलेने ओला कॅब कारमध्येच बाळाला जन्म दिला. पुण्याच्या कोंढवा भागात राहणारी ही महिला तिच्या सासूसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात होती. पण वाटेतच या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि हॉस्पिटलला पोहचण्याआधीच चालत्या गाडीत तिची प्रसुतीही झाली.\nकिशोरी सिंग नियमित तपासण्यांसाठी ओला कॅबमधून पुणे महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयाकडे निघाल्या, सोबत सासूबाईही होत्या, पण गाडीत बसताच किशोरीला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि वाटेतच त्यांनी बाळाला जन्म दिला. ओला कॅबचे ड्रायव्हर यशवंत गलांडे यांच्यासाठीदेखील हा कसोटीचा क्षण होता. किशोरी प्रसुत झाल्या तरी हॉस्पिटल पाच किलोमीटर लांब होतं. पुण्याच्या वाहतुक कोंडीतून मार्ग काढत तात्काळ हॉस्पिटलला पोहचणं गरजेचं होतं.\nकिशोरी आणि रमेश सिंग यांनी तीन दिवसांच्या बाळाला गुरुवारी घरी आणलं. आणि हॉस्पिटलमधून त्यांना घरी पोहचवण्यासाठी त्यांच्यासाठी देवदूत ठरलेला ओला कॅबचा ड्रायव्हर आला. खरं तर भारतासारख्या महाकाय देशात, कधी विमानात तर कधी रेल्वेमध्ये तर कधी चालू वाहनांमधे मुलांचे जन्म होत असतात. प्रवासादरम्यान काही घटकेचे सोबती असलेले माणुसकीचं असं दर्शन घडवतात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: birthladyola-cabओला कॅबबाळाला जन्म\nकबड्डी खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू\nपिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास\nपुण्यात ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवली, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद\nपुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांवर, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी\nमुंबईसह पुण्यात आज ओला आणि उबरचालकांचा संप\nलोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणाची दगडाने चेचून हत्या; मृतदेह फेकला धरणात\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2015/05/ics.html", "date_download": "2018-04-26T23:17:41Z", "digest": "sha1:2OKFFGOCM6RCNEODKIJTIGWGIQGME4OH", "length": 38833, "nlines": 65, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nप्रशासनव्यवस्थेतील उच्च स्तरावर प्रगल्भ, परिपक्व, बुद्धिमान व एकनिष्ठ प्रशासकांची नेमणूक करण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी भारतात ‘भारतीय नागरी सेवा’ (ICS) या सन्माननीय सेवेची स्थापना केली. या सेवेत प्रामुख्याने उच्चशिक्षित ब्रिटीशांचीच भरती केली जात असे. ब्रिटीशांना भारतीयांवर म्हणजेच परक्या लोकांवर राज्य करावयाचे असल्याने या सेवेत ब्रिटीश सत्तेशी एकनिष्ठ अशाच लोकांचा भरणा करणे स्वाभाविक होते. असे एकनिष्ठ प्रशासक ब्रिटीशांमधूनच मिळणार, हेही स्वाभाविकच म्हटले पाहिजे.\nनेमणुकीच्या या धोरणामुळे उच्च स्तरावर ब्रिटीश प्रशासक व खालच्या स्तरावर भारतीय अधिकारी – कर्मचारी अशी प्रशासनव्यवस्था अस्तित्वात आली. वंशश्रेष्ठत्व, बुद्धिश्रेष्ठत्व व राज्यकर्तेपणाची भावना यामुळे या उच्च स्तरावरील प्रशासकांमध्ये श्रेष्ठत्वाची आणि म्हणूनच वेगळेपणाची भावना निर्माण झाली. या भावनेच्या परिणामी हे उच्च प्रशासक खालच्या स्तरावरील व्यवस्थेशी कधीच समरस होऊ शकले नाहीत. खालच्या स्तरावरील प्रशासनव्यवस्था ही सर्वसामान्य जनसमुदायाशी प्रत्यक्षपणे जोडलेली असते. तिला सर्वसामान्यांची संस्कृती, चालीरीती, मानसिकता, समस्या व त्यांच्या गरजा यांची जाण असू शकते. यांच्या माध्यमातूनच उच्च स्तरावरील प्रशासकवर्गाला जनसमुदायाची नाडी कळू शकते.त्याचप्रमाणे त्यांना सर्वसामान्यांच्या जीवनाशी व त्यांच्या समस्यांशी सातत्याने संबंधित राहणे शक्य होऊ शकते. तथापि उच्च स्तरावरील प्रशासकवर्ग व खालच्या स्तरावरील व्यवस्था यात तयार झालेली दरी असे संबंध निर्माण होऊ देत नाही. त्यामुळे हा उच्च प्रशासकवर्ग जमिनीवरील वास्तवापासून अनभिज्ञ राहतो. लोकमान्य टिळकांनी या प्रशासकवर्गाबद्दलची निरीक्षणे खालीलप्रमाणे व्यक्त केलेली आहेत. ही निरीक्षणे विचार करण्याजोगी आहेत, असे वाटते.\n“ त्याला असे वाटते की, आमच्या बुद्धीला जे चांगले ते इतरांना चांगले वाटलेच पाहिजे. लोकांचे काय ऐकायचे मी इतका शिकलेला. मला इतका पगार मिळतो. माझ्या ठायी इतकी कर्तबगारी आहे. मी जे करीन ते लोकांचे अकल्याण काय म्हणून करीन................विलायतेहून करकरीत २१ वर्षाचा मनुष्य तुम्ही आणता. त्याला काय येते मी इतका शिकलेला. मला इतका पगार मिळतो. माझ्या ठायी इतकी कर्तबगारी आहे. मी जे करीन ते लोकांचे अकल्याण काय म्हणून करीन................विलायतेहून करकरीत २१ वर्षाचा मनुष्य तुम्ही आणता. त्याला काय येते त्याला कोठे अनुभव असतो त्याला कोठे अनुभव असतो तो एकदम येतो तो तेथे asistant collector होतो व ६० वर्षांचा मामलेदार असला तरी त्याच्यावर हाच. २१ वर्षाचा कलेक्टर कोठे, ६० वर्षांचा अनुभव फुकट तो एकदम येतो तो तेथे asistant collector होतो व ६० वर्षांचा मामलेदार असला तरी त्याच्यावर हाच. २१ वर्षाचा कलेक्टर कोठे, ६० वर्षांचा अनुभव फुकट ...............६० वर्षांच्या मामलेदाराला बहुतकरून तो आपल्यापुढे उभा करतो. बसावयाला खुर्चीही देत नाही. .............आणि मग या साहेबाला अनुभव मिळवायचा कसा ...............६० वर्षांच्या मामलेदाराला बहुतकरून तो आपल्यापुढे उभा करतो. बसावयाला खुर्चीही देत नाही. .............आणि मग या साहेबाला अनुभव मिळवायचा कसा हा पात्र व्हायचा कसा हा पात्र व्हायचा कसा आणि हे गाडे चालावयाचे कसे, याचा कोणी विचार केला आहे काय आणि हे गाडे चालावयाचे कसे, याचा कोणी विचार केला आहे काय” [ नवभारत मासिकातून उदधृत ]\nस्वतंत्र भारतातही ICS ही सेवा ‘भारतीय प्रशासन सेवा’(IAS) या स्वरुपात चालू राहिली. आता या सेवेमध्ये ब्रिटीशांऐवजी उच्चशिक्षित, बुद्धिमान अशा भारतीय युवकांची भरती करणे अपेक्षित होते. ठरावीक परीक्षापद्धतीच्या मार्गाने ही भरती आजतागायत चालू आहे. ब्रिटीशांनी सुरु केलेल्या ICS या सेवेच्या पार्श्वभूमीवर आपली भारतीय प्रशासन सेवा कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेणे हा या लेखाचा उद्देश आहे. भारतीय प्रशासन सेवेचे सत्यस्वरूप स्पष्ट होण्यासाठी तिच्या ऐतिहासिक पार्श्वभूमिबरोबरच या सेवेतील भरतीपद्धतीचीही थोडक्यात माहिती घेणे आवश्यक वाटते.\nपूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा, व शेवटी तोंडी परीक्षा या द्वारे उमेदवाराची निवड होते.यातही मुख्य परीक्षेला निर्णायक महत्त्व आहे. या परीक्षेतही सैद्धांतिक विषयांना सर्वात अधिक गुण दिलेले आहेत. या परीक्षेमध्ये तार्किक क्षमता, बौद्धिक क्षमता तपासण्याला स्थान असले तरी ते सैद्धांतिक विषयांच्या तुलनेत गौण असते. त्यामुळेच ते निर्णायकही ठरत नाही. या भरतीप्रक्रियेत विद्यार्थ्यांमधील सामाजिक जबाबदारीची जाणीव, कर्तव्यनिष्ठा व भावनिक प्रकृती या बाबी तपासण्याला कमीत कमी महत्त्व दिले गेलेले आहे. एका लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये लोककल्याणकारी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपरोक्त बाबींनी युक्त प्रशासकांची आवश्यकता असते, हे सांगण्याची गरज नाही.\nवरील परीक्षांमधून एकदा निवड झाली की त्यांना हायफाय प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणानंतर त्यांना अल्प कालावधीसाठी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी या सारख्या पदाची जबाबदारी सोपविल्या जाते. त्यानंतर लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी या पदासारख्या जबाबदार व महत्त्वाच्या पदाची संपूर्ण जबाबदारी सोपविल्या जाते. अशाप्रकारे आयएएस उमेदवाराची प्रशासकीय कारकीर्द सुरु होते. या प्रकारची निवड तसेच ब्रिटीशांचा वारसा व या सेवेला दिले गेलेले विशेष महत्त्व या कारणांमुळे या सेवेत पुढीलप्रमाणे दोष निर्माण होतात.\nप्रारंभी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिशांनी त्यांच्या दृष्टीने परकीय असणाऱ्या आपल्या लोकांवर राज्य करण्यासाठी प्रशासनव्यवस्थेतील उच्च स्तरावर आपले लोक नियुक्त करण्याची सोय असणारी ही सेवा सुरु केली.या उच्च स्तरातील लोक व त्या खालील भारतीय लोक यामध्ये स्वाभाविकपणेच वांशिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय स्वरुपाची दरी निर्माण झालेली असे. या दोन स्तरांमधील ही दरी ब्रिटीशांना आवश्यकच वाटत होती. कारण त्यांचा एतद्देशीय लोकांच्या निष्ठेवर तसेच त्यांच्या क्षमतेवरही विश्वास नव्हता. आपले राज्य टिकविण्यासाठी इथल्या लोकांना उच्च प्रशासकीय स्तरापासून दूर ठेवणे ही ब्रिटीशांची आवश्यकता होती. वांशिक श्रेष्ठत्वाच्या दृष्टीमुळेही हा उच्च स्तर एतद्देशीय लोकांना वांशिकदृष्ट्या व बौद्धिकदृष्ट्या तुच्छ समजत होताच.\nब्रिटीशांचा वारसा सांगणाऱ्या या नव्या आयएएस व्यवस्थेत ब्रिटीश नसले तरी स्वश्रेष्ठत्वाचा व इतरांना तुच्छ लेखण्याचा ब्रिटीशांचा दृष्टीकोन मात्र आजही कायम राहिल्याचे दिसून येते. आपणच तेवढे चारित्र्यवान, बुद्धिमान व ज्ञानी असल्याचा अहंभाव या सनदी अधिकाऱ्यांमध्ये आलेला आहे. प्रशासनाच्या खालच्या स्तरातील लोकांपासूनचे आपले हे तथाकथित वेगळेपण ते सातत्याने टिकवून ठेवतात. आपल्या श्रेष्ठत्वाची व इतरांच्या कानिष्ठत्वाची जाणीव ते आपल्या वक्तव्यातून, वागण्यातून आणि आपल्या देहबोलीतून मुद्दामहून करून देत असतात. खालच्या स्तरातील कर्मचारी-अधिकारी हे खरोखरच बुद्धिहीन, कर्तृत्वहीन व चारित्र्यहीन असल्याचे त्यांना आता वाटू लागले आहे. त्यामुळे या आयएएस अधिकाऱ्यांचा खालच्या स्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांच्याशी सुसंवाद राहिलेला नाही. या दोन स्तरांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांनी आदेश देणे आणि खालच्यांनी त्यांचे निमुटपणे पालन करणे एवढ्याच स्वरूपाचे संबंध राहिलेले आहेत. स्वत:च्या तथाकथित वेगळेपणामुळे आयएएस अधिकारी स्वत:ला लोकसेवक न समजता ब्रिटीशांचे वारस आणि राज्यकर्तेच समजतात की काय, असे वाटू लागते. प्रशासनाच्या खालच्या स्तराशी सुसंवाद होत नसल्याने या सनदी अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने Ground Reality कळत नाही. आपल्याला जे समजले ते अंतिम सत्य असून त्या पलीकडे काहीही नाही, अशी वृथा खात्री त्यांना झालेली असते. सामाजिक-आर्थिक वास्तवाच्या अशा अर्धवट आकलनामुळे शासनाच्या कोणत्याच योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसत नाही. थोडक्यात, लोकविकासातील एक प्रकारच्या अडथळ्याचेच काम हा प्रतिष्ठित संवर्ग करीत आहे की काय, अशी साधार शंका येऊ लागते.\nठरावीक अभ्यासक्रम, सैद्धांतिक विषयांना दिले गेलेले अत्याधिक महत्व, स्मरणशक्तीवर दिला जाणारा अत्याधिक भर अशा काही वैशिष्ट्यांनी युक्त असलेली ही परीक्षापद्धती आहे. या परीक्षेमध्ये तर्कक्षमता, व्यवहारचातुर्य, कॉमनसेन्स तसेच भावनांक तपासण्याला कमी महत्व दिले गेलेले आहे. या परीक्षा पद्धतीमुळे ठरावीक प्रश्नसंच, रेडीमेड उत्तरे, त्यावरील साचेबंद साहित्य, परीक्षेचे तंत्र शिकविणाऱ्या भाराभर संस्था यांच्या मदतीने साधारण पण मेहनती विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. या परीक्षापद्धतीच्या वरील स्वरूपातच आयएएस निवडीचे अपयश दडलेले आहे.\nआयएएस परीक्षेसाठी कोणत्याही विषयाच्या सखोल व बहुआयामी अभ्यासाची आवश्यकता नाही. अधिक गुण घेण्यासाठी विषयाची भारंभार माहिती झाली की पुरे. अशा अभ्यासातून विद्यार्थ्यांकडे प्रचंड माहिती, ज्ञान नव्हे, जमा होते. या विस्तारित माहितीमुळे आयएएस अधिकाऱ्यांमध्ये वृथा आत्मविश्वास व वृथा अभिमान निर्माण झालेला असतो. त्यामुळे नवीन काही जाणून घ्यायचे राहिले आहे, याची जाणीवच त्यांना होत नाही. या जाणीवेअभावी त्यांच्यात शक्य होणाऱ्या सुधारणा व विकास यांनाही अवकाश मिळत नाही. सुधारणा किंवा विकास होण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्या आवश्यकतेची जाणीव व्हायला लागते. त्या जाणीवेचीच इथे वानवा निर्माण झालेली असते.\nप्रत्येक प्रश्नाचा वर वर अभ्यास करणे किंवा तो केल्याचा आभास निर्माण करणे व वर वर खरी वाटणारी उत्तरे सादर करणे हे आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. त्याचप्रमाणे एखादे काम पूर्ण करण्यापेक्षा ते करण्यात सनसनाटी कशी निर्माण होईल हे ही मंडळी पाहत असतात. त्यमुळे सनसनाटी निर्माण करणारी कामे ही त्यांच्या प्राधान्यक्रमावर असतात. या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे हे लोक राजकीय नेत्यांना व मिडीयाला प्रभावित करण्यात यशस्वी होतात. भारतीय मिडिया अद्यापही बाल्यावस्थेत असल्यामुळे तसेच आता शोध पत्रकारिता नावालाही शिल्लक नसल्यामुळे त्याला वरील प्रकारच्या चमकदार प्रदर्शनाने प्रभावित करणे सोपे जाते. किंवा त्यांना असे प्रभावित होणे परवडत असावे. या कारणानेच आयएएस अधिकाऱ्यांचा Selling points वर भर असतो. थोडक्यात, आयएएस च्या साचेबंद अभ्यासामुळे या व्यवस्थेमध्ये बहुआयामी, गतीशील व सखोल व्यक्तिमत्वाचे अधिकारी तयार होण्याची शक्यता कमी होते.\nआपल्या लोकशाही व्यवस्थेत कल्याणकारी उद्दिष्टे साध्य करावयाची असतील तर प्रशासन लोकाभिमुख असणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला आपली उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत. प्रशासनात ही लोकाभिमुखता येण्यासाठी सामाजिक वास्तवाचे भान, जबाबदारीची जाणीव, समाजाविषयी संवेदनशीलता व आत्मीयता असण्याची आवश्यकता आहे. आयएएस च्या अभ्यासात व एकंदर निवडप्रकियेत या बाबी तपासण्याची किंवा महत्त्व देण्यासाठी कितपत व्यवस्था आहे, यात शंका आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना या अधिकाऱ्यांमध्ये सामान्य समाजाच्या पातळीवर उतरण्याची प्रवृत्ती क्वचितच दिसून येते.\nलाखो विद्यार्थ्यांमधून मोजकेच परीक्षार्थी या परीक्षेत यशस्वी होतात. त्यामुळे या निवड झालेल्यांमध्ये स्वाभाविकत:च आपण इतरांपासून वेगळे, श्रेष्ठ व सर्वात बुद्धिमान असल्याची भावना निर्माण होते. ही अहंकाराची भावना त्यांच्या व्यक्तिमत्वविकासात फार मोठा अडथळा ठरते. आपल्याला प्रत्येक विषयाचे परिपूर्ण ज्ञान असून आता जाणून घ्यायचे काही राहिले नाही, ही त्यांची प्रामाणिक भावना झालेली असते. त्यामुळे खालच्या अधिकार-कर्मचारी यांचे न ऐकणे, त्यांना समजावून न घेणे हे आयएएस अधिकाऱ्यांचे सर्वसामान्य वैशिष्ट्ये बनून राहिले आहे. त्यामुळे तळातील प्रश्नांची खरी व सखोल जाणीव तसेच राबविल्या जाणाऱ्या योजनांचा वास्तव फीडबॅकच त्यांना प्राप्त होत नाही. आणि याच कारणाने विविध प्रश्नांवर योजलेले उपायही यशस्वी ठरत नाहीत. हजारो कोटी रुपये खर्च करून राबविलेल्या शेकडो योजना फलनिष्पत्तीच्या दृष्टीने यशस्वी ठरलेल्या नाहीत, हा आपला अनुभव आहे. परंतु असे का होते, याचा आपण, शासन किंवा मिडिया फारसा विचार विचार करताना दिसत नाही. या योजना राबविण्याची जबाबदारी कोणाची असते, यासंबंधी सर्वंकष अधिकार कोणाला असतात, याचा आपण किंवा मिडिया केंव्हा विचार करणार आहोत एखाद्या अपयशात किंवा घोटाळ्यात एखाद्या खालच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांचा बळी देवून या सनदी अधिकाऱ्यांना जबाबदारीपासून पळ काढता येईल काय एखाद्या अपयशात किंवा घोटाळ्यात एखाद्या खालच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांचा बळी देवून या सनदी अधिकाऱ्यांना जबाबदारीपासून पळ काढता येईल काय हा खरा प्रश्न आहे.\n‘आयएएस’च्या प्रशिक्षण कालावधीतही या प्रशिक्षणार्थ्यांवर आपल्या वेगळेपणाचे व इतरांहून श्रेष्ठ असल्याचेच संस्कार होताना दिसतात. या प्रशिक्षणानंतर अल्प कालावधीतच त्यांना सरळ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा तत्सम महत्त्वाच्या व वरील पदावर नियुक्ती दिल्या जाते. एकदमच वरच्या पदावर गेल्यामुळे त्यांचात साहजिकच अहंकार उत्पन्न होतो. तसेच त्यांच्या वरच्या स्थानामुळे ते खालच्या स्तरावरील वास्तवापासून पुन्हा एकदा दूर जातात. तळातील वास्तवाशी पुरेसा संपर्क न आल्यामुळे यांच्या बाबतीत ‘व्यक्तित्व घडणे’ ही प्रक्रियाच पूर्ण होत नाही. कोणत्याही समस्येला तोंड देऊन त्यातून यशस्वीपणे मार्ग काढण्याची क्षमता येण्यासाठी व्यक्तिमत्व घडावे लागते, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आयएएस अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे घडण्याला फारसा अवकाशच मिळत नाही, असे दिसते.\nविशिष्ट प्रदेशातील एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करण्यापूर्वी किंवा तेथे एखादी योजना कार्यान्वित करण्यापूर्वी तेथील देश-काळ-स्थितीचा विचार करणे आवश्यक असते. कारण विविध प्रदेशातील प्रश्न समान असले तरी ते सोडविण्याचे मार्ग हे देश-काळ-स्थितीनुरूप वेगवेगळे असू शकतात. प्रगत देशात विशिष्ट प्रश्न कसा सोडविला जातो, याविषयी अभ्यास करून त्या प्रमाणेच आपल्याकडील समान प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न होतात. त्यासाठी सरकारी पैशात परदेशदौरे काढणे आवश्यकच ठरते. तेथील सेमिनार, भेटी, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे प्रकाशित केलेले शाही अहवाल हे आपल्याकडील प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शक मानले जातात. असे करताना त्या त्या देशांतील संस्कृती, रूढी, परंपरा, इतिहास, उपलब्ध साधनसुविधा, लोकांची मानसिकता यांचा मुळीच विचार केल्या जात नाही. निरनिराळ्या योजना या वर उल्लेख केलेल्या तथाकथित अभ्यासाच्या आधारावर बनविल्या जातात. त्यांचा पाया इथल्या जमिनीत रोवलेला नसतो. अशा परिस्थितीत या योजना निष्फळ न ठरल्या तर नवलच. मात्र अशा योजना निष्फळ ठरल्यानंतर, त्या तशा का ठरल्या याचा विचार न करता, खालच्या स्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांनी सहकार्य केलेले नसल्यामुळे असे झाले, असे बिनधास्तपणे व सोयीस्करपणे ठोकून दिल्या जाते. आयएएस अधिकाऱ्यांचा मीडियाशी चांगला संपर्क असल्यामुळे त्याद्वारे हे जनतेपर्यंतही चांगल्या प्रकारे पोचविल्या जाते. आपल्याकडील मिडिया हा फक्त सनसनाटी विषयांच्या बाबतीतच बऱ्यापैकी रस दाखवितो. योजनेच्या अपयशी होण्यात कोणतीही सनसनाटी नसल्यामुळे हा मिडिया या अधिकाऱ्यांच्या चमकदार संदेशांवर विश्वास ठेवतो. कारण हे सोपे आणि बिनधोक असते.\nआयएएस अधिकाऱ्यांचे सादरीकरण आकर्षक व चमकदार असल्याने ते मिडीयाला सहजपणे प्रभावित करतात. मिडीयाच्या मदतीने व त्याच्या माध्यमातून हे अधिकारी सामान्य जनतेमध्ये स्वत:ची चांगली प्रतिमा निर्माण करतात. आणि आपल्याला हवे तेच मिडीयाच्या माध्यमातून जनतेसमोर सादर करतात. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचे व तिच्या परिणामाचे सम्यक आकलन सामान्य जनतेला होत नाही. परिणामी परिस्थितीत काहीही बदल न होता ती जैसे थे राहण्याची शक्यता निर्माण होते. मिडीयाने जर आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा आणि तिच्या परिणामांचा मुळातून शोध घेतल्यास त्यांना वास्तव समजण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. आणि या अधिकाऱ्यांच्या चमकदार सादरीकरणाचा फुगाही सहजच फुटेल. मिडीयाने कोणत्याही सरकारी खात्यात चालणाऱ्या योजनांच्या अंमलबजाणीचा सखोल अभ्यास करावा म्हणजे त्याला वरील प्रतिपादन पटू शकेल.\nप्रशासनाची लोकाभिमुखता ही लोकशाहीच्या यशाची पूर्वावश्यकता आहे. कल्याणकारी उद्दिष्टे साध्य करावयाची असल्यास प्रत्येक योजनेचे लाभ सामान्य जनतेपर्यंत पोचतात काय, हे पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी सामान्य लोक हे प्रशासनाच्या केंद्रीय स्थानी असणे आवश्यक आहे. सामान्यांच्या गरजा ओळखणे, त्यांच्या पूर्तीसाठी योजना आखणे व त्यांची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणे, हे प्रशासनाचे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य आहे. प्रशासन लोकाभिमुख असेल तर सामान्यांना त्याविषयी आपलेपणा निर्माण होईल व त्यातूनच प्रशासनाला लोकांचे सहकार्य मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. योजनांच्या यशस्वितेसाठी, त्या ज्यांच्यासाठी राबविल्या जातात त्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते. त्यासाठी प्रशासनाने सामान्य लोकांची संस्कृती, सामाजिक वातावरण, रूढी, परंपरा, त्यांची मानसिकता इत्यादी बाबी विचारात घेतल्याच पाहिजेत. आपला अहंभाव बाजूला ठेवून, लोकांशी समरस होऊनच हे शक्य होईल. चार भिंतीच्या आत ए.सी.ची हवा घेत, परदेशातील मॉडेलकडे डोळे ठेवून हे होणार नाही, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आयएएस अधिकाऱ्यांची मानसिकता अशा लोकाभिमुखातेला पोषक आहे काय, याचा विचार करण्याजोगी स्थिती आहे.\nआएएस या सेवेचे वरील स्वरूप पाहता लोकमान्यांची आयसीएस सेवेबद्दलची उपरोक्त मते आयएएस सेवेलाही तंतोतंत लागू होतात, हे स्पष्ट होते. आयएएस सेवेबद्दल वरील मते मांडतांना या सेवेतील सन्माननीय अपवादांविषयी आपल्या मनात आदराची भावना असणे आवश्यकच आहे.\nअशा परिस्थितीत या उच्च स्तरात परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते. आणि असे इष्ट परिवर्तन घडवून आणणे अशक्य आहे, असेही नाही.\nप्रशासनव्यवस्थेतीलउच्च स्तरावर प्रगल्भ, परिपक्व, ब...\nसंतांच्या कामगिरीविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आ...\nआर्थिकदृष्ट्या विकसितसमाजाला शारीरिक, मानसिक, सामा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/publications/pragati-books", "date_download": "2018-04-26T22:45:12Z", "digest": "sha1:JJSHXKZ5IDLIWODDMZZ27XBYO7J3JTVQ", "length": 15421, "nlines": 401, "source_domain": "www.cart91.com", "title": "प्रगती बुक्सची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (62)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रगती बुक्स ची सर्व पुस्तके\nशालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन - २०१\nभाषा ज्ञान आणि अभ्यासक्रम २०२\nशाळा आणि सर्वसमावेशक शाळा २०३\nमार्गदर्शन आणि समुपदेशन २०४\nयूजीसी सेट नेट राज्यशास्त्र पेपर २\nयूजीसी सेट नेट राज्यशास्त्र पेपर ३\nसेट नेट मराठी पेपर ३ साहित्यदर्शन\nडॉ. दिलीप भी. गायकवाड, डॉ. प्रतिभा घाग ... आणि अधिक ...\nसेट नेट वाणिज्य पेपर ३ सराव प्रश्नपत्रिका संच\nसेट नेट इतिहास पेपर २\nसेट नेट मराठी पेपर २ साहित्यदर्पण\nडॉ. दिलीप भी. गायकवाड\nसेट मार्गदर्शक अनिवार्य पेपर १\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2013/06/blog-post_29.html", "date_download": "2018-04-26T23:11:27Z", "digest": "sha1:6VGTVWWJVRNK7RE2ZIKYQKGCSZKBDXDQ", "length": 2734, "nlines": 52, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup", "raw_content": "\nमोह आणि संयम यांचा अगदी जवळचा संबंध आहे. मोहाला बळी न पडण्यातूनच संयम सिद्ध होतो. आणि संयमानेच मोहावर नियंत्रण मिळविता येते.\nभारतीय तत्त्वज्ञांनी संयम हा जीवनाचा आधार मानलेला आहे.\nआधुनिक काळात, निसर्गाच्या शोषणाचा अतिरेक झालेला आहे. तसेच त्यातून पर्यावरणाच्या प्रदूषणाची भयावह समस्या निर्माण झालेली आहे.\nमानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजही संयमाचे महत्त्व पुर्विइतकेच , नव्हे, पुर्विपेक्षाही अधिक आहे , यात शंका ती कोणती.\nमोह आणि संयम यांचा अगदी जवळचा संबंध आहे. मोहाला बळ...\nप्रेम आणि त्याग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ...\nकोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती . म...\nदु;खितांना , पीडितांना मदत करा , त्यांच्यावर दया ...\nजगातील सर्व प्रकारच्या संघर्षांमध्ये भूमिका संघर्ष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mangeshmehenge.blogspot.com/2010_11_01_archive.html", "date_download": "2018-04-26T22:59:42Z", "digest": "sha1:QE4P4TTZD6QBSA5SKZ4OZUYFRWZRATWU", "length": 1872, "nlines": 33, "source_domain": "mangeshmehenge.blogspot.com", "title": "सुचलतर: November 2010", "raw_content": "\nसोमवार, नोव्हेंबर २९, २०१०\n\"शब्द कधी सुचतात कधी सुचत नाही\nकधी रुचातात कधी रुचत नाही\nकधी पचतात कधी पचत नाही\nआणि कधी बोचतात तर कधी बोचत नाही\"\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nलिहीणे कधी सुरू केले आठवत नाही..हा पण जवळच्या सगळ्याना आवडत गेले महणून लिहीत गेलो..जे सुचते ते लिहितो...बाकी माझ्या विषयी काही विशेष नाही पोटा पाण्यासाठी सोफ्ट्वेर इंजिनियर आहे ..बाकी आहे सुरू सुचलतर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/dmat.asp", "date_download": "2018-04-26T22:59:22Z", "digest": "sha1:IZQZXVYX3L2N2X27QMZX6JYIFCATYOEY", "length": 32824, "nlines": 183, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "DEMAT Services - Depository Participant,Shares,Debentures,Bonds Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\n`बँक ऑफ महाराष्टख` 1999 पासून `सीडीएसएल`ची डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डीपी ) - ठेवधारणा सहभागी - आहे.\nइलेक्टखाओनिक फॉर्ममधील (अमूर्त आकार - डिमटेरिअलाइज्ड फॉर्म) शेअर्स/िडबेंचर्स/बॉन्डस/कमर्शिअल पेपर्स/यूटीआय युनिट इत्यादी सिक्युरिटीज ताब्यात ठेवणे-होल्डींग/हस्तांतरण/तारण ठेवणे अशा सेवा दिल्या जातात.\nवस्तु विनिमयाच्या तत्वावर व्यवहार होत नाहीत.\nप्रत्यक्ष आकारातील सिक्युरिटीजचे डिमटेरिअलायझेशन (इलेक्टखाओनिक फॉर्ममध्ये रुपांतर)\nडिमॅट खात्यातील सिक्युरिटीजचे रिमटेरिअलायझेशन (प्रत्यक्ष फॉर्ममध्ये रुपांतर )\nडिमॅट खात्यातून डिलीव्हरी देणे\nइतर खात्यांमधून हस्तांतरण झाल्यावर डिमॅट खात्यात कऎoडिट घेणे\nपत्ता/बँक खात्याचे तपशील/वारसदार/कुलमुखत्यार याती\nसिक्युरिटीज तारण ठेवणा-याच्या खात्यात राहतात पण ज्याच्या नावे त्या ब्लॉक केल्या जातात अशा सिक्युरिटीज तारण ठेवणे/तारणमुक्त करणे. तारणासाठी तारण ठेवणारी व्यक्ती आणि तारण घेणारी व्यक्ती, दोन्ही व्यक्तींची खाती “सीडीएसएल`मध्ये असणे आवश्यक असते फक्त डीपीज वेगळ्या लागतात.\nग्राहकांकडून आलेल्या सूचनांप्रमाणे डेबिटस खात्यात जमा केली जातात.\nऑन लाईन इंटर-िडपॉझिटरी हस्तांतरण प्रत्यक्ष वेळेच्या तत्वावर केले जाते - सूचनेची कार्यवाही झाल्यावर काही मिनिटातच ही प्रकिऎया होते.\nकेऎडिट रिसिट आपोआपच होतात. केऎडिट मिळवण्यासाठी सूचनेची आवश्यकता नाही. तरीसुध्दा गऎाहकाने इच्छा व्यक्त केल्यास आपोआप होणारी कऎoडिटही ब्लॉक करुन सूचनांनुसार त्यावर कार्यवाही होऊ शकते.\nबँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी सिक्युरिटीज तारण ठेवण्याची पध्दत सुलभ आहे. या पध्दतीनुसार सिक्युरिटीज ज्यांच्या नावे तारण ठेवायची आहेत (म्हणजे बँक म्हणजेच प्लेजी) त्यांच्या नावे ब्लॉक करुन तारण देणा-यांच्या म्हणजेच प्लेजरच्या खात्यात कायम ठेवली जातात. प्लेजीच्या (बँक शाखा ) सूचनेनुसार सिक्युरिटीज मोकळ्\tया होऊ शकतात किंवा प्लेजीच्या खात्यात हस्तांतरित होऊ शकतात. तारणाच्या काळात लाभांश/बोनस इ. सर्व कॉर्पोरेट लाभ प्लेजर घेऊ शकतो.\nडेबिट किंवा कऎoडिटसाठी किंवा दोहोसाठी सिक्युरिटीज गोठवता येतात.\nवारसदार (सर्व धारकांचा मृत्यू झाल्यास ) किंवा हयात धारकांच्या नावे हस्तांतरण (मृत्यू झाल्यानंतर करण्यात येणा-या व्यवस्थेचे दावे ) करता येते.\nखात्यातील परिस्थिती आणि सिक्युरिटीजच्या हस्तांतरणासंबंधी एसएमएस ऍलर्ट सुविधा उपलब्ध असते.\nइंटरनेटव्दारे खात्याची परिस्थिती पाहण्यासाठी इएएसआय (इलेक्टखाओनिक ऍक्सेस टू सिक्युरिटी इन्फॉर्मेशन) ही सुविधा विनाशुल्क उपलब्ध आहे.\nइ-टोकनच्या मदतीने डिलीव्हरीचे व्यवहार करण्यासाठी इएएसआयइएसटी (इलेक्टखाओनिक ऍक्सेस टू सिक्युरिटी इन्फॉर्मेशन आणि एक्झिक्यूशन ऑफ सिक्युरिटी टखओन्झॅक्शन) ही सुविधा नाममात्र शुल्कात उपलब्ध आहे.\nव्यवहार-धारणापत्र (टखओन्जॅक्शन कम होल्डींग स्टेटमेंट ) महिन्यादरम्यान व्यवहार झालेल्या खात्यांसाठी दर महिन्याला पाठवले जाते, तिमाही व्यवहार-धारणापत्र सगळ्याच खात्यांसाठी पाठवले जाते.\nलाभांश थेट बँक खात्यात कऎoडिट केला जातो (डिमॅट खात्यात निर्देश केल्याप्रमाणे)\nडिमॅट सेवा शुल्क बँक खात्यात निर्देश केल्याप्रमाणे थेट वसूल केले जाते.\nडिलीव्हरी सूचना स्लीप्स, बँक खाते असलेल्या बँकेच्या अन्य शाखेतही सादर करता येते.\nफॅक्स क्षतिपूर्तीची (इन्डेम्निटी - रु.200/- मुद्रांक ) कार्यवाही एकदा केल्यावर सूचना स्लीप फॅक्सने एकदा पाठवल्यावर मूळ प्रत पुढच्या दोन दिवसात पोचेल याची खात्री करुन घ्यावी.\nडिमॅट खाते कोणाला उघडता येते \nपुढील वर्गवारीतील घटकांना डिमॅट खाते उघडता येते :\nव्यक्ती/अविभक्त हिंदू कुटुंब-एचयूएफ/बॉडी कॉर्पोरेट/नोंदणीकृत सोसायटी/नोंदणीकृत टखस्ट/मान्यताप्राप्त फंडस (गऎओच्युइटी, सुपरऍन्युएशन, व्हेंचर कॅपिटल फंड इ.) / विदेशी संस्थांमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार/ओव्हरसीज बॉडी कॉर्पोरेट/बँका/म्युच्युअल फंड/असोसिएशन ऑफ पर्सन्स/िवदेशी नागरिक/िक्लअरिंग मेंबर्स (बऎाoकर्स )\nमालकी तत्वावरचे उद्योग (प्रोप्रायटरशिप ) /भागीदार फर्म / अनोंदणीकृत सोसायटी/अनोंदणीकृत टखस्टच्या नावावर डिमॅट खाते उघडता येत नाही.\nएचयूएफ/अज्ञान यांच्या नावे डिमॅट खाते प्रथम आणि एकमेव खातेधारक म्हणून उघडता येते. अन्य व्यक्तींबरोबर संयुक्त खाती उघडता येत नाहीत.\nसंयुक्त खाती जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या नावावर उघडता येतात.\n“महाबँक डीपी`सह डिमॅट खाते उघडून चालवण्यासाठी अर्जदार कोअर बँकींग असलेल्या `बँक ऑफ महाराष्टख“ च्या कोणत्याही शाख्रेतील खातेधारक असणे आवश्यक असते.\nअनिवासी भारतीय डिमॅट खाते रिपॅटिखएशन (आपल्या देशात पाठवणे) किंवा नॉन- रिपॅटिखएशन तत्वावर उघडता येते. नॉन-िरपॅटखाsएशन पध्दतीच्या खात्यासाठी घराचा पत्ता आणि एनआरओ बँकेचा संदर्भ खाते कऎमांक आवश्यक असतो.\nडिमॅट सेवांसाठी उपलब्ध असलेले मार्ग\nबँक खाते चालू असलेल्या कुठल्याही कोअर बँकींग शाखेत सेवा उपलब्ध असते.\nखात्याची स्थिती, विनंती अर्ज मिळवणे, सूचना आणि विनंती अर्ज सादर करणे यासंबंधी काही प्रश्न असल्यास गऎाहकांना पालक शाखेत अशा स्वरुपाची सेवा उपलब्ध असते.\nया योजनेसंबंधीची काही चौकशी करायची असल्यास महाबँक सुविधा केंद्रामध्ये सकाळी सात ते रात्री अकरा या वेळात (022 ) 22625754/22611196 या कऎमांकांवर उत्तरे मिळू शकतात.\nडिमॅट केंद्र, मुंबई येथे वरील स्वरुपाची सुविधा उपलब्ध असते :\nदुसरा मजला, “जनमंगल“ , 45/47, मुंबई समाचार मार्ग, मुंबई - 400 023.\nखाते उघडण्यासाठी सादर करावयाची माहिती आणि कागदपत्रे :\nसर्व संयुक्त धारकांसाठी पॅन कार्ड कॉपी\nपॅन कार्ड कॉपी फोटोशिवाय असेल किंवा अपुरी असेल तर ओळखीचा पुरावा\nपत्रव्यवहारासाठी असलेल्या पत्त्याचा पुरावा (प्रथम धारक ) , सर्व संयुक्त धारकांचा कायमचा पत्ता (पत्रव्यवहारासाठी असलेल्या पत्त्याशिवाय अन्य काही पत्ता असल्यास)\nडिमॅट शुल्काची वसुली करण्यासाठी चार्ज बँक खात्याचे तपशील (बँक ऑफ महाराष्टख मधीलच खाते आवश्यक ) निर्देशित बँक खात्यात शुल्क डेबिट करण्याच्या हमीवर बँक खात्याच्या सर्व धारकांची सही आवश्यक असते.\nधारकांचे फोटो (फोटोधारकाची सही असलेला फोटो चिकटवून)\nप्रथम धारकाच्या आर्थिक स्थितीची (उत्पन्न मर्यादा) माहिती\nएका साक्षीदारासह प्रत्येक पानावर सही असलेला डीपी-बीओ करारनामा (रु.100 मुद्रांक शुल्क)\nसहीसकट नामांकन पर्याय (होय किंवा नाही ) होय असल्यास दोन साक्षीदारांसह तपशील\nडिमॅट खात्याचे नामांकन असलेल्या किंवा धारकाचे नामांकन असलेल्या व्यक्तीचा जन्मदाखला.\nपुढीलपैकी एक तरी ओळखीचा पुरावा आवश्यक ::\nआयडी कार्ड/शासनाने दिलेले फोटो असलेले कागदपत्र/कायदेशीर मान्यता असलेले अधिकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उपकऎम/शेडय़ूल्ड व्यावसायिक बँका/सार्वजनिक आर्थिक संस्था/िवद्यापीठांशी संलठ असलेली महाविद्यालये/आयसीएआय, आयसीडब्लयूएआय, बार कौन्सिल इ.\nबँकेने दिलेले फोटोसह क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड\nपुढीलपैकी एक तरी ओळखीचा पुरावा आवश्यक :\nइलेक्ट्रिक बिल/गेल्या दोन महिन्यातील लँडलाईन निवासी टेलिफोन बिलची कॉपी\nलीव्ह अँड लायसन्स करारनामा/विक्री करारनामा\nउच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांसाठी - स्वत:च्या खात्याचा पत्ता - आत्मनिवेदनपत्र\nआयडी विभागात उल्लेख केलेल्या संस्थांनी दिलेले पत्त्यासह आयडी कार्ड\nबँक अधिका-याची सही आणि बँकेच्या शिक्क्यासह बँक अधिका-याने योग्य त्या पध्दतीने प्रमाणिक केलेल बँक स्टेटमेंट (नाव, बीओचा पत्ता आणि बँक स्टेशनरीवर छापलेल्या कालावधीतील बँकेचे व्यवहार\nबँक खात्याचे, रद्द केलेल्या चेकसह (मूळ चेक ) बँक अधिका-याने स्वत: प्रमाणित केलेल्या लेटरहेड/बँक स्टेशनरीवर छापलेले वरील तपशिलांसह मूळ कॉम्प्युटर स्टेटमेंट. असे स्टेटमेंट दोन तिमाहींपेक्षा म्हणजेच सहा महिन्यांपेक्षा जुने नसावे.\nआयकर रिटर्नसच्या पोचपावतीची कॉपी\nअन्य आवश्यक बाबी :\nप्रत्येक व्यवहारासाठी गऎाहकाचे डिमॅट खाते आणि सिक्युरिटी आयडी सकऎाsय असणे आवश्यक.\nखाते उघडल्यावर डिलीव्हरी सूचना स्लीप बुक, तसेच खात्याच्या तपशिलांसह एक विशिष्ट पत्र थेट पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर पाठवले जाते. अर्ज सादर केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत पत्र मिळाले नाही तर अर्जदाराने शाखेशी किंवा डिमॅट सेलशी संपर्क साधावा.\nपुरावे आणि अर्ज, नाव आणि सहीच्या कोडसह शाखा अधिका-यांकडून पडताळून घेणे आवश्यक असते. त्यानंतरच अर्ज सादर केल्यानंतरची पोचपावती देण्यात येते.\nपत्ता/संपर्क कऎमांक/बँक खात्याचे तपशील/कुलमुखत्यारपत्रधारक/नामांकन तपशीलात बदल करण्याची विनंती केल्यास नव्या तपशिलांचे पुरावे सादर केल्यावर तशी कार्यवाही करण्यात येईल. एका संयुक्त खातेधारकाचा मृत्यू झाल्यास हयात धारकाच्या नावावर, नव्या खात्यात धारणेचे हस्तांतरण होईल किंवा (सगळ्या धारकांचा मृत्यू झाल्यास ) नामांकन झालेल्या व्यक्तीच्या नावावर, नव्या खात्यात धारणेचे हस्तांतरण होईल.\nनामांकन केवळ व्यक्तींसाठी असते (एका व्यक्तीच्या नावावर किंवा संयुक्त) आणि केवळ एकाच व्यक्तीचे नामांकन करता येते.\nसंयुक्त खात्यातील कोणतेही कामकाज किंवा सूचना संयुक्त पध्दतीनेच करणे आवश्यक असते.\nलॉक-इन शेअर्सचे डिमटेरिअलायझेशन करता येते.\nलॉक-इन शेअर्स तारण ठेवता येतात पण लॉक-इन कालावधी संपेपर्यंत प्लेजीच्या खात्यावर त्यांचे हस्तांतरण होऊ शकत नाही.\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/pune-mulsi-murder-269922.html", "date_download": "2018-04-26T22:59:47Z", "digest": "sha1:LYQWDUU5E4JJ3UJVPM3PBGNQFUDEGFSL", "length": 11965, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुळशीत पोलीस चौकीसमोरच गुंडाची कोयत्याने हत्या !", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nमुळशीत पोलीस चौकीसमोरच गुंडाची कोयत्याने हत्या \nमुळशी तालुक्यात कोळवण पोलीस चौकशीसमोरच कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय. पप्पू सातपुते असं या मयत गुंडाचं नाव आहे. गुरूवारी रात्री आठच्या सुमाराला अज्ञात हल्लोखोरांनी पप्पू सातपुतेला ठार मारलं.\nपुणे, 15 सप्टेंबर : मुळशी तालुक्यात कोळवण पोलीस चौकशीसमोरच कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय. पप्पू सातपुते असं या मयत गुंडाचं नाव आहे. गुरूवारी रात्री आठच्या सुमाराला अज्ञात हल्लोखोरांनी पप्पू सातपुतेला ठार मारलं. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.\nसुशांत उर्फ पप्पू लक्ष्मण सातपुते हा त्या परिसरातील कुख्यात गुंड होता. त्याला पप्पू नावाने ओळखत असत. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, हाणमारीचे गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वी त्याला याप्रकरणी तडीपारही करण्यात आलं होतं.\nकोळवण परिसरात काही दिवसांपूर्वीचं पप्पचं काही जणांसोबत भांडण झालं होतं. त्यामुळे त्याला मारण्यात कोळवण परिसरातीलच काही तरुणांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्यासोबत असलेल्या रवींद्र सातपुते याच्यावरही हल्ला करण्यात आला असून तो जखमी झाला आहे.\nया घटनेच्या निमित्ताने मुळशी तालुक्यातलं गँगवॉर पुन्हा चर्चेत आलंय. मुळशी तालुक्यात जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवहारात गुंडांच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. त्यातूनच पप्पू सातपुतेची हत्या झालीय का याचाही पोलीस तपास करताहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: pune mulsi murderपप्पू सातपुते खूनपुणेमुळशी गँगवॉर\nकबड्डी खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू\nपिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास\nपुण्यात ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवली, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद\nपुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांवर, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी\nमुंबईसह पुण्यात आज ओला आणि उबरचालकांचा संप\nलोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणाची दगडाने चेचून हत्या; मृतदेह फेकला धरणात\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/mrgunye", "date_download": "2018-04-26T22:46:06Z", "digest": "sha1:ODWMLYFLBKZGEFMZQ5VHU4FCW57PMMGJ", "length": 15004, "nlines": 397, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक मो रा गुण्ये यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (62)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nडॉ. मो रा गुण्ये\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nडॉ. मो रा गुण्ये ची सर्व पुस्तके\nडॉ. मो रा गुण्ये\nडॉ. मो रा गुण्ये\nडॉ. मो रा गुण्ये\nडॉ. मो रा गुण्ये\nडॉ. मो रा गुण्ये\nडॉ. मो रा गुण्ये\nडॉ. मो रा गुण्ये\nडॉ. मो रा गुण्ये\nडॉ. मो रा गुण्ये\nडॉ. मो रा गुण्ये\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://citynews.net.in/2017/newsDetails.php?news_Id=1107", "date_download": "2018-04-26T23:52:46Z", "digest": "sha1:AMFDWG62TMXWCYWA4WQIUFXYD2PZABZN", "length": 4899, "nlines": 55, "source_domain": "citynews.net.in", "title": "आधारकार्ड नोंदणीचे अधिकृत दर निश्चित :: CityNews", "raw_content": "\nआधारकार्ड नोंदणीचे अधिकृत दर निश्चित\nनवीन आधार कार्ड नोंदणी करणे, व कार्डातील दुरुस्ती करण्यासाठी शासकीय दर निश्चित करण्यात आले आहेत. नवीन आधार नोंदणी व मुलांचे (5 ते 15 वर्षापर्यंत) मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट विनामूल्य होईल, इतर अपडेट करणे 25 रुपये, डेमोग्राफिक अपडेट करणे 25 रुपये, आधार कार्ड शोधणे ब्लॅक ॲन्ड व्हाईट प्रिंट काढणे 10 रुपये, आधार कार्ड शोधणे व कलर प्रिंट काढणे 20 रुपये दर निश्चित केले आहेत. जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांच्या कामकाजाबाबत काही तक्रारी असल्यास आपल्या तालुक्यातील तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, जिल्हास्तरावरील माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रफुल्ल मेहरे मो. 8999401945, भूषण ठाकरे मो. 9860707003 यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.\nएसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द\nराज्य स्थापनेपासून आतापर्यंत उत्पन्नात ३८६५ पटींनी वाढ\nभूमिगत नळमार्ग, वाहिन्या निर्माण करण्यासाठी जमिनीच्या वापर हक्काबाबतचा अध्यादेश काढण्यास मान्यता\nकृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिनियमात सुधारणेसाठी अध्यादेश काढणार\nचकमकीत २१ नक्षलवादी ठार, मृतांचा एकूण आकडा ३७ वर पोहचला\nअल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ केंद्र शासनाची भूमिका सकारात्मक- सुधीर मुनगंटीवार\nएक हजार कि रिश्वत लेते मनपाकर्मी एन्टी करप्शन के हाथ लगा\nविधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर मतदान २१ मे रोजी\nसोमवारी महिला लोकशाही दिन\nकर्जमाफी योजनेसाठी अर्ज न केलेल्या शेतक-यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंभाव्य पाणी टंचाईबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात-जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश\nपॉक्सो कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-04-26T22:46:03Z", "digest": "sha1:2PGLXMFRERH4IIRTKM6J2LXOW5WYTHSR", "length": 59697, "nlines": 399, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इडन गार्डन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n५-८ जानेवारी १९३४: भारत वि. इंग्लंड\n३० सप्टें-३ ऑक्टो २०१६: भारत वि. न्यूझीलंड\n१८ फेब्रुवारी १९८७: भारत वि. पाकिस्तान\n२२ जानेवारी २०१७: भारत वि. इंग्लंड\n२९ ऑक्टोबर २०११: भारत वि. इंग्लंड\n३ एप्रिल २०१६: इंग्लंड वि. वेस्ट इंडीज\nबंगाल क्रिकेट संघ (१९०८-सद्य)\nकोलकाता नाईट रायडर्स (२००८ - सद्य)\nशेवटचा बदल २ डिसेंबर २०१६\nस्रोत: ईडन गार्डन्स, क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)\nइडन गार्डन्स (बंगाली: ইডেন গার্ডেন্স) हे कोलकाता, भारत येथील क्रिकेटचे मैदान आहे. बंगाल क्रिकेट संघ आणि आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचे ते घरचे मैदान असून कसोटी क्रिकेट आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी वापरले जाणारे मैदान आहे.[२] ६६,००० आसनक्षमतेनुसार ते भारतातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असून मेलबर्न क्रिकेट मैदाना खालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. इडन गार्डनला \"कलोसियमला क्रिकेटचे उत्तर\" म्हणून संबोधले जाते आणि ते जगातील एक सर्वात आयकॉनिक मैदान मानले जाते.[३] क्रिकेट विश्वचषक, ट्वेंटी २० क्रिकेट विश्वचषक, आशिया चषक यांसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा तसेच भारतीय प्रीमियर लीगचे अनेक सामने ह्या मैदानावर झाले आहेत. १९८७ मध्ये, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्याचे आयोजन करणारे हे जगातील दुसरे मैदान ठरले, याआधी तीन विश्वचषक अंतिम सामन्यांच्या यजमानपदाचा मान मिळवणार्‍या लॉर्ड्सचा क्रमांक लागतो.\nमैदानावर झालेल्या ४० कसोटी सामन्यांपैकी भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहे तर ९ सामने गमावले आहेत, उर्वरित १९ सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश आले आहे.[४]\n१ इतिहास आणि क्षमता\n५ आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी\n६ संदर्भ आणि नोंदी\n१८४१ मध्ये आराखडा तयार केलेल्या कोलकत्त्यातील एक उद्यान इडन गार्डन्स वरुण मैदानाचे नाव ठेवले गेले. इडन गार्डन्स उद्यानाला हे नाव त्यावेळचे भारतीय गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड ह्यांच्या मुली इडन भगिनींच्या नावावरुन दिले गेले होते.[५] मैदान शहराच्या बी. बी. डी. बाग क्षेत्रात, राज्य सचिवालयाजवळ आणि कलकत्ता उच्च न्यायालयासमोर आहे. सुरवातीस मैदानाला 'ऑकलंड सर्कस गार्डन्स’ असे नाव दिले गेले होते परंतू नंतर बायबल मधील इडन गार्डनवरुन प्रेरणा घेऊन त्याचे नामकरण 'इडन गार्डन' असे करण्यात आले.[६] मैदानाची स्थापना १८६४ साली झाली आणि क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी मैदानाचे नुतनीकरण केल्यानंगतर सध्या मैदानाची क्षमता ६६,३४९ इतकी आहे. [७][८]; नुतनीकरणाआधी मैदानाची आसनक्षमता १,००,००० इतकी होती. १९८७ विश्वचषकाआधी, मैदानाची क्षमता १,२०,००० इतकी होती असे म्हटले जाते, परंतू त्याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नाही. तथापि, ह्या मैदानावर सहा सामने खेळले गेले आहेत, ज्यावेळी एका दिवशी १,००,००० प्रेक्षकांनी सामन्याला हजेती लावलेली आहे.[२]\nमैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याची नोंद १९३४ साली केली गेली तर पहिला एकदिवसीय सामना १९८७ साली खेळवला गेला.[२] इडन गार्डनवर खेळवले गेलेले हिरो चषक स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये खेळवला गेलेला पहिला सामना हा ह्या मैदानावर प्रकाशझोतात खेळवला गेलेला पहिला सामना होता.[९] इडन गार्डन हे त्याच्या मोठ्या संख्येने जमा होणार्‍या आणि गलका करणार्‍या प्रेक्षकांबद्दल ओळखले जाते. असे म्हटले जाते की \"गच्च भरलेल्या इडन गार्डन्स मध्ये खेळल्याशिवाय क्रिकेटपटूचे क्रिकेटचे प्रशिक्षण पूर्ण होत नाही.\"[१०][११] बी. सी. रॉय क्लब हाऊसचे नाव पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बी. सी. रॉय यांच्या नावावरुन दिले गेले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय मैदानाच्या आवारात आहे. आयपीएलचे सामने सुद्धा ह्या मैदानावर होतात आणि हे मैदान कोलकाता नाईट रायडर्स संघाचे होम ग्राउंड आहे.\n१९४६ साली, फॉर्मात असलेल्या मुश्ताक अलीला ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेस XI विरुद्धच्या अनधिकृत कसोटीमधून वगळण्यात आले. त्यानंतर प्रेक्षकांनी (\"नो मुश्ताक, नो टेस्ट\" अशा घोषणांसह) केलेल्या निषेधामुळे, निवड समितीने त्याला पुन्हा संघात घेतले.[१२]\n१९६६/६७ वेस्ट इंडीज आणि १९६९/७० ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान मैदानावर दंगली घडल्य होत्या.[२]\n१६ ऑगस्ट १९८० च्या पूर्व बंगाल आणि मोहन बागान संघादरम्यानच्या डर्बी लीग सामन्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १६ फुटबॉल चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.[१३]\nक्रिकेट विश्वचषक, १९८७ च्या संस्मरणीय अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला.\nहिरो चषक, १९९३-९४ मधील भारत वि दक्षिण अफ्रिका, पहिल्या उपांत्य सामन्यात सचिन तेंडुलकरने टाकलेल्या, शेवटच्या निर्णायक षटकांत दक्षिण आफ्रिकेला ६ चेंडूंमध्ये ६ धावांची गरज असताना, फक्त ३ धावा देऊन भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.[१४]\nभारतीय फलंदाजी कोसळल्याने प्रेक्षकांनी व्यत्यय आणलेला, क्रिकेट विश्वचषक, १९९६ मधील भारत वि. श्रीलंका उपांत्य सामना श्रीलंकेला बहाल करण्यात आला.[२]\nपेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७च्या दुसर्‍या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाच्या सर्व कसोटी आणि एकदिवसीय कर्णधारांनी, संपूर्ण मैदानावर एक सन्मान फेरी दिली.\n१९९९ मध्ये, भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर पाकिस्तानच्या शोएब अख्तरचा धक्का लागल्याने धावचीत झाला. अख्तरने तेंडुलकरच्या मार्गात अडथळा आणला आणि गर्दीचा क्षोभ झाला, त्यामुळे पोलिसांन प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढावे लागले. सामना रिकाम्या मैदानात सुरु राहिला.[१५]\nकपिल देवने त्याची पहिली एकदिवसीय हॅट्ट्रीक १९९१ साली श्रीलंकेविरुद्ध ह्याच मैदानावर घेतली.[१६]\nहरभजन सिंगने २०००/०१ मध्ये ह्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्ट्रीक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.[१७]\nव्ही.व्ही.एस. लक्ष्मण ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०००/०१ मध्ये २८१ धावा केल्या. इडन गार्डन्सवरील ही सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. बहुतांश सामन्यावर वर्चस्व राखल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला हा सामना गमवावा लागला. २०००-०१ मधील बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतील ही दुसरी कसोटी म्हणजे कसोटी इतिहासातील अशी केवळ तिसरी वेळ आहे, जेव्हा फॉलो-ऑन मिळालेल्या संघाने कसोटी सामना जिंकला.[१८][१९]\nइडन गार्डनवर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक १९९वा सामना ६-१० नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध झाला. भारताने सामना ३ दिवसात एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला.\n१३ नोव्हेंबर २०१४ रोजी मैदानाच्या १५०व्या वर्धापनदिनी, इडन गार्डन्स एकदिवसीय इतिहासातील फलंदाजाच्या सर्वोच्च धावसंख्येचे साक्षीदार होते. श्रीलंकेविरुद्ध चवथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने १७३ चेंडूंत २६४ धावा करुन इतिहास रचला.[२०]\n३ एप्रिल २०१६ रोजी, ह्याच मैदानावर, काही तासांच्या अंतराने, आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० स्पर्धांमध्ये महिला आणि पुरुष स्पर्धा वेस्ट इंडीजच्या महिला आणि पुरुष संघाने जिंकल्या.\nमैदानावरील कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम चार धावसंख्या भारताने नोंदवल्या आहेत. २००१ मध्ये ६५७-७, २०१० मध्ये ६४३-६, १९९८ मध्ये ६३३-५, आणि २०११ मध्ये ६३१-७.[२१]\nमैदावार सर्वाधिक कसोटी धावा व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या नावावर आहेत (१२७१ धावा), त्याखालोखाल राहुल द्रविड (९६२ धावा) आणि सचिन तेंडुलकर (८७२ धावा) ह्यांचा क्रमांक लागतो. [२२]\nमैदानावर सर्वात जास्त कसोटी बळी घेण्याचा विक्रम हरभजनसिंगच्या नावे आहे. त्याने एकूण ४६ बळी घेतले आहेत, त्यानंतर अनिल कुंबळेने ४० तर बिशनसिंग बेदीने २९ गडी बाद केले आहेत. [२३]\nएकदिवसीय क्रिकेटमध्ये ह्या मैदानावरी सर्वाधिक धावसंख्या ५ बाद ४०४ ही २०१४ साली भारताने श्रीलंकेविरुद्ध केली होती. त्याखालोखाल २००९ मध्ये भारताने ३१७-५, आणि श्रीलंकेने २००९ मध्येच ३१५ धावा केल्या होत्या. [२४]\nमैदानावर सर्वाधिक एकदिवसीय धावा सचिन तेंडुलकरने केल्या आहेत (४९६ धावा), त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीनने ३३२ आणि श्रीलंकेच्या अरविंद डिसिल्व्हाने ३०६ धावा केल्या. [२५]\nइडन गार्डन्सवर सर्वात जास्त १४ बळी घेतले ते अनिल कुंबळे आणि कपिल देवने (१४ बळी) त्यापाठोपाठ जवागल श्रीनाथ ८ बळी आणि रवींद्र जडेजा व अजित आगरकरने ७ बळी घेतले आहेत.[२६]\nइडन गार्डन्सवर सर्वोत्कृष्ट कसोटी भागीदारी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड दरम्यान २००१ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यामधील पाचव्या गड्यासाठीची ३७६ धावांची आहे.[२७] आणि एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्कृष्ट भागीदारी २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गौतम गंभीर आणि विराट कोहली दरम्यान २२४ धावांची आहे.[२८]\nव्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि मोहम्मद अझरुद्दीन ह्या दोघांनी ह्या मैदानावर प्रत्येकी ५ शतके केली आहेत.\n१३ नोव्हेंबर २०१४ मध्ये रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने १७३ चेंडूंत २६४ धावा केल्या.\nकोलकाता मधील इमारतींमध्ये मैदानावरचे प्रकाशझोत\nक्रिकेट विश्वचषक, २०११ नुतनीकरणाआधी मैदान\nक्रिकेट विश्वचषक, २०११ आधी इडन गार्डन्सच्या नुतनीकरणाचे काम घेतले गेले.[२९] क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घालून दिलेली मानदंड पूर्ण करण्यासाठी नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बंगाल क्रिकेट असोसिएशनने मैदानाच्या नुतनीकरणाच्या कामासाठी बर्ट हिल आणि व्हिएमएस यांच्या गटाला कायम ठेवले. नुतनीकरणाच्या योजनेमध्ये नवीन क्लबहाऊस आणि खेळाडूंसाठी सुविधा, मैदानाला नवीन स्वरुप देण्यासाठी बाह्य भिंतीमधील सुधारणा, विद्यमान छताला नवे धातूचे अच्छादन, नवीन/सुधारीत संरक्षण सुविधा आणि माहिती फलक तसेच इतर सामान्या पायाभूत सविधांमधील सुधारणा यांचा समावेश होता. त्याशिवाय अंदाजे १,००,००० इतकी असलेली प्रेक्षकक्षमता कमी करुन ६६,००० वर आणणे हा सुद्धा सुधारणांचा एक भाग होता.\nनुतनीकरणाच्या अपुर्‍या राहिलेल्या कामामुळे उद्भवलेल्या असुरक्षित स्थितीमुळे, आयसीसीने इंग्लंड वि. भारत सामना इडन गार्डन्सवर न खेळवण्याचे ठरवले. २७ फेब्रुवारी २०११ रोजी नियोजित असलेला सदर सामना एम्. चिन्नास्वामी मैदान, बंगलोर येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.[३०]\nमैदानावर १५, १८ आणि २० मार्च २०११ रोजी आयोजित केलेले सामने वेळापत्रकानुसार पार पडले. नियोजित सामन्यांपैकी केनिया वि झिम्बाब्वे या शेवटच्या सामन्यासाठी फक्त १५ प्रेक्षकांनी तिकीटे विकत घेतली. विकल्या गेलेल्या तिकीटांच्या मैदानावरील नोंदींपैकी ही सर्वात कमी आकडेवारी आहे. [३१]\nआजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३२]:\n५-८ जानेवारी १९३४ भारत इंग्लंड अनिर्णित धावफलक\n३१ डिसेंबर १९४८ - ४ जानेवारी १९४९ भारत वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक\n३० डिसेंबर १९५१ - ४ जानेवारी १९५२ भारत इंग्लंड अनिर्णित धावफलक\n१२ - १५ डिसेंबर १९५२ भारत पाकिस्तान अनिर्णित धावफलक\n२८ डिसेंबर १९५५ - २ जानेवारी १९५६ भारत न्यूझीलंड अनिर्णित धावफलक\n२ - ६ नोव्हेंबर १९५६ भारत ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ९४ धावा धावफलक\n३१ डिसेंबर १९५८ - ४ जानेवारी १९५९ भारत वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज १ डाव आणि ३३६ धावा धावफलक\n२३ - २८ जानेवारी १९६० भारत ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक\n३० डिसेंबर १९६० - ४ जानेवारी १९६१ भारत पाकिस्तान अनिर्णित धावफलक\n३० डिसेंबर १९६१ - ४ जानेवारी १९६२ भारत इंग्लंड भारत १८७ धावा धावफलक\n२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९६४ भारत इंग्लंड अनिर्णित धावफलक\n१७ - २२ ऑक्टोबर १९६४ भारत ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक\n५ - ८ मार्च १९६५ भारत न्यूझीलंड अनिर्णित धावफलक\n३१ डिसेंबर १९६६ - ५ जानेवारी १९६७ भारत वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज १ डाव आणि ४५ धावा धावफलक\n१२ - १६ डिसेंबर १९६९ भारत ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १० गडी धावफलक\n३० डिसेंबर १९७२ - ४ जानेवारी १९७३ भारत इंग्लंड भारत २८ धावा धावफलक\n२७ डिसेंबर १९७४ - १ जानेवारी १९७५ भारत वेस्ट इंडीज भारत ८५ धावा धावफलक\n१ - ६ जानेवारी १९७७ भारत इंग्लंड इंग्लंड १० गडी धावफलक\n२९ डिसेंबर १९७८ - ३ जानेवारी १९७९ भारत वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक\n२६ - ३१ ऑक्टोबर १९७९ भारत ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक\n२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९८० भारत पाकिस्तान अनिर्णित धावफलक\n१ - ६ जानेवारी १९८२ भारत इंग्लंड अनिर्णित धावफलक\n१० - १४ डिसेंबर १९८३ भारत वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज १ डाव आणि ४६ धावा धावफलक\n३१ डिसेंबर १९८४ - ५ जानेवारी १९८५ भारत इंग्लंड अनिर्णित धावफलक\n११ - १६ फेब्रुवारी १९८७ भारत पाकिस्तान अनिर्णित धावफलक\n२६ - ३१ डिसेंबर १९८७ भारत वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक\n२९ जानेवारी - २ फेब्रुवारी १९९३ भारत इंग्लंड भारत ८ गडी धावफलक\n२७ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९९६ भारत दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ३२९ धावा धावफलक\n१८ - २१ मार्च १९९८ भारत ऑस्ट्रेलिया भारत १ डाव आणि २१९ धावा धावफलक\n१६ - २० फेब्रुवारी १९९९ भारत पाकिस्तान पाकिस्तान ४६ धावा धावफलक\n११ - १५ मार्च २००१ भारत ऑस्ट्रेलिया भारत १७१ धावा धावफलक\n३० ऑक्टोबर - ३ नोव्हेंबर २००२ भारत वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक\n२८ नोव्हेंबर - २ डिसेंबर २००४ भारत दक्षिण आफ्रिका भारत ८ गडी धावफलक\n१६ - २० मार्च २००५ भारत पाकिस्तान भारत १९५ धावा धावफलक\n३० नोव्हेंबर - ४ डिसेंबर २००७ भारत पाकिस्तान अनिर्णित धावफलक\n१४ - १८ फेब्रुवारी २०१० भारत दक्षिण आफ्रिका भारत १ डाव आणि ५७ धावा धावफलक\n१४ - १७ नोव्हेंबर २०११ भारत वेस्ट इंडीज भारत १ डाव आणि १५ धावा धावफलक\n५ - ९ डिसेंबर २०११ भारत इंग्लंड इंग्लंड ७ गडी धावफलक\n६ - ८ नोव्हेंबर २०१३ भारत वेस्ट इंडीज भारत १ डाव आणि ५१ धावा धावफलक\n३० सप्टेंबर - ३ ऑक्टोबर २०१६ भारत न्यूझीलंड भारत १७८ धावा धावफलक\nआजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३३]:\n१८ फेब्रुवारी १९८७ भारत पाकिस्तान पाकिस्तान २ गडी धावफलक\n२३ ऑक्टोबर १९८७ न्यूझीलंड झिम्बाब्वे न्यूझीलंड ४ गडी धावफलक\n८ नोव्हेंबर १९८७ ऑस्ट्रेलिया इंग्लंड ऑस्ट्रेलिया ७ धावा धावफलक\n२ जानेवारी १९८८ भारत वेस्ट इंडीज भारत ५६ धावा धावफलक\n२८ ऑक्टोबर १९८९ भारत पाकिस्तान पाकिस्तान ७७ धावा धावफलक\n१ नोव्हेंबर १९८९ पाकिस्तान वेस्ट इंडीज पाकिस्तान ४ गडी धावफलक\n३१ डिसेंबर १९९० बांगलादेश श्रीलंका श्रीलंका ७१ धावा धावफलक\n४ जानेवारी १९९१ भारत श्रीलंका भारत ७ गडी धावफलक\n१० नोव्हेंबर १९९१ भारत दक्षिण आफ्रिका भारत ३ गडी धावफलक\n२४ नोव्हेंबर १९९३ भारत दक्षिण आफ्रिका भारत २ धावा धावफलक\n२५ नोव्हेंबर १९९३ श्रीलंका वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज ७ गडी धावफलक\n२७ नोव्हेंबर १९९३ भारत वेस्ट इंडीज भारत १०२ धावा धावफलक\n५ नोव्हेंबर १९९४ भारत वेस्ट इंडीज भारत ७२ धावा धावफलक\n१३ मार्च १९९६ भारत श्रीलंका श्रीलंका बहाल धावफलक\n२७ मे १९९७ पाकिस्तान श्रीलंका श्रीलंका ८५ धावा धावफलक\n३१ मे १९९८ भारत केनिया भारत ९ गडी धावफलक\n१९ जानेवारी २००२ भारत इंग्लंड भारत २२ धावा धावफलक\n१८ नोव्हेंबर २००३ भारत ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३७ धावा धावफलक\n१३ नोव्हेंबर २००४ भारत पाकिस्तान पाकिस्तान ६ गडी धावफलक\n२५ नोव्हेंबर २००५ भारत दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १० गडी धावफलक\n८ फेब्रुवारी २००७ भारत श्रीलंका अनिर्णित धावफलक\n२४ डिसेंबर २००९ भारत श्रीलंका भारत ७ गडी धावफलक\n१५ मार्च २०११ आयर्लंड दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १३१ धावा धावफलक\n१८ मार्च २०११ आयर्लंड नेदरलँड्स आयर्लंड ६ गडी धावफलक\n२० मार्च २०११ केनिया झिम्बाब्वे झिम्बाब्वे १६१ धावा धावफलक\n२५ ऑक्टोबर २०११ भारत इंग्लंड भारत ९५ धावा धावफलक\n३ जानेवारी २०१३ भारत पाकिस्तान पाकिस्तान ८५ धावा धावफलक\n२० ऑक्टोबर २०१४ भारत वेस्ट इंडीज रद्द धावफलक\n१३ नोव्हेंबर २०१४ भारत श्रीलंका भारत १५३ धावा धावफलक\n२२ जानेवारी २०१७ भारत इंग्लंड इंग्लंड ५ धावा धावफलक\nआजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३४]:\n२९ ऑक्टोबर २०११ भारत इंग्लंड इंग्लंड ६ गडी धावफलक\n८ ऑक्टोबर २०१५ भारत दक्षिण आफ्रिका रद्द धावफलक\n१६ मार्च २०१६ बांगलादेश पाकिस्तान पाकिस्तान ५५ धावा धावफलक\n१७ मार्च २०१६ अफगाणिस्तान श्रीलंका श्रीलंका ६ गडी धावफलक\n१९ मार्च २०१६ भारत पाकिस्तान भारत ६ गडी धावफलक\n२६ मार्च २०१६ बांगलादेश न्यूझीलंड न्यूझीलंड ७५ धावा धावफलक\n३ एप्रिल २०१६ इंग्लंड वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज ४ गडी धावफलक\n↑ \"ऐतिहासिक इडन गार्डन्स बीसीसीआयसाठी: सीएबी अध्यक्ष\". इंडिया.कॉम. २४ ऑगस्ट २००७. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ २.० २.१ २.२ २.३ २.४ \"इडन गार्डन्स\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इंडिया कीप विनिंग – बट क्राऊड स्टे अवे\". बीबीसी न्यूज (इंग्रजी मजकूर). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ बॅग, शमिक. \"इडनच्या सावलीमध्ये\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स\" (इंग्रजी मजकूर). कोलकाता सिटी टुर. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ इडन गार्डन्स | भारत | क्रिकेट मैदाने | इएसपीएन क्रिकइन्फो. इएसपीएनक्रिकइन्फो.कॉम. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"कोलकाताचे इडन गार्डन, क्रिकेट विश्वचषकाची अंतिम मुदत चुकवणार\". इकॉनॉमिक टाइम्स. २० जानेवारी २०११. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"हीरो चषक, १९९३-९४\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स हेरिटेज प्लॉट ऑफ रेकॉर्ड्स रोमान्स\" (इंग्रजी मजकूर). स्पोर्ट्स कीडा. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"हॅज इडन गार्डन्स लॉस्ट इट्स आयकॉनिक ग्लोरी\" (इंग्रजी मजकूर). क्रिकेट कंट्री. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"दुर्दैवाने, ते आज प्रतिभावान खेळाडूकडे पाहत नाहीत: रेडीफची मुश्ताक अली सोबत मुलाखत\" (इंग्रजी मजकूर). रेडिफ.कॉम. १७ डिसेंबर २००१. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"१६ ऑगस्ट १९८० च्या आठवणी: भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस\" (इंग्रजी मजकूर). गोल.कॉम. १६ ऑगस्ट २०१६. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"सचिन टाईज देम डाऊन\". इएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"द रन-आऊट दॅट स्पार्क्ड अ रायट\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ३० ऑक्टोबर २०१०. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / गोलंदाजीतील नोंदी / हॅट-ट्रीक्स\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"नोंदी / कसोटी सामने / गोलंदाजीतील नोंदी / हॅट-ट्रीक्स\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"फोर्स्ड टू फॉलो-ऑन येट वन\". इएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"बॉर्डर गावस्कर चषक – २री कसोटी\". इएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी / एका डावात सर्वात जास्त धावा\". इएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वोत्तम धावसंख्या\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वात जास्त वैयक्तिक धावा\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वात जास्त बळी\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सर्वोत्तम धावसंख्या\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सर्वात जास्त वैयक्तिक धावा\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / एकदिवसीय सामने / सर्वात जास्त बळी\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / गड्यानुसार सर्वोत्कृष्ट भागीदारी\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / एकदिवसीय सामने / गड्यानुसार सर्वोत्कृष्ट भागीदारी\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ क्रिकेट विश्वचषक २०११ साठी कोलकत्याचे इडन गार्डन्स नवीन रुपडे घेणार. वर्ल्ड इंटेरियर डिझाइन नेटवर्क. ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"भारत-इंग्लंड विश्वचषक सामना इडन गार्डन्सवर होणार नाही\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २७ जानेवारी २०११. ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ बसू, रिथ (२२ मार्च २०११). \"एम्प्टी एंड टू इडन्स कप – अँड द रोअर डाइड: जस्ट १५ मॅच-डे टिकेट्स सोल्ड फॉर झिम्बाब्वे-केनिया टाय\" (इंग्रजी मजकूर). द टेलिग्राफ (कोलकाता). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\nक्रिकेट विश्वचषक, २०११ मैदान\nइडन गार्डन्स, कोलकाता · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली (चंदिगड) (उपांत्य) · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद (उपांत्य-पुर्व) · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · वानखेडे स्टेडियम, मुंबई (अंतिम सामना)\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो (उपांत्य) · महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा · मुथिया मुरलीधरन मैदान, कँडी\nचट्टग्राम विभागीय मैदान, चट्टग्राम · शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका (उपांत्य-पुर्व)\nभारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदाने\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nहोळकर क्रिकेट मैदान (इंदूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (चेन्नई)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nकॅप्टन रूप सिंग स्टेडियम (ग्वाल्हेर)\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nशहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल (ग्रेटर नोएडा)\nजवाहरलाल नेहरू मैदान (इंदूर)\nबरकतुल्लाह खान मैदान (जोधपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nजवाहरलाल नेहरू मैदान (गुवाहाटी)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nगांधी क्रीडा संकुल मैदान (अमृतसर)\nजवाहरलाल नेहरू स्टेडियम (नवी दिल्ली)\nनहर सिंग मैदान (फरिदाबाद)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nइंदिरा गांधौ मैदान (विजयवाडा)\nइंदिरा प्रियदर्शिनी मैदान (विशाखापट्टणम्)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (कोची)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nआयपीसीएल क्रीडा संकुल मैदान (वडोदरा)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nमाधवराव सिंधिया क्रिकेट मैदान (राजकोट)\nमोती बाग मैदान (वडोदरा)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nभारतीय प्रीमियर लीग मैदाने\nकोलकातामधील इमारती व वास्तू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://techliebe.com/yashogatha3/", "date_download": "2018-04-26T22:58:08Z", "digest": "sha1:G73MRERM6XZH7DP67GV5OESHK5FLRCCO", "length": 6228, "nlines": 56, "source_domain": "techliebe.com", "title": "यशोगाथा : रवींद्रनाथ टागोर | TechLiebe", "raw_content": "\nगुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला 1912 या वर्षी साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर कोणत्याही भारतीय लेखकास हा मान मिळालेला नाही. यावरूनच रवींद्रनाथ टागोर यांचे मोठेपण सिद्ध होते. टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. गुरुदेव टागोर यांना चित्रकला, शिक्षण आदी क्षेत्रांतही चांगली गती होती, जाण होती आणि त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कार्येही केली. टागोर यांनी काव्यप्रकार हाताळण्याबरोबरच ‘नौकाडूबी‘, ‘गोटा‘ यांसारख्या कादंबऱ्या, ग्रंथ, नाट्यलेखन, साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र आदी. विषयांतही त्यांनी व्यापक लेखन व ग्रंथनिर्मितीही केली.\nशिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी व्यापक कार्य केले. शांतीनिकेतनचेही संस्थापक टागोरच. विश्वभारती विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. रवींद्र संगीत ही त्यांचीच देणगी. भारतातील पारंपारिक नृत्य प्रकारास टागोर यांनी नवसंजीवनी दिली. वयाच्या 60 व्या वर्षानंतर चित्रकलेस प्रारंभ करून याही क्षेत्रात टागोर मान्यता पावले.\nरवींद्रनाथ टागोर राजकीय घडामोडींबद्दलही कमालीचे जागरूक होते. लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीला त्यांनी जाहीर विरोध दर्शवलाच; परंतु 1919 मध्ये झालेल्या जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यासाठी त्यांनी ‘सर‘ ही त्यावेळची प्रतिष्ठित पदवीही सरकारला परत केली. अल्पसंख्यांकाच्या स्वतंत्र मतदारसंघांनाही टागोर यांचा तीव्र विरोध होता. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात टागोर यांनी जपान व अमेरिकी जनसमुदायांसमोर विश्वशांतीची व्याख्याने दिली. ‘जन गण मन‘ हे त्यांचे गीत आज आपले ‘राष्ट्रगीत‘ म्हणून मान्यता पावले आहे. तमाम मानवजातीच्या स्वातंत्र्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-14-years-old-girl-sucide-in-home-475957", "date_download": "2018-04-26T23:15:00Z", "digest": "sha1:PFPZMFYFILDWR4Z5AMMION6UTCJF2QEU", "length": 14940, "nlines": 135, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : पालक रागावल्यानं 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या", "raw_content": "\nपुणे : पालक रागावल्यानं 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nघराबाहेर पडू नकोस, म्हणून पालक वारंवार ओरडत असल्याचा राग मनात धरुन आठवीतील चिमुरडीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्यात राहणाऱ्या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने चार वर्षांच्या भावाच्या देखत गळफास लावून आत्महत्या केली.\n14 वर्षांची विद्यार्थिनी आई-वडील आणि धाकट्या भावासह पुण्यातील हडपसरमध्ये आदर्शनगर माळवाडीत राहायची. जास्त घराबाहेर फिरु नकोस, घरातच अभ्यास कर असं आई-वडील तिला वारंवार सांगायचे. मात्र ती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nवॉटर कप 2018 : सातारा : सराफवाडीत तहसीलदारांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : वडूजमध्ये बॉक्सर ग्रुपकडून रविवारचा दिवस श्रमदानासाठी राखीव\nवॉटर कप 2018 : सातारा : गावाबाहेर राहणाऱ्या मांडवेवासियांची श्रमदानासाठी आर्थिक मदत\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\nपुणे : कंटेनरमधून 15 कोटींचं रक्तचंदन पुणे पोलिसांकडून जप्त\nवॉटर कप 2018 : बीड : निळामध्ये अमोल रेड्डींकडून श्रमदानाच्या साहित्याचं वाटप\nपुणे : पालक रागावल्यानं 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nपुणे : पालक रागावल्यानं 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nघराबाहेर पडू नकोस, म्हणून पालक वारंवार ओरडत असल्याचा राग मनात धरुन आठवीतील चिमुरडीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्यात राहणाऱ्या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने चार वर्षांच्या भावाच्या देखत गळफास लावून आत्महत्या केली.\n14 वर्षांची विद्यार्थिनी आई-वडील आणि धाकट्या भावासह पुण्यातील हडपसरमध्ये आदर्शनगर माळवाडीत राहायची. जास्त घराबाहेर फिरु नकोस, घरातच अभ्यास कर असं आई-वडील तिला वारंवार सांगायचे. मात्र ती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती.\nउस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या\nमाझा विशेष : विकास आराखड्याने कुणाचं भलं होणार\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांवर एक नजर\nसोलापूर : फेसबुक पोस्टवरुन वाद, मंगळवेढ्यात तरुणाची हत्या\nस्पेशल रिपोर्ट : वर्धा : हिंगणघाटचा स्वच्छतादूत, नगरसेवक प्रकाश राऊत यांची नालेसफाई\nस्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप\nगाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा\nविशेष चर्चा : समर कॅम्पमधील निष्काळजीपणा मुलांच्या जीवावर\nवॉटर कप 2018 : नंदुरबार : दहिंदुले गावात वॉटर कप स्पर्धेचा उत्साह\nकौल कर्नाटकचा : मधुकर कणबुर्गी, सीमाप्रश्नासाठी 35 वर्षापासून अनवाणी फिरणारा लढवय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://citynews.net.in/2017/newsDetails.php?news_Id=1108", "date_download": "2018-04-26T23:55:01Z", "digest": "sha1:SM3JL35IGV22C5HTO65UFCRBCMND4EWJ", "length": 10611, "nlines": 55, "source_domain": "citynews.net.in", "title": "क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि अमरावती महानगरपालिकाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन :: CityNews", "raw_content": "\nक्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि अमरावती महानगरपालिकाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन\nनियमित डॉटस औषधोपचाराने क्षयरोग पूर्णपणे बरा होउ शकतो. त्याकरिता न घाबरता लोकांनी स्वता:हून क्षयरोगाच्या तपासणीसाठी पुढे यावे असे प्रतिपादन दस्तूर नगरच्या शहरी आरोग्य केंद्राच्या वैदयकिय अधिकारी डॉ सुषमा भगत यांनी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित विशेष जनजाग्रुती कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि शहरी आरोग्य केंद्र दस्तूर नगरच्यावतीने प्रभू कौलनी येथील मातोश्री कृष्णाबाई देशमुख विदयालयाच्या प्रांगणात विदयार्थ्यांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने विशेष प्रसिध्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री अंबादास यादव, वैद्यकिय अधिकारी डॉ सुषमा भगत, मुख्याध्यापक बी आर मोहोड, आरोग्य सेविका स्मिता इंगळे, फार्मासिट्स मोनिका वसूकर आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे डॉ भगत म्हणाले क्षयरोग ही अजूनही सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या आहे. आपल्या देशात दररोज ८०० पेक्षा जास्त म्हणजेच दर तीन मिनिटाला तीन व्यक्तीचा मुत्यु क्षयरोगाने होतो. क्षयरोगामुळे होणार्‍या मुत्युचे प्रमाण जास्त आहे. आणि यावर मात करण्यासाठी सरकारी दवाखान्यात मोफत तपासणी आणि डॉटस औषधपचार दिला जातो. जेणेकरून क्षयरोगावर नियंत्रण राखण्यास मदत होईल. क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव म्हणाले की, क्षयरोग हा मायकोबक्टेरियम नावाच्या जीवानूमुळे होतो. हा आजार माणसाला फार पूर्वीपासून माहीत असून प्रचीन काळी त्याला राजयक्ष्मा या नावाने संबोधले जायचे. क्षयरोग प्रामुख्याने फुफुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसीकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनासुद्धा होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफुसाच्या क्षयरोगाणे आजारी असणारी व्यक्ति शिकते किंवा खोकते तेव्हा क्षयरोगच्या जिवाणूंचा प्रसार होतो. आजच्या जनजागृती पर कार्यक्रमातून मिळालेल्या माहिती द्वारे विदयार्थी, शिक्षक वर्गांनी लोकांमध्ये क्षयरोगा बद्द्ल असलेले गैरसमज, चुकिच्या रुढी, कल्पना व अंधश्रध्देचे निर्मूलन करण्याकरिता व रुग्णांना उपचारासाठी पुढे घेउन येण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकरिता प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आले तसेच विदयार्थ्यांची क्षयरोग तपासणी व मोफत आयर्न फॉलिकच्या गोळ्या देण्यात आले. प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेते कू उत्कर्षा ताकसांडे, कू तेजल रामटेके, कू संस्कृती अनासाने, चेतन ध्रुवे, हर्ष बोरकर आणि प्रज्वल स्तूल आदि विदयार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते बक्षिस देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता इंगळे आणि आभार निलेश विधळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी आरोग्य सेविका कविता गुल्हाने, जया रंगारी, आरती बोरगमवार, आशा उज्ज्वला रताळे, विनोद तिरमारे, मयुरा कांडलकर, अतूल देशमुख, आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि विदयालयाचे शिक्षक व् कर्माचारी वृंदानी सहकार्य केले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थीं उपस्थित होते.\nएसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द\nराज्य स्थापनेपासून आतापर्यंत उत्पन्नात ३८६५ पटींनी वाढ\nभूमिगत नळमार्ग, वाहिन्या निर्माण करण्यासाठी जमिनीच्या वापर हक्काबाबतचा अध्यादेश काढण्यास मान्यता\nकृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिनियमात सुधारणेसाठी अध्यादेश काढणार\nचकमकीत २१ नक्षलवादी ठार, मृतांचा एकूण आकडा ३७ वर पोहचला\nअल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ केंद्र शासनाची भूमिका सकारात्मक- सुधीर मुनगंटीवार\nएक हजार कि रिश्वत लेते मनपाकर्मी एन्टी करप्शन के हाथ लगा\nविधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर मतदान २१ मे रोजी\nसोमवारी महिला लोकशाही दिन\nकर्जमाफी योजनेसाठी अर्ज न केलेल्या शेतक-यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंभाव्य पाणी टंचाईबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात-जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश\nपॉक्सो कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/2012/01/16/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%87%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%91%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-26T22:33:16Z", "digest": "sha1:RZRATKSIHRNXFK57A7SS6M3XKQDHG3BE", "length": 14974, "nlines": 82, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "वर्ल्ड इज माय ऑयस्टर | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nवर्ल्ड इज माय ऑयस्टर\nजानेवारी 16, 2012 Shilpa द्वारा\nसमुद्रापासून दूर आत देशावर लहानपण गेल्याने माझा जलचरांशी फारसा संबंध आलाच नाही. तरी नाही म्हणायला काही दिवस पापलेट किंवा सुरमई बाजारात यायची पण इतर वेगळे मासे, कोळंबी, तिसऱ्या, कालव, समुद्री खेकडे असलं फारसं काही दिसायचं नाही. माझं एकूण मासे आणि इतर समुद्री जलचरांबद्द्लचं ज्ञान यथातथाच होतं पण त्याबद्दल कुतूहल वाढायला आणि प्रेम निर्माण व्हायला तीन ‘देशपांडे’ कारणीभूत आहेत. लहानपणी देशपांडे आज्जींच्या घरी तळलेली मच्छी खाऊन जीभ तयार झाली आणि त्या जितक्या आत्मीयतेने या समुद्री मेव्याबद्दल बोलायच्या त्यामुळे बरंच कुतूहलही निर्माण झालं. पुढे मांजराच्या जमातीत मोडणाऱ्या (मासे पाहिले की जीभ चाटणाऱ्या) ‘देशपांडे’ नामक प्राण्याला मासे खूप आवडतात म्हणून हौसेने रांधायला लागले. सिंगापोरमध्ये तर ताजी मच्छी आणि इतरही विविध प्रकारचे जलचर मिळायचेही मुबलक. थोडेसे काहीतरी म्हणून आणायला बाजारात जायचे आणि पिशव्या भरून मासे आणायचे हा प्रकार नेहमीच घडायचा. त्यावेळी माझ्या घरासमोरच राहणाऱ्या अजून एका ‘देशपांडें’ नामक सुगरणीकडून ताजा मासा कसा ओळखायचा यापासून ते कोलंबी कशी सोलायची वगैरे बरेच काही शिकले आणि या विषयावर त्या माझ्या शिक्षिका झाल्या. एकदा उत्साहाने बाजारातून जिवंत खेकडे आणले खरे पण नंतर त्यांना परलोकी कसं पाठवायचं अशी ‘सीफूड इर्मजन्सी’ तयार झाली. बावरून त्यांना फोन केल्यावर त्यांनी फोनवरच अगदी अचूकपणे कुठे घाव घालायचा, खेकडे वळवळायचे थांबल्यावर साफ कसे करायचे वगैरे सगळी माहिती अगदी सविस्तर सांगितली आणि माझी वेळ निभावली.\nहळूहळू सरावाने खूप वेगवेगळ्या प्रकारचे सीफूड खायला, साफ करायला आणि रांधायला शिकले पण का कोण जाणें ‘कालव’ (ऑयस्टर) हा प्रकार अनेक दिवस खाल्ला नव्हता. ऑयस्टर सॉसही स्वयंपाकात वापरायचे पण ऑयस्टर कधी खाल्ला नव्हता. पण या उन्हाळ्यात एकदा फिरायला गेलो असताना लोक एका ठेल्यावर छत्रीखाली बसून कच्चे ऑयस्टर खाताना पहिले आणि मलाही ते खाऊन पहायची इच्छा झाली. ताजे ऑयस्टर एक माणूस अगदी सफाईने उघडत होता आणि लोक त्यावर लिंबू किंवा टोबॅस्को सॉस टाकून खात होते. मी व्हाईट वाइनच्या ग्लासबरोबर हे ऑयस्टर नुसते काही न घालता, लिंबू पिळून आणि टोबॅस्को सॉस टाकून अशा तिन्ही प्रकारे खाऊन पहिले. नुसते खाल्ल्यावर याला ‘समुद्रफळ’ म्हणून का संबोधतात ते समजले; समुद्राची एकवटलेली खारी चव जणू एका फळाच्या रूपात खातो आहे असे वाटते. त्यावर टोबॅस्को सॉसचे दोनच थेंब टाकल्याने चवीत किती अमूलाग्र बदल होतो तेही लक्षात आले. ऑयस्टर मुळातच खारट असल्याने त्यात आंबट आणि तिखट गोष्टी घातल्यास त्याची चव वाढते त्यामुळे मला एकदम अनेक शक्यता दिसायला लागल्या आणि स्वतःच हे प्रयोग करून पहावेसे वाटले. यात फक्त एकच अडचण होती की घरी आणल्यावर ते उघडायचे कसे टीव्हीवर अनेकांना ऑयस्टर उघडण्याच्या प्रयत्नांत हात कापून घेऊन रक्तबंबाळ झालेले पहिले असल्याने ह्या प्रकाराबद्दल जरा शंकाच होती पण सुदैवाने हात शाबूत ठेऊन ऑयस्टर उघडण्याचे एक नवीन अस्त्र मिळाल्याने तीही अडचण दूर झाली.प्रत्यक्ष उघडताना मात्र ह्या प्राण्याच्या स्वतःचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या जणू अभेद्य भिंतीचा अनुभव आला. एकच कमजोर जागा पण तिथेही अगदी ताकदीने सुरी किंवा तत्सम अवजाराने छिद्र पडून मग ती विशिष्ट प्रकारे फिरवल्यावर हा शिंपला उघडतो. पण ही सारी लढाई करताना या जलचराच्या संरक्षक रचनेला दाद द्यावीशी वाटते. ऑयस्टरचे विकीपेज सांगते की झिंक, लोह, कॅल्शियम, सेलेनियम वगैरे आवश्यक धातू ज्यात मुबलक प्रमाणात असतात असा हा ऑयस्टर कच्चा खाणं प्रकृतीसाठी सर्वात उत्तम आहे. झिंकच्या या मुबलक प्रमाणामुळेच बहुतेक याचा Aphrodisiac म्हणूनही उल्लेख होत असावा. ऑयस्टरवर घालायला मी दोन प्रकारचे ड्रेसिंग…खरंतर चटण्याच बनविल्या.\n१०-१२ पुदिन्याची पाने, कोथिंबीरीच्या २-३ काड्यां, १ हिरवी मिरची, आल्याचा अर्धा इंच तुकडा बारीक किसून, लिंबाचा रस लागेल त्या प्रमाणात आणि मीठ चवीनुसार .\nवूस्टर सॉस १ चमचा, टोबॅस्को सॉस चार पाच थेंब किंवा चवीनुसार, टोमॅटोचा रस १ मोठा चमचा, रेड वाईन व्हिनेगर १ चमचा, चिमुटभर साखर, बारीक चिरलेला कांदा १ चमचा, टोमॅटोचे बारीक चिरलेले तुकडे १ चमचा आणि मीठ चवीनुसार.\nहिरव्या चटणीसाठी मिरचीच्या बिया काढून व इतर सारे साहित्य एकत्र करून दगडीत घालून बारीक केले आणि थोडा-थोडा लिंबाचा रस घालत मिश्रण थोडे पातळ केले. लाल चटणीसाठी वरील सगळे साहित्य एकत्र केले. ऑयस्टर उघडल्यावर वरीलपैकी एक-एक चटणी त्यावर टाकून तसेच तोंडात टाकले. चटण्या मस्त झणझणीत असल्याने ठसका लागला खरा पण असे कच्चे खाऊन पहिल्याने ऑयस्टरची आणि माझी मस्त ओळख पटली. आता तळून, भाजून, शिजवून, मसाले वापरून ऑयस्टरचे पदार्थ बनवून पहायला मी तयार आहे.\nPosted in कालव, खाण्याचे पदार्थ, सीफूड | Tagged ऑयस्टर, कालव, कोलंबी, मासे, सीफूड | 4 प्रतिक्रिया\non फेब्रुवारी 18, 2012 at 5:18 सकाळी | उत्तर आल्हाद alias Alhad\n“एकदा उत्साहाने बाजारातून जिवंत खेकडे आणले खरे पण नंतर त्यांना परलोकी कसं पाठवायचं अशी ‘सीफूड इर्मजन्सी’ तयार झाली.”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://citynews.net.in/2017/newsDetails.php?news_Id=1109", "date_download": "2018-04-26T23:47:39Z", "digest": "sha1:CROTXKFJL2M2CRHT5UYHBLOLRVNGJX2Q", "length": 7401, "nlines": 55, "source_domain": "citynews.net.in", "title": "FB डेटा लीक प्रकरणी केम्ब्रिज अॅनालिटिकावर धाड; अधिकारी म्हणे, ही तर फक्त सुरुवात :: CityNews", "raw_content": "\nFB डेटा लीक प्रकरणी केम्ब्रिज अॅनालिटिकावर धाड; अधिकारी म्हणे, ही तर फक्त सुरुवात\nफेसबूक डेटा चोरी प्रकरणात केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आली आहे. ही कारवाई ब्रिटनच्या माहिती आयुक्तालयासाठी काम करणाऱ्या अंमलबजावणी संचलनालयाने केली. माहिती आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाई संदर्भात अधिकृत दुजोरा दिला. तसेच कार्यालवर धाड टाकणे ही कारवाईची केवळ सुरुवात आहे असे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचाराची जबाबदारी याच कंपनीला दिली होती. केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने फेसबूकच्या माध्यमातून 5 कोटी अमेरिकन मतदारांची खासगी माहिती चोरून 2016 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत वापरली असा आरोप आहे. यामुळे टाकली धाड ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या माहिती आयुक्त एलिझाबेथ डेनहॅम यांनी 7 मार्च रोजी केम्ब्रिज अॅनालिटिकाचे रेकॉर्ड्स तपासण्यासाठी आकडेवारी मागवली होती. पण, कंपनीने ती माहिती दिली नसल्याने त्यांच्या विरोधात कोर्टाचे आदेश काढण्यात आले. स्थानिक न्यायालयाने गुरुवारी याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार, धाड टाकण्यात आली आहे. यासोबतच, कंपनीवर धाड टाकणे ही कारवाईची एक सुरुवात आहे. यातून फक्त पुरावे गोळा केले जात आहेत असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. काय आणि कसे काम करते केम्ब्रिज अॅनेलिटिका - केम्ब्रिज अॅनालिटिका ब्रिटनच्या लंडन येथील माहिती उपलब्ध करून देणारी संस्था असून ते निवडणुकीच्या काळात मतदारांची माहिती करार करून विकतात. राष्ट्राध्यक्ष आणि इतर निवडणुकींमध्ये या कंपनीला राजकीय पक्षांकडून मोठी मागणी आहे. - कंपनीने 2016 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारली होती.\nएसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द\nराज्य स्थापनेपासून आतापर्यंत उत्पन्नात ३८६५ पटींनी वाढ\nभूमिगत नळमार्ग, वाहिन्या निर्माण करण्यासाठी जमिनीच्या वापर हक्काबाबतचा अध्यादेश काढण्यास मान्यता\nकृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिनियमात सुधारणेसाठी अध्यादेश काढणार\nचकमकीत २१ नक्षलवादी ठार, मृतांचा एकूण आकडा ३७ वर पोहचला\nअल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ केंद्र शासनाची भूमिका सकारात्मक- सुधीर मुनगंटीवार\nएक हजार कि रिश्वत लेते मनपाकर्मी एन्टी करप्शन के हाथ लगा\nविधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर मतदान २१ मे रोजी\nसोमवारी महिला लोकशाही दिन\nकर्जमाफी योजनेसाठी अर्ज न केलेल्या शेतक-यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन\nसंभाव्य पाणी टंचाईबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात-जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश\nपॉक्सो कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathicorner.com/viewtopic.php?t=3614", "date_download": "2018-04-26T22:31:42Z", "digest": "sha1:SGLKR72RDTURQCGKUCU7VL5CHGLQVHUP", "length": 7634, "nlines": 136, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "समुद्राला आव्हान देणारी ‘धाडसी' तारामती - सर्वांसाठीच प्रेरणादायक!! - Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम", "raw_content": "\nमुख्य पान कॉलेज कट्टा\nसमुद्राला आव्हान देणारी ‘धाडसी' तारामती - सर्वांसाठीच प्रेरणादायक\nयेथे \"सर्वांनी पहावेच\" असे व्हिडिओ पोस्ट करावेत. युट्युबवरिल व्हिडिओ पोस्ट करताना \"youtube\" या बटनाचा वापरकरुन, येणार्‍या दोन चौकटिंत व्हिडिओची मुळ लिंक टाकावी\nअश्लिल अथवा अमानवी videos share केलेले आढळल्यास त्या सभासदाला \"मराठी कॊर्नर\" मधुन कायमचे हकलून देण्यात येइल याची सर्वांनी नोंद घ्यावी\nसमुद्राला आव्हान देणारी ‘धाडसी' तारामती - सर्वांसाठीच प्रेरणादायक\nसमुद्रात शिडाच्या बोटी घेऊन उतरणा-या जगभरातील यॉटींग वीरांमध्ये भारताची यॉटींगपटू ‘तारामती मातिवडे’ हीचा देखील समावेश आहे. भारतातील पहिल्या क्रमांकाची तर, सहा वेळा आशयातील तिस-या क्रमांकाची यॉटींगपटू म्हणून तिला गौरवले गेले आहे. जगभरातील महिला यॉटींगपटूंमध्ये २२वे स्थान पटकावणा-या तारामतीने या साहसी खेळ प्रकारात भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. २०१० साली लिमका बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड, भारतातील पहिली महिला यॉट मास्टर २०१३, बेस्ट लेडी सेलर २०१० अशा विविध पुरस्कारांनी राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर तिला सन्मानित केले आहे. ‘यॉटींग एसोसिएशन ऑफ कोल्हापूर’ची सर्वेसर्वा असलेल्या तारामती यॉटींग या संस्थेच्या माध्यमातून साहसी खेळाची ओळख लोकांना करुन देते तसेच, यॉटींग या क्षेत्रातील करियरच्या संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ती करीत आहे.\nलेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११\nआपली ओळख करून द्या\nप्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता\nलॅपटॉप घेऊ कि नेटबुक\nश्रावणात : अंत आणि आरंभ\nतुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा\nही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.\nमराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/update?page=4&order=created&sort=asc", "date_download": "2018-04-26T22:58:01Z", "digest": "sha1:5XTIX7QYOOE55QMBTVGA4N5E5KXVSV6I", "length": 5251, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसादानुसार लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nविशेषज्ञांच्या भाकितांची ऐशी तैशी\nओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य - भाग ३ (रुपांतर) शंतनू 03/27/2010 - 04:57 3 12/20/2012 - 02:59\nदिवाळी अंक - वाचलेले काही फुटकळ-१ सन्जोप राव 11/24/2012 - 00:51 3 12/18/2012 - 10:37\nमराठी संकेतस्थळांसाठी यंदाही स्पर्धेचे आयोजन २०१३ सागर 12/13/2012 - 06:59 12/13/2012 - 06:59\nनवश्रीमंतांचा मंत्रघोष: ग्रीड इज गुड प्रभाकर नानावटी 12/06/2012 - 06:05 13 12/10/2012 - 09:28\nभाषाशास्त्राची ऑलिंपियाड स्पर्धा राधिका 12/07/2012 - 15:23 2 12/07/2012 - 17:13\nएका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा, भाग 5 चंद्रशेखर 11/27/2012 - 10:19 22 12/06/2012 - 05:44\nमराठी वृत्त वाहिन्यांवरील भाषा थोडी सुधारता येईल का\nएका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा; भाग 4 चंद्रशेखर 11/20/2012 - 10:13 6 11/27/2012 - 22:45\nआकाश टॅब्लेट पीसीची 'सुरस' कहाणी \nयुरेका फोर्ब्स ची ग्राहक हित विरोधी भूमिका चेतन सुभाष गुगळे 11/24/2012 - 11:59 4 11/24/2012 - 18:30\nउपक्रम दिवाळी विशेषांक २०१२ - प्रतिसाद आणि प्रतिक्रिया दिवाळी अंक 11/13/2012 - 13:15 26 11/24/2012 - 17:36\nधीरजभाई सोन्नेजी : एक वेगळ्या वाटेचा वाटसरू १००मित्र 11/15/2012 - 02:13 19 11/23/2012 - 07:57\nअणू आहेत की नाहीत\nनाशिकमधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा; भाग 3 चंद्रशेखर 11/07/2012 - 10:18 10 11/17/2012 - 13:29\nकृष्णविवर व अणुकेंद्रक शरद् कोर्डे 06/28/2007 - 13:09 10 11/16/2012 - 06:35\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/science-technology-dissemination-pratibha-patil-1656151/", "date_download": "2018-04-26T22:43:12Z", "digest": "sha1:OA6CJAHBTDVI24F4LHPVLEUGOTHGDFOP", "length": 14716, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Science, technology dissemination pratibha patil | विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रसार लोकहितासाठी व्हावा – प्रतिभा पाटील | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nविज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रसार लोकहितासाठी व्हावा – प्रतिभा पाटील\nविज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रसार लोकहितासाठी व्हावा – प्रतिभा पाटील\nसमाजव्यवस्था चांगली राहण्याची आवश्यकता आहे.\nशिक्षणाच्या बदलत्या भवतालाचा विचार करून सद्गुणांचा गुणाकार आणि दुर्जनांची वजाबाकी अशी शिक्षणपध्दती स्वीकारणे गरजेचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान याचा प्रचार व प्रसार लोकहितासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले.\nज्येष्ठ विचारवंत, दिवंगत आमदार अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी सा.रे.पाटील समाजभूषण पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. यावेळी श्रीमती पाटील यांच्या हस्ते माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. १ लाख ११ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप होते.\nप्रतिभाताई पाटील म्हणाल्या,आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानामुळे देशाची प्रगती होत आहे, हे नाकारता येणार नाही मात्र यामुळे सामाजिक व्यवस्था धोक्यात येऊ नये याची दक्षता घेणे जरूरीचे आहे. समाजव्यवस्था चांगली राहण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. तज्ज्ञांचे चर्चासत्र राष्ट्रीय पातळीवर होऊन त्यातून नवी दिशा मिळू शकते. स्व.सा.रे.पाटील यांचे गतिशील आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच नेहमीच कार्य राहिले. डॉ.डी.वाय.पाटील यांचे शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून केलेले कार्य जनमानसात चिरंतन राहणार आहे.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nसत्काराला उत्तर देताना डॉ.डी.वाय पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, प्रमुख वक्ते सुरेश द्वादशीवार यांनी मनोगत व्यक्त केले. दत्त उद्योग समूहाचे प्रमुख तथा दत्त साखर करखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी स्वागत केले. विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.\nखासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर आदी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकंबरडे मोडलेल्या चळवळीला सावरण्याचे नक्षलवाद्यांपुढे आव्हान\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1297", "date_download": "2018-04-26T22:55:36Z", "digest": "sha1:JE7YGWMHEPNE652FYZMYK7QRIRISVQD4", "length": 3815, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nदुधाची आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत हमी देणाऱ्या एनडीडीबीच्या लोगोचे अनावरण\nकेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांनी आज नवी दिल्लीत कृषी भवन येथे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या एनडीडीबीच्या लोगोचे अनावरण केले. अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणेचा स्वीकार करणाऱ्या आणि गुणवत्ता चिन्ह मापदंडांचे पालन करणाऱ्या 14 निवडक दूध उत्पादक संघांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले.\nहा लोगो दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची हमी असेल. गुणवत्ता चिन्ह तीन वर्षांसाठी वैध असेल मात्र ही वैधता अन्न सुरक्षेचे निकष, दर्जातील सातत्य आणि करारातील अटींचे पालन यावर अवलंबून असेल, असे सिंह यांनी सांगितले. तसेच गुणवत्ता चिन्हांच्या मापदंडाचे पालन होतयं की नाही हे पाहण्यासाठी वर्षातून एकदा तपासणी लेखा परीक्षण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nगुणवत्ता चिन्हासाठी इच्छुक संघ, सहकारी संस्था, सरकारी दूध संघ, शैक्षणिक संस्था अर्ज करु शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:58:21Z", "digest": "sha1:H5CUOYLQZD2VMX3NLA4ILOU7FQJZBE37", "length": 13656, "nlines": 116, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "माफी – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nजेव्हा अडचणी येत असतात..\nजय जय महाराष्ट्र माझा\nदुर्गेश on राशी आणि स्वभाव\njalinadr on लग्न का करावे\nविश्वजीत कुंभार on जेव्हा अडचणी येत असतात..\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nमराठी माणूस व्यवसायात नाही म्हणता तर किर्लोस्कर, गरवारे, विकोवाले दांडेकर, बिव्हिजीचे हणमंत गायकवाड, गाडगीळ, देसाई,… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nRT @Marathiparag: #मराठी च #मराठी माणसाला कामचुकार चा ठप्पा लावतात हे दुर्दैव त्याना बहुतेक महाराष्ट्रातील #म राठी माणसाचा #DNA काय आहे… 3 hours ago\nमहाराष्ट्राच्या विकासात 💯 मराठी माणसांचा वाटा आहे. त्यांचे हे श्रम आहेत ज्यामुळे इथली कसदार जमीन व उद्योग पूरक वाता… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nथोडा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे मित्रा तुला महाराष्ट्र कुणाचा इथ बहुसंख्य मराठी जनता आहे. पाच कोटी अमराठी कामसू… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nमराठी लोकांचे दुर्दैव हे आहे की आपलेच नग आपल्याच पराक्रमावर विश्वात ठेवत नाहीत. जगातील एकही लढाई न हरलेला वीर संभा… twitter.com/i/web/status/9… 3 hours ago\nअनेक अप्सरा आई आनंद इंग्लिश इच्छा इमेल एक कंपनी काका काम काल कॅन्टीन गप्पा गोष्ट घर चिंचवड चित्रपट छान जेवण टीव्ही ती तीन दहा दिवस दुखी देव दोन नगर नवीन नाही निर्णय पंतप्रधान पाच पुणे पुणेकर पूणे प्रश्न प्रेम फोन बंद बस बहिण बहिणाबाई बॉस ब्लॉग भाऊ भारत मन मराठी महाराष्ट्र मित्र मी मुंबई मुलगी मुली मैत्रीण मोबाईल राज ठाकरे रात्री लग्न लोक लोकल वडिल वर्ष विचार विषय वेळ संगणक सकाळी सरकार सुट्टी स्थळ स्वप्न हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nहे सर्टीफिकेशन खुपंच कमी लोकांना मिळते. आणि हे टिकवणे त्याहून अवघड. कोणी संताने नमूद म्हटले आहे नां ‘जया अंगी माथेफिरूपण| तया यातना कठीण||’ खर आहे म्हणा. हे येरा गबाळ्याचे काम नोहे. दोनशे बळी घेऊन देखील कसाबला ‘आरोपी’ आणि ‘दहशतवादी’वरच समाधान मानावे लागले. कसाब काय आणि राजा काय. आणि राजू काय आरोपीच्याच सर्टीफिकेशन पर्यंत जाऊ शकतात. एवढेच काय नक्षलवादी देखील फार फार तर ‘दहशतवादी’ सर्टिफिकेट मिळवू शकतील. कारण, ‘माथेफिरू’ची परीक्षा तितकी अवघड आहे. ‘गुरु’जी सुद्धा संसदेत केलेल्या हल्ल्यानंतर जेमतेम ‘गुन्हेगार’ सर्टिफाईड होवू शकले. Continue reading →\n7 प्रतिक्रिया नोव्हेंबर 27, 2011 हेमंत आठल्ये\n‘जाणता पुतण्याचा’ फोन वाजला. डोळे चोळत अंथरुणातून पुतण्याने कुणाचा पहिला तर ‘काकांचा’. गडबडून गजराचे घड्याळ बघितली आणि ताबडतोप फोन उचलून ‘काका बोला’. तिकडून ‘आले वाढदिवसाच्या शुभेच्छा’. पुतण्या ‘तुमचे आशीर्वाद आहेत. पण काका माझा वाढदिवसाला अजून एक आठवडा बाकी आहे. तुम्ही तर आत्ताच शुभेच्छा दिल्यात’. तिकडून आवाज आला ‘आले, तुला माहिती आहे ना, मी कायम घड्याळाच्या पुढे चालणारा माणूस आहे’. पुतण्या ‘तुमचे आशीर्वाद आहेत. पण काका माझा वाढदिवसाला अजून एक आठवडा बाकी आहे. तुम्ही तर आत्ताच शुभेच्छा दिल्यात’. तिकडून आवाज आला ‘आले, तुला माहिती आहे ना, मी कायम घड्याळाच्या पुढे चालणारा माणूस आहे’. पुतण्या ‘हो अगदी, म्हणून तर पक्षाचे चिन्ह..’. तिकडून काकांनी आवाज वाढवत ‘आले, ते घड्याळ तुझ्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आहे. तुम्ही लोक खूप आळशी आहात. म्हणून मी ते घड्याळ घेतले’. ‘माफ करा काका’ पुतण्या उत्तरला. काका करड्या आवाजात ‘माफी असावी, अशी आर्जव किती करणार परपक्षीय लोक जास्त सीट आणतात हे त्यांच्या हुशारी आणि शिक्षणामुळे..’. Continue reading →\n5 प्रतिक्रिया जुलै 22, 2010 जुलै 23, 2010 हेमंत आठल्ये\nमुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला कामावर ठेवले. झुरळ मुंगीपेक्षा वयाने जास्त असल्याने मुंगी त्याला ‘सर्’ म्हणू लागली. झुरळ कंपनीत आल्यापासून आपल्या दिलेल्या कामापेक्षा सिंहाची दाढी कुरवाळण्यात जास्त वेळ घालवायचे. आणि सिंहाला देखील ते आवडायचे त्यामुळे सिंह कधीच काही म्हणत नसायचा. मग झुरळ जणू आपणच कंपनीचे मालक आहोत अस वागायला लागल. सारखं सारखं मुंगीच्या मागे लागायचं. आणि काम संपल्यावर ते काम मी केल अस सिंहाला सांगायचं. सिंह मग, शाबासकीची थाप त्या झुरळाला द्यायचं. Continue reading →\n10 प्रतिक्रिया मार्च 25, 2010 मार्च 24, 2010 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/fund-analysis-complete-track-record-of-icici-prudential-value-discovery-fund-1659579/", "date_download": "2018-04-26T22:48:24Z", "digest": "sha1:FSOVYXBSOZMCITM3SWARVYZKK6UP3RHL", "length": 25609, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fund analysis complete track record of ICICI Prudential Value Discovery Fund | फंड विश्लेषण : एक(च) धागा सुखाचा | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nफंड विश्लेषण : एक(च) धागा सुखाचा\nफंड विश्लेषण : एक(च) धागा सुखाचा\nफंडाच्या गुंतवणुकीत ७५ टक्के मिड कॅप आणि २५ टक्के लार्ज कॅप धाटणीचे समभाग होते\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nआयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड\nआयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडातील कमी होणारे नफ्याचे प्रमाण हा गुंतवणूकदारांच्या आणि विशेषत: ज्यांनी जानेवारी २०१४ दरम्यान या म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीला सुरुवात केली त्यांच्यासाठी आणि एकरकमी गुंतवणूक केल्यांसाठी अधिक चिंतेचा विषय आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडात १ एप्रिल २०१४ पासून एसआयपी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास वार्षिक १०.४५ टक्के दराने नफा झाला आहे. १ एप्रिल २०१५ पासून एसआयपी केलेल्या गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास वार्षिक ८.८२ टक्के दराने नफा झाला आहे. आणि १ एप्रिल २०१६ पासून एसआयपी केलेल्या गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास वार्षिक ८.५० टक्के दराने नफा झाला आहे. गुंतवणुकीवरील मागील नफ्याचा टक्केवारी दर हा भविष्यातील नफ्याची खात्री देत नाही याचा सेबीकडून वारंवार उच्चार करूनही मागील नफ्याच्या टक्केवारीला प्रमाण मानून गुंतवणूकदार फंडाची निवड करीत असतात. चुकीच्या निकषांवर केलेली ही निवड गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घालत असते याचे उत्तम उदाहरण म्हणून या फंडाकडे पाहता येईल. या फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक मृणाल सिंग यांनी फेब्रुवारी २०११ मध्ये या फंडाची सूत्रे स्वीकारली. मृणाल सिंग यांनी ज्या काळात फंडाच्या व्यवस्थापनाची सूत्रे स्वीकारली त्या काळात मिड कॅप धाटणीच्या प्रकारच्या समभागाच्या किमती तत्कालीन स्तंभित अर्थव्यवस्थेमुळे त्यांच्या अंतर्निहित किमतीपेक्षा कमी असल्याने या समभागांचा समावेश या फंडाच्या गुंतवणुकीत केला गेला. ऑक्टोबर २०१३ पासून या किमती वर जाण्यास सुरुवात झाल्याने जानेवारी-फेब्रुवारी २०१४ दरम्यान या फंडाचा समावेश अव्वल परतावा असणाऱ्या फंडात होऊ लागला. या काळात फंडाच्या गुंतवणुकीत ७५ टक्के मिड कॅप आणि २५ टक्के लार्ज कॅप धाटणीचे समभाग होते. मिड कॅप धाटणीच्या समभागांत नफा वसुलीमुळे एप्रिल २०१४ पासून मिड कॅप समभागांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी होत गेले. फेब्रुवारी २०१८च्या ‘फंड फॅक्टशीट’नुसार मिड कॅप समभागांचे प्रमाण १३.७५ टक्के असून लार्ज कॅप समभागांचे प्रमाण ७४.७२ टक्के होते. या फंडाच्या गुंतवणुकीत प्राधान्य दिलेली पहिली तीन उद्योग क्षेत्रे अनुक्रमे माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा आणि बँकिंग आहेत. या तिमाही उद्योगांची सध्याची स्थिती उत्साहवर्धक नाही. म्हणूनच समभागांच्या किमती त्यांच्या अंतर्निहित किमतीपेक्षा कमी असल्याने या उद्योग क्षेत्रातील निवडक समभाग व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट तत्त्वानुसार नव्याने गुंतवणूक करण्यास पात्र आहेत. मिडकॅप ते लार्जकॅप हे संक्रमण होत असताना मृणाल सिंग यांनी व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट तत्त्वाला धक्का लावला नाही. फंडाच्या गुंतवणुकीतील स्मॉल कॅप ते मिड कॅप आणि मिड कॅप ते लार्ज कॅप हे संक्रमण होत असतांना फंडाचा परतावा घसरणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. मूल्यांकानातील ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ला महत्त्व दिले. अनेक फंड व्यवस्थापकांनी स्पर्धेत टिकण्यासाठी मिडकॅप समभागांचा समावेश करत परताव्याच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक गाठला तरी जानेवारीपासून झालेल्या घसरणीत सोने आणि पितळ यांच्यातील फरक बाजाराने अधोरेखित केलाच. मृणाल सिंग यांची गुंतवणूक शैली ‘इन शॉर्ट रन मार्केट इज लाइक व्होटिंग मशीन, बट इन लाँग रन मार्केट इज लाइक वेइंग मशीन’ या बफे यांच्या विधानाचा अनुभव देणारी आहे. फंडाच्या गुंतवणुकीत सवाधिक गुंतवणूक असलेल्या पहिल्या दहा कंपन्या अनुक्रमे, सन फार्मा विप्रो, एचडीएफसी बँक इन्फोसिस, एनटीपीसी, पॉवरग्रीड, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, आयटीसी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आहेत. गुंतवणुकीत ४१ कंपन्यांचा समावेश असून मागील दोन महिन्यांत एकही नवीन कंपनीचा गुंतवणुकीत समावेश झालेला नसून कोणत्याही कंपनीला गुंतवणुकीतून वगळण्यात आलेले नाही. पहिल्या पाच कंपन्यांची एकूण गुंतवणुकीशी टक्केवारी ३२ टक्के, पहिल्या दहा कंपन्यांची एकूण गुंतवणुकीशी टक्केवारी ५३ टक्के आहे. फेब्रुवारी २०१८ च्या ‘फंड फॅक्टशीट’नुसार फंडाची मालमत्ता १६,७९६ कोटी रुपये असून या फंड घराण्याचा सर्वाधिक मालमत्ता असलेला हा फंड आहे.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nअन्य फंडाच्या तुलनेत या फंडाची कामगिरी खराब होण्यास मुख्यत्वे आरोग्य निगा क्षेत्रातील गुंतवणूक कारणीभूत आहे. आरोग्य निगा क्षेत्र फंडाच्या गुंतवणुकीतील दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे उद्योग क्षेत्र आहे. औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या किमतीतील घसरणीला आता दोन वर्षे होत आहेत. औषध कंपन्यांच्या नफ्याचे वाढते प्रमाण विविध देशांतील अन्न आणि औषध प्रशासनांच्या लक्षात आले असून नफ्याला कात्री लावण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून ब्रॅण्डेड औषधांपेक्षा जानेरिक औषधांवर भर देण्याचा प्रयत्न अन्न आणि औषध प्रशासानांकडून होत आहे. तर अमेरिकेत औषधे निर्यात करणाऱ्या काही कंपन्यांना अमेरिकेतील औषध प्रशासनाच्या करणे दाखवा नोटीस मिळाल्या होत्या. या आक्षेपांचे निराकरण करून पुन्हा निर्यातील सुरुवात होण्यास दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. बीएसई हेल्थकेअर निर्देशांकाची एका वर्षांत १३.५० टक्के तर दोन वषांत ११.५० टक्के घसरण झाली. पहिल्या पंसतीची दोन उद्योग क्षेत्रांतील कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ होऊन या उद्योग क्षेत्रांतील समभागांच्या किमती नफ्याच्या अपेक्षेने भरारी घेण्यास किमान चार-पाच वर्षांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांच्या एक रकमी मी गुंतवणुकीच्या नफ्याची टक्केवारी अनुक्रमे ६.३१ आणि १२.९५ टक्के आहे. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’च्या पहिल्या यादीपासून समावेश असलेल्या या फंडाच्या भविष्यातील समावेशाबाबतचा निर्णय सर्व संबंधित लवकरच घेतील. या फंडाला अव्वल फंडाच्या यादीत पुनरागमन करण्यास किमान पाच ते सात वर्षे बाजारातील अनिश्चिततेमुळे कदाचित अधिक काळ लागण्याची शक्यता आहे. महिन्यातून अनेक मुदतबंद योजना बाजारात आणणाऱ्या या फंड घराण्याचे हे मुदतबंद धागे गुंतवणूकदरांना दु:खच देत असल्याचे दिसते. (जिज्ञासूंनी या फंडांची कामगिरी तपासावी) या कमकुवत धाग्यामुळे फंड घराण्यांचे कापड विरावायास लागले आहे. या फंड घराण्याच्या भविष्यातील मुदतबंद फंडांचा गुंतवणुकीसाठी विचारसुद्धा करू नये. फंडातील पाच ते सात वर्षांसाठी केलेली एसआयपी गुंतवणूक सुखाची असेल असे वाटते. अती दूरची वित्तीय उद्दिष्टे असणाऱ्या गुंतवणूकदरांनी आपल्या सल्लागाराच्या सल्ल्यानुसार आणि आपल्या जोखीमांकनाला (रिस्क प्रोफाईल) साजेसा असल्यास या फंडात गुंतवणुकीचा विचार करावा.\n(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/ashis-ray-laid-to-rest-book-review-based-on-subhas-chandra-bose-death-controversy-1663218/", "date_download": "2018-04-26T22:48:44Z", "digest": "sha1:F4SOMC2DUEUKS6SZZ7DE7F4HZYNIA5CW", "length": 34902, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ashis Ray Laid to Rest book review based on Subhas Chandra Bose Death Controversy | वादावर पडदा! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nनेताजींच्या मृत्यूचं काळकोठडीतलं सत्य ते पुराव्यांनिशी उजेडात आणून ठेवतं.\nगुजरातमधील हरिपुरा येथे १९३८ च्या फेब्रुवारीत पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींसोबत सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयीचे सर्व षड्यंत्र सिद्धांत रद्दीच्या टोपलीत फेकण्यायोग्यच कसे आहेत, ते हे पुस्तक साधार\nदाखवून देतंच; शिवाय अशा सिद्धांतांना आधार देणारे अपप्रचाराचे खांबही उलथवून टाकणारी मांडणी त्यात करण्यात आली आहे..\nसत्याला कधी मरण नसतं म्हणतात. नसेलही. आजच्या बनावट बातम्या आणि अपमाहितीच्या काळात त्याबाबत खात्रीनं काही बोलणं कठीणच. पण एक बाब नक्की सांगता येते, की सत्याला मरण नसलं तरी त्याला काळकोठडी अनेकदा मिळते. काही सत्यं तिथंच कायमची खितपत पडतात. क्वचितच काहींना सूर्यप्रकाश दिसतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयीच्या सत्याचं असंच. १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांचा मृत्यू झाला की नाही ते विमान अपघातात गेले की अन्य कुठं त्यांचं देहावसान झालं ते विमान अपघातात गेले की अन्य कुठं त्यांचं देहावसान झालं आजवर हे सत्य असंच अंधारात पडून होतं. बाहेर जे मिरवले जात होते ते होते षड्यंत्र सिद्धांत.\n१९४९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री या नात्याने सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुभाषचंद्र बोस यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्ट सांगितलं होतं; परंतु लोकांच्या मनातील नेताजींची प्रतिमा त्यांना त्या कटू सत्यावर विश्वास ठेवू देत नव्हती. या लोकांमध्येही दोन प्रकार होते. काही खरोखरच भाबडे होते आणि काही राजकारणी होते. नेताजींच्या मृत्यूबाबतचं गूढ जागतं ठेवण्यामागील त्यांचे हेतू वेगवेगळे होते. नेताजींचे बंधू सुरेशचंद्र बोस, कट्टर अनुयायी एच. व्ही. कामथ यांच्यासारख्यांचा नेताजी हयात असण्यावरचा विश्वास वेगळा होता. ते आशेवर जगत होते आणि त्या आशेला मिळतील त्या खऱ्या-खोटय़ा माहितीचे टेकू देत होते. बाकीच्या मंडळींचे हेतू तेवढे सरळ नव्हते. त्यांना वैयक्तिक हेव्यादाव्यांची किनार होती. प. बंगालमधील ‘शालमारीबाबा’ म्हणजे नेताजी असं सांगणाऱ्यांचे हेतू तर स्पष्टच फसवणुकीचे होते. अनेकांसाठी नेताजींच्या मृत्यूचं गूढ हे सत्ताकारणातलं शस्त्र बनलं होतं. आजही ते अधूनमधून, सहसा निवडणुकांच्या तोंडावर उपसलं जातं. या पाश्र्वभूमीवर आशीष रे यांचं ‘लेड टू रेस्ट’ हे ताजं पुस्तक महत्त्वाचं ठरतं.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n’ यापेक्षा ‘कोणी लिहिलंय’ यावरून लिखाण जोखण्याची आपल्याकडची रीत आहे. विचारांवर हल्ले करायचे तर त्यासाठी विचार घेऊनच मैदानात उतरावं लागतं. त्यापेक्षा व्यक्तिगत शिवीगाळ केली की काम भागतं. आपल्याकडील वैचारिक वादाची ही पद्धत असल्यानं हे सांगायला हवं, की आशीष रे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ‘बीबीसी’, ‘सीएनएन’पासून ‘आनंद बझार पत्रिका’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ अशा विविध वृत्तपत्रसमूहांसाठी त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ परराष्ट्र प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. नेताजी हा त्यांच्या कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या ३० वर्षांच्या संशोधनाची फलश्रुती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्या या पुस्तकाची प्रस्तावना. जर्मन अर्थशास्त्रज्ञ प्रा. डॉ. अनिता पाफ यांनी ती लिहिलीय. नेताजी ऑगस्ट १९४५ नंतरही हयात होते असे मानणाऱ्यांच्या हेतूंबाबत सहानुभूती ठेवून त्या सांगतात, की १८ ऑगस्ट १९४५ रोजी फार्मोसातल्या (आताचं तैवान) तैहोकू विमानतळावर झालेल्या विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला हीच आजवरच्या सर्व पुराव्यांतून समोर आलेली सुसंगत गोष्ट आहे. त्याही पुढे जाऊन त्या सांगतात, की इतिहासकार आणि नेताजींचे चरित्रकार प्रा. लिओनार्ड गॉर्डन यांनी त्या अपघातातून बचावलेल्या एका जपानी सैनिकाची मुलाखत घेतली होती. त्या वेळी त्या स्वत: तिथं होत्या. त्या सांगतात, की त्या मुलाखतीनं नेताजींच्या मृत्यूचं वास्तव लख्खपणे त्यांच्यासमोर उभं केलं. नेताजींवर हक्क सांगणाऱ्या लोकांसाठी हे सांगायलाच हवं, की डॉ. अनिता पाफ या नेताजींच्या एकुलत्या एक कन्या आहेत.\nरे यांच्या या संशोधनपर पुस्तकाचे आपातत: काही विभाग पडतात. त्यात नेताजींच्या मृत्यूबाबत उठवलेल्या वावडय़ा, त्यांचे तोतये, तत्कालीन गुप्तचर संस्थांनी घातलेले घोळ यांचा समाचार घेणारा एक छोटा भाग आहे. १८ ऑगस्ट १९४५ रोजी, तसंच त्याच्या आगे आणि मागे नेमकं काय घडलं याची पुराव्यांनिशी तार्किक संगती लावणारा एक भाग आहे. नेताजींचा तेव्हा मृत्यू झालाच नव्हता, असं म्हणणाऱ्यांची भिस्त भारत सरकारकडच्या गोपनीय फायलींवर फार होती. त्या फायली सरकार खुल्या करीत नव्हते, ही त्यांच्या फायद्याचीच बाब ठरली होती. त्यातून पं. नेहरू विरुद्ध नेताजी असा नसलेला सामना लावणंही सोपं जात होतं; किंबहुना त्या फायलींमध्ये नेहरूंवर टाकण्यासाठी काही चिखल आढळेल याकडे अनेक जण लक्ष लावून बसले होते; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली आणि कोलकात्यातील गोपनीय फायलींचं भांडार खुलं केलं आणि सगळ्याच षड्यंत्र सिद्धांतांच्या तोंडाला काळं फासलं गेलं. त्या फायलींतील पुराव्यांनी रे यांच्या संशोधनाला अधिकच बळकटी दिली. नेताजींच्या तोतयांचं बंड ज्या षड्यंत्र सिद्धांतांवर उभं आहे त्यांची, त्यांच्या समर्थनार्थ मांडण्यात आलेल्या कथित पुराव्यांची चिरफाड या पुस्तकातून करण्यात आली आहेच. या दृष्टीने अभ्यासकांसाठी हे पुस्तक मोलाचं ठरतं. परंतु हे पुस्तक तेवढय़ापुरतंच मर्यादित नाही. हे षड्यंत्र सिद्धांत समाजमनातील ज्या पूर्वग्रहांच्या, ज्या प्रोपगंडाच्या पायांवर उभे आहेत, ज्यातून लोकांच्या मनात संशयाची भुतं जागविण्यात आली आहेत, त्यांचाही लक्ष्यभेद रे यांनी यात केला आहे. पुस्तकातील हा प्रारंभीचा भाग आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने त्यातील ‘रिझन डेट्र’ हा लेखकाचा उद्देशलेख आणि त्यापुढची दोन प्रकरणं – ‘ए लेफ्ट-विंग पॅट्रिअट’ आणि ‘एनिमी ऑफ द राज’ – लक्षणीय ठरतात.\nनेताजींच्या प्रतिमेचं पुनर्लेखन सध्या जोरात सुरू आहे. विविध संकेतस्थळांपासून व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठापर्यंतच्या अनेक माध्यमांतून ते सुरू आहे. त्याचा मूळ हेतू नीट समजून घेतला पाहिजे. वरवर पाहता ते सारे नेताजींविषयीच्या पूज्यभावातून केलं जातं असं दिसेल; परंतु ते तसं नाही. त्यांना तिथं समग्र नेताजी नकोच आहेत. त्यांना ते हवे आहेत ते फक्त नेहरू आणि गांधी यांची बदनामी करण्यासाठी. त्यासाठी मग निवडक नेताजी उपयोगी पडतात. नेहरू आणि गांधी हे नेताजींचे कट्टर शत्रू ठरवले जातात. ‘गांधींनी नेताजींना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला, कारण त्यांचं नेहरूंवर प्रेम होतं.. नेताजी अध्यक्षपदी राहिले असते, तर आपोआपच पंतप्रधान बनले असते; ते गांधींना नको होतं,’ असा भलताच इतिहास सांगितला जातो. काही वर्षांपूर्वी तर नेहरूंनी नेताजींना युद्धगुन्हेगार म्हटलं होतं, असं सांगणारं एक पत्रच प्रसिद्ध करण्यात आलं होतं. ती अर्थातच फोटोशॉपची कमाल होती. या सगळ्यात नेताजी नेमके कसे होते, त्यांचे राजकीय विचार कोणते होते हे बाजूलाच राहतं. रे यांनी ‘ए लेफ्ट-विंग पॅट्रिअट’ या प्रकरणातून ते नीटसपणे समोर आणलं आहे.\nनेताजींचं चरित्र जाणून घेताना ही बाब नीट लक्षातच घेतली जात नाही, की ते राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव टागोरांच्या बंगालचे सुपुत्र आहेत. तो प्रबोधनाचा वारसा घेऊन ते उभे आहेत. ‘आमचा वैश्विक सहिष्णुतेवरच विश्वास आहे असं नाही तर सर्व धर्म हे सत्यच आहेत असं आम्ही मानतो,’ हे शिकागोतल्या भाषणातलं विवेकानंदांचं वाक्य. त्याचा नेताजींवर प्रभाव आहे. हे सर्व लक्षात घेतलं, की मग कोलकात्याचे ‘महापौर’ असताना पालिकेत सुशिक्षित मुस्लिमांना त्यांच्या संख्येहून अधिक नोकऱ्या राखीव ठेवण्याच्या त्यांच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही.. की सर्व कडवी असलेलं ‘वंदे मातरम्’ हे गीत मुस्लिमांच्या भावना दुखावणारं असू शकतं, तेव्हा त्यातील केवळ पहिलंच कडवं निवडावं, हा रवींद्रनाथ टागोरांचा सल्ला ते स्वीकारतात तेव्हा त्याचं नवल वाटत नाही.\nत्या काळातल्या अनेक तरुणांप्रमाणेच तेही डावे, समाजवादाने भारलेले होते. बंगालमधील अनेक क्रांतिकारकांप्रमाणे त्यांचा सशस्त्र क्रांतीवर विश्वास होता; परंतु तरीही ते म. गांधींचे अनुयायी होते. ही बाब अनेकांच्या ध्यानातच येत नाही, की गांधी हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते असले, अहिंसा ही त्यांची जीवननिष्ठा असली, तरी काँग्रेसमधील नेहरूंसह अनेक नेते अहिंसेकडे एक राजकीय शस्त्र म्हणूनच पाहत होते. वेळ येताच हाती दुसरं शस्त्र घेण्यास त्यांची ना नव्हती आणि गांधींची काँग्रेस ही एक प्रकारची वैचारिक मिसळ होती. डावे, उजवे, मधले, अहिंसावादी, क्रांतिकारी असे सर्वच त्या एका छत्राखाली होते. त्यात सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, चक्रवर्ती राजगोपालाचारी, जे. कृपलानी, राजेंद्र प्रसाद यांचा उजवीकडं झुकणारा गट जसा होता, तसाच नेहरू, बोस यांचा डावीकडं झुकलेला किंवा मानवेंद्रनाथ रॉय यांचा डावा समाजवादी गटही होता. १९३८ मध्ये नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले हे डाव्यांचं यश होतं. नेताजींची अध्यक्षपदी फेरनिवड होऊ नये ही उजव्या गटाची इच्छा होती. त्या वेळी गांधी उजव्या गटाच्या बाजूने होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पट्टाभी सीतारामय्या हे त्यांचे उमेदवार होते आणि त्यांना पटेल, राजगोपालाचारी आदींचा पाठिंबा होता; पण तो संघर्ष सत्तेचा नव्हता, तर पक्षाचं धोरण काय असावं याबाबतचा होता. नेताजींची आर्थिक धोरणं समाजवादी अंगाने जाणारी होती. त्यांना जमीनदारी पद्धती रद्द करावी, एकूणच जमीन मालकीच्या पद्धतीत सुधारणा करावी, सरकारी मालकीचे आणि नियंत्रणाखालील उद्योगधंदे उभारावेत, ही त्यांची मतं होती. युद्धकाळाचा फायदा घेऊन ब्रिटिशांविरोधात उठाव करावा, असं त्यांचं म्हणणं होतं. मतभेद त्यावरून होते. त्या निवडणुकीत ते जिंकले; पण नंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला, तो सरदार पटेल, राजगोपालाचारी आदींच्या राजकारणामुळे. त्या वेळी नेहरूंनी आपली बाजू घेतली नाही, हे नेताजींचं दु:ख होतं. त्यावरून त्यांचे संबंध ताणले गेले; पण ते एवढय़ावरून संपतील इतके वरवरचे नव्हते. १९३५ मध्ये नेहरू तुरुंगात असताना परदेशात आजारी कमला नेहरूंच्या देखभालीची जबाबदारी बोस यांनी उचलली होती. कमला नेहरूंच्या निधनसमयी ते त्यांच्यासमवेतच होते. त्यांचं हे मैत्र. १९६०-६१ मध्ये नेताजींची कन्या भारतात आल्यानंतर नेहरूंच्या निवासस्थानातच का उतरते, त्याचं हे कारण आहे. याचा अर्थ नेहरू आणि नेताजी यांच्यात वाद नव्हते असा नाही. नेताजींनी फॅसिस्ट हिटलरचं साह्य़ घेणं हे नेहरूंना पटणं शक्यच नव्हतं. तेव्हा वाद होतेच, परंतु ते वैचारिक होते, धोरणांविषयीचे होते. त्यांना पंतप्रधानपदाच्या सत्तेची किनार होती असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा ते दोघांचीही बदनामी करणारंच ठरतं. रे यांचं हे प्रकरण सातत्याने या गोष्टी अधोरेखित करीत जातं.\nहे पुस्तक नेताजींच्या मृत्यूविषयीचे सर्व षड्यंत्र सिद्धांत रद्दीच्या टोपलीत फेकण्याच्या लायकीचे कसे आहेत हे सांगतंच, पण त्या सिद्धांतांना आधार देणारे अपप्रचाराचे खांबही या प्रकरणांतून उलथवून टाकतं. नेताजींच्या मृत्यूचं काळकोठडीतलं सत्य ते पुराव्यांनिशी उजेडात आणून ठेवतं. त्या वादावर अखेरचा पडदा टाकतं. आजच्या ‘सत्योत्तरी सत्या’च्या काळात म्हणूनच ते मोलाचं ठरतं.\nलेखक : आशीष रे\nप्रकाशक : रोली बुक्स, २०१८\nपृष्ठे : ३१६, किंमत : ५९५ रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गविरोधात भोपाळ कोर्टाचे समन्स\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://hasarang1966.blogspot.com/2016/08/blog-post.html", "date_download": "2018-04-26T23:18:13Z", "digest": "sha1:32BX33JOMZFTPLZ4TST3FGZOGTCGKPNU", "length": 4229, "nlines": 48, "source_domain": "hasarang1966.blogspot.com", "title": "Wakeup: देशप्रेमाचे कर्मकांड.", "raw_content": "\nकर्मकांडाचे एक बरे असते. आपल्या मनात जे विचार किंवा भावना असायला हव्यात त्या खऱ्या अर्थाने नसल्या तरी कर्मकांडाद्वारे त्या तशा आहेत हे सिद्ध करता येते. आज आपण स्वातंत्र्याचा दिवस साजरा करीत आहोत. दिवसभर देशप्रेमाची गाणी ऐकत आहोत. एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहोत. देशप्रेमाचे व देशाभिमानाचे संदेश सामाजमाध्यमावर शेअर करीत आहोत. आणि असे करून देशप्रेम साजरे केल्याचे समाधान मिळवीत आहोत. एवढे केले की आपली जबाबदारी संपते असे आपल्याला वाटत असावे. एवढे केले की आपल्याला प्रशासनातील व राजकारणातील भ्रष्टाचार जोमाने चालू ठेवण्यास हरकत वाटत नाही. व्यापाऱ्यांना नफेखोरी आणि काळाबाजार करण्यात वावगे वाटत नाही. नोकरशहांना प्रामाणिकपणे काम करून समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याची गरज राहत नाही. समाजात वावरताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सहानुभूती, संवेदनशीलता या बाबीचा अवलंब करण्याची फारशी आवश्यकता राहत नाही.\nखरे तर देशप्रेम केवळ कर्मकांडाने सिद्ध करता येत नाही. या देशात वास करीत असताना आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने पार पाडणे, हेच खरे तर देशप्रेम आहे. किंबहुना देशप्रेमाची ही पूर्वावश्यक अट आहे असे म्हटले तरी चूक ठरणार नाही. ही अट पूर्ण केली तरच आपण देशप्रेम साजरे करायला पात्र ठरतो.\nया स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने असलेल्या देशप्रेमासाठी सर्वांना शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/297", "date_download": "2018-04-26T22:47:13Z", "digest": "sha1:FXQ4PPBVOO553CMBUMWRTLGBQ5XXAW5A", "length": 7866, "nlines": 49, "source_domain": "mr.upakram.org", "title": "राष्ट्रपती कोण-दै. लोकसत्ता | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारताचा राष्ट्रपती होण्याचा मान सुशीलकुमार शिंदे या मराठी माणसाला मिळू शकतो.पण त्यांना शरद पवारांचा विरोध आहे कारण नजिकच्या काळात राजकारणाचे फासे पवारांच्या बाजूने पडले जाण्याची शक्यता आहे आणि तसे फासे पडले तर पंतप्रधानपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल असे त्यांना वाटते अशावेळी मराठी व्यक्ती राष्ट्रपतीपदावर असली तर मग मराठी नेता पंतप्रधान होण्यात अडचणी येणार हे नक्की .हा धोका पत्करायला पवार तयार नाहीत.एक मराठी माणुस दुसर्‍याचे पाय ओढतो ,असे यावर कोणी म्हणाला तर त्याचा तो मर्यादित विचार होईल.\nआपणास काय वाटते देशाच्या सर्वोच्च पदावर मराठी माणूस बसायला हवा की नाही.\nराष्ट्रपती कोण आणि पवारांचा विरोध वाचा दै. लोकसत्ता\nकेंद्रात सर्वोच्च पदावर मराठी माणूस असावा अशी समस्त मराठी जनतेची इच्छा आहे. सोबतच ही सुध्दा आहे की अश्या सर्वोच्च पदावर पोहोचल्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या हितसंबंधांना जपलं पाहिजे.\nगेल्या काळात या केंद्रातील मराठी मंत्र्यांची बोटचेपी भुमिका बघता , ह्या पदांवर मराठी असोत किंवा नसोत आम्हाला झगडावंच लागेल अशी परिस्थीती आहे.\nकेवळ मराठी आणि शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेऊन गेली चाळीस वर्षे आपली राजकिय कारकिर्द घडवणारे आणि कॉग्रेसला विरोध करनारे सुध्दा आता शिंदे साहेबांना मदत करताहेत म्हणे.\nभारताच्या सर्वात महत्वाच्या रचनेत दुसर्‍या जागेवर येणारे मंत्रीपद म्हणजे गृहमंत्री पद. येथे एक मराठी माणूस आहे. यांच्या कारकिर्दीत बेळगाव प्रश्नावर केंद्रसरकार सरळसरळ महाराष्ट्र विरोधी भुमिका घेते त्यावर यांचे काहीच मत नसते.... आणि हे मराठी...\nआता गुजरात सरकारने दहेज ते उरण ह्या पाईपलाईनला आक्षेप घेतला, ही पाईपलाईन गॅसची आहे ज्याच्या मदतीने महाराष्ट्र सरकार १४०० मे. वॅ. विज बनवणार होतं, यावर मराठी शिंदे साहेबांची प्रतिक्रिया काय कामी आहे ते मुरली देवरा. त्यांचे ते मंत्रालय असेलही... मात्र काहींच्या मते ते मराठी नाहीत.\nखरं तर भारतच्या संरचनेत कुठल्याही पदावर कुणीही असो त्याने काही फरक पडायला नको, मात्र तळ राखतांना चांगल्यासाठी पाणी चाखता येतं हे कुणी सांगावं\nयावर उदाहरण म्हणून आपल्या प्रसारण मंत्र्यांचे म्हणजे दयानिधी मारण यांचे उदाहरण घेऊया.\nभारत सरकार भारतीय भाषांत संगणकवापर वाढावा म्हणून काही सीडी मोफत देते त्यावर भारतीय भाषांचे फॉन्ट्स आणि इतर प्रोग्राम्स आहेत. सर्वात आधी ही सीडी हिंदी आणि तमिळ भाषेत तयार झाली. मारण होते म्हणून तमिळ पुढे आली. आमच्या मराठी बाण्याला दिल्लीतील थंडी का मानवत नाही कुणास ठाऊक\nआमचे कृषीतज्ञ साहेब सुध्दा दिल्लीत जाऊन शांत होतात... हे दुर्दैव .\nशरद् कोर्डे [14 May 2007 रोजी 07:14 वा.]\nगेल्या काळात या केंद्रातील मराठी मंत्र्यांची बोटचेपी भुमिका बघता , ह्या पदांवर मराठी असोत किंवा नसोत आम्हाला झगडावंच लागेल अशी परिस्थीती आहे.\nया अनुषंगाने मला \"घडलंय बिघडलंय\" या कार्यक्रमांतील एका गीताच्या खालील दोन ओळी आठवतात.\nम्यानातच रुतली तलवारीची पात\nदिल्लीत मराठे बसले पराठे खात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR1695", "date_download": "2018-04-26T23:05:46Z", "digest": "sha1:H7L3M52KD4M2KD63NFAFGVBPYK4AFVDC", "length": 3033, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nदंत वैद्यक (दुरुस्ती) विधेयक 2017 सादर करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दंत वैद्यक (दुरुस्ती) विधेयक 2017 आवश्यक त्या दुरुस्तीसह सादर करायला मंजुरी दिली आहे. या दुरुस्तीमुळे अनावश्यक बाबी कमी होतील.\nदुरुस्ती करण्यात आलेल्या कलमांमध्ये दंत वैद्यक कायदा 1948 मधील तरतुदींमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे\n1. कलम 3 च्या (एफ) नियमांतर्गत भारतीय दंत वैद्यक परिषदेचे सदस्यत्व\n2. कलम 21च्या (बी) नियम आणि कलम 23 च्या (बी) नियमांतर्गत राज्य आणि संयुक्त राज्य दंतवैद्यक परिषदेचे सदस्यत्व.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/container-scam-officer-severely-40986", "date_download": "2018-04-26T23:10:24Z", "digest": "sha1:CLJD3WQDTVNPHEF74RP35XH2QXWBBG5R", "length": 18866, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "container scam officer severely कंटेनर घोटाळ्यावरून अधिकारी धारेवर | eSakal", "raw_content": "\nकंटेनर घोटाळ्यावरून अधिकारी धारेवर\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nकोल्हापूर - वर्कशॉपमधील कंटेनर घोटाळ्यावरून अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहायक अभियंता रावसाहेब चव्हाण यांना नगरसेवकांनी आज धारेवर धरले. महापालिकेला लुटायचे काम अधिकारी वर्ग करत असून, जर त्यांना चुकीची कामे करायची असतील, तर खुर्चीवर बसायचा अधिकारच नाही, अशा भाषेत नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.\nकोल्हापूर - वर्कशॉपमधील कंटेनर घोटाळ्यावरून अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहायक अभियंता रावसाहेब चव्हाण यांना नगरसेवकांनी आज धारेवर धरले. महापालिकेला लुटायचे काम अधिकारी वर्ग करत असून, जर त्यांना चुकीची कामे करायची असतील, तर खुर्चीवर बसायचा अधिकारच नाही, अशा भाषेत नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.\nमहापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा आरोप करण्यात आला.\nवर्कशॉपमधील कंटेनर घोटाळ्याचा विषय नगरसेवक भूपाल शेटे यांनी उपस्थित केला. कंटेनर खरेदीत सुमारे 60 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, 'नागपूर येथील कंपनीला याचा ठेका दिला. रेल्वेच्या रुळासाठी वापरले जाणारे लोखंड हे सर्वांत महाग असते; पण कंटेनरसाठी वापरलेल्या लोखंडाचा दर रुळासाठी वापरलेल्या लोखंडापेक्षा जादा आहे.'' थर्ड पार्टी ऑडिटसाठी दोन कंटेरनरची तपासणी केली असल्याचे रावसाहेब चव्हाण यांनी सांगितले.\nया वेळी शारंगधर देशमुख, सत्यजित कदम यांनी पाटणकर, रावसाहेब चव्हाण यांना धारेवर धरत 300 कंटेनर तपासून का घेतले नाहीत, अशी विचारणा केली. यावेळी अधिकाऱ्यांना नीट उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांना उत्तरे देता येत नाहीत. त्यांना सभागृहाला काही कळू द्यायचे नाही. त्यांना या खुर्चीत बसण्याचाही अधिकार नाही. भूपाल शेटे यांनी तर कंटेनरसाठी वापरला गेलेला पत्रा किती बोगस आहे. हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचे नमुने त्यांनी सभागृहातच महापौर हसीना फरास यांच्याकडे दिले.\nशहरात मीटररीडरनी लूट सुरू केली असल्याचा आरोप किरण नकाते यांनी केला. एका ग्राहकाला कसे लुटले आहे, याचे उदाहरण देत नकाते यांनी पाणीपुरवठा विभाग चुकीची व बेकायदेशीर बिलाची आकारणी करत असल्याचे सांगितले. महेश सावंत, विजय खाडे यांनीही मीटररीडरनी अनेकांकडून बिल कमी करून देतो, असे सांगून पैसे खाल्ले आहेत. एखाद्या नागरिकाचे छोटेसे बांधकाम असले तरीदेखील मीटररीडर नागरिकांना भीती घालून पैसे उकळता, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शारंगधर देशमुख यांनी मीटररीडरनी जाग्यावर सरासरीने बिले काढली आहेत; पण आता स्पॉट बिलिंगमुळे नागरिकांना बिले वाढून आली आहेत. मागील थकबाकीसह बिलाचा मोठा भार नागरिकांवर पडत आहे. सत्यजित कदम यांनीही नागरिकांकडून पाणी कनेक्‍शनासाठी 17 ते 20 हजारांपर्यंतची रक्कम उकळली जात असल्याकडे लक्ष वेधले. राजसिंह शेळके यांनी पाणीपुरवठा विभाग प्लंबर आणि मीटररीडरच चालवतात, त्यांनी नागरिकांना लुटायचे काम सुरू केले आहे, असे सांगितले.\nविलास वास्कर म्हणाले, 'प्रभाग क्रमांक 40 दौलतनगर प्रभागातील अतिक्रमणाबाबत मी दीड वर्षे आवाज उठवत आहे. एका अतिक्रमणीत दुकानाला सील केले होते. ते सील काढून हे दुकान पुन्हा सुरू केले आहे. एका माजी नगरसेवकाचे हे दुकान आहे. तसेच एका पाण्याच्या हौदात टूमदार बंगला बांधला आहे. यावर कारवाई होणार आहे की नाही. किती वर्षे कारवाई करता. आता आमची पाच वर्षेही संपतील, अशीच डोळेझाक होणार असेल आणि कारवाई होणार नसेल, तर महापालिका सभेत शंखध्वनी आंदोलन करू.''\nरुपाराणी निकम म्हणाल्या, 'नगरसेवकांना नोकरासारखी वागणूक मिळत असून, अधिकारी मालक असल्याच्या आर्विभावात वागत आहेत.''\nथेट पाइप लाइनबाबत विशेष सभा होणार\nकोल्हापूर शहराला थेट पाइप लाइनने पाणी आणण्याच्या योजनेसंदर्भात प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत नगरसेवक अजित ठाणेकर यांनी याबबात स्वतंत्र सभा घ्या, अशी मागणी केली. विजय सूर्यवंशी म्हणाले, 'जानेवारी 2017 ला काळम्मावाडीचे पाणी शहरात यायला हवे होते. अद्याप हे काम अपूर्ण असून, या कामाकडे लक्ष्य देण्याची गरज आहे.'' सुनील कदम यांनी जलअभियंता कुलकर्णी यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला आणि या कामासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी केली. प्रवीण केसरकर म्हणाले, 'थेट पाइप लाइनचे काम करत असताना ठेकेदाराला अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ठेकेदार पूर्ण क्षमतेने कामच करू शकलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात गांभीर्याने चर्चा व्हायला हवी.''\nतर \"सावित्रीबाई'साठीही पैसे मिळतील\nसावित्रीबाई फुले रुग्णालयात अनेक प्रकारचे स्क्रॅप आहे. हे स्क्रॅपही लिलावात काढल्यास या रुग्णालयालाही मदत होणार आहे. हे स्क्रॅप विकून येणारा पैसा या रुग्णालयाच्याच कामासाठी वापरायला हवा, असे मत सविता भालकर यांनी व्यक्त केले.\nपिंपरी - राज्य सरकारने प्राथमिक शाळांचे सर्वच कामकाज ऑनलाइन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला संगणक दिले....\nघरभाडे थकविणाऱ्या लोकप्रतिनिधींना बंदी\nनाशिक - आमदार, खासदारांसह मंत्र्यांना सत्ताकाळात सरकारी निवासस्थान भाड्याने दिले जाते. पण त्यातील...\nपुणे - शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्देशाने पिंपरी सांडस येथील १९.९ हेक्‍टर जागा महापालिकेला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या...\nमुलांच्या सवयी आणि आरोग्य\nपालकांच्या मुलांविषयी भरपूर तक्रारी असतात. पण केवळ तक्रारी करीत राहता कामा नये. त्या तक्रारींमागे काही सवयी कार्यरत असतात. या सवयी बदलायला हव्यात...\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.juinagarcharaja.com/committee/", "date_download": "2018-04-26T22:30:47Z", "digest": "sha1:55DYMFCEO4E2SBEBE5HM7IYI2BZ7FF4A", "length": 3319, "nlines": 45, "source_domain": "www.juinagarcharaja.com", "title": "Juinagarcha Raja CommitteeJuinagarcha Raja", "raw_content": "\nजय भवानी मित्र मंडळा विषयी\n• श्री श्रीधर मढवी संस्थापक\n• श्री प्रदीप जाधव अध्यक्ष\n• श्री कमलेश बंदावणे संचालक\n• श्री हर्षद घारकर उपाध्यश\n• श्री चंद्रकांत शृंगारे सचिव\n• श्री नितीन बंदावणे उपसचिव\n• श्री तेजवंत पाटील खजिनदार\n• श्री निलेश साळगावकर उपखजिनदार\n• श्री मंगेश आंगणे हिशोब तपासनीस\n• श्री विजय खरात उप हिशोब तपासनिस\n► माहिती तंत्रज्ञान विभाग\n• श्री सुशांत तुळसकर • श्री अभिषेक सत्रे\n• फोटो ग्राफर आणि वेब डेव्हलपर • वेब डेव्हलपर\n• श्री रामचंद्र कदम • श्री किरण निकम\n• श्री आत्माराम कुबल • श्री भालचंद्र दामा\n• श्री अश्विन आसवले • श्री प्रकाश जाधव\n• श्री हारिश्चंद्र जाधव • श्री रविन्द्र मोरे\n• श्री अनिल महांगडे • श्री आबा ढाणे\n• श्री जालिंदर कावरे • श्री मुकेश वांयगणकर\n• श्री प्रमोद ठाकरे • श्री दिपक घारकर\n• श्री बाबुराव आसवले • श्री अनिल बंदावणे • श्री भरत जाधव\n• श्री संजय नरसाळे • श्री विजय सावंत • श्रीभारत घाणेकर\n• श्री शैलेश भोईर • श्री अजय सावंत • श्री राजेश पोसम\n• श्री दिपक तारी • श्री विठ्ठल फणसेकर • श्री संजय मोहिते\n• श्री भोई तानवडे • श्री लक्ष्मण भालेराव • श्री किसन प्रसाद\n• श्री योगेश पाटील • श्री तुकाराम बंदावणे • श्री अमोल निकम\n• श्री बळीराम जाधव • श्री संदीप जाधव • श्री बबन पाटील\n• श्री रामकृष्ण भोईर • श्री राहुल जगताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/indiranagarata-43-properties-bmc-hammer-34327", "date_download": "2018-04-26T23:09:53Z", "digest": "sha1:CU3ERIJNOSDROIU52N7UQ3BVHILMORIL", "length": 15708, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indiranagarata 43 properties on BMC hammer अतिक्रमण हटले; पण संसार उघड्यावर | eSakal", "raw_content": "\nअतिक्रमण हटले; पण संसार उघड्यावर\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nजालना - जुना जालन्यातील इंदिरानगर भागातील अतिक्रमणांवर नगरपालिकेने गुरुवारी (ता. 9) पुन्हा हातोडा मारला. पोलिस बंदोबस्तात सकाळीच सुरू झालेली मोहीम सायंकाळपर्यंत सुरूच होती. दिवसभरात तब्बल 43 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. अनेकांनी उद्या काय या विवंचनेत रात्र जागून काढली.\nजालना - जुना जालन्यातील इंदिरानगर भागातील अतिक्रमणांवर नगरपालिकेने गुरुवारी (ता. 9) पुन्हा हातोडा मारला. पोलिस बंदोबस्तात सकाळीच सुरू झालेली मोहीम सायंकाळपर्यंत सुरूच होती. दिवसभरात तब्बल 43 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. अनेकांनी उद्या काय या विवंचनेत रात्र जागून काढली.\nजुन्या जालन्यातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या भाग्यनगरमधून जाणाऱ्या डीपी रोडवर इंदिरानगर परिसरात दोन्ही बाजूंनी नागरिकांनी पत्र्याचे शेड, सिमेंट, विटा व मातीचे कच्चे, तर काहींनी चक्क आरसीसीचे पक्के बांधकाम केले आहे. याचा फायदा काही धनदांडग्यांनी आपल्या घरांच्या सुरक्षा भिंती वाढवून घेत अतिक्रमणे केली आहेत. वर्षभरापूर्वी या रस्त्यावरील काही अतिक्रमणे पालिकेने हटविली होती. गुरुवारी पुन्हा ही कारवाई करण्यात आली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, स्वच्छता विभागप्रमुख श्री. बिटले, पोलिस निरीक्षक बालासाहेब पवार आदी सकाळी नऊ वाजता मोठ्या फौजफाट्यासह इंदिरानगरात पोचले. सुरवातीला नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत तोंडी सूचना देण्यात आल्या. यास किरकोळ विरोधही झाला. मात्र, पोलिस बंदोबस्तासमोर अतिक्रमणधारकांनी नमते घेतले. मुक्तेश्‍वर तलावाच्या बाजूने अतिक्रमण हटावच्या कारवाईस सुरवात झाली. मुख्य रस्त्याच्या आत येणारे व पालिकेच्या नियोजित उद्यानाच्या जागेतील पत्र्याचे शेड, कच्चे व पक्के बांधकाम असलेली घरे, पक्‍क्‍या सुरक्षा भिंती जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आल्या. दिवसभरात तब्बल 43 अतिक्रमणे तोडण्यात आली. या कारवाईत दोन जेसीबी, 12 ट्रॅक्‍टर, 250 सफाई कामगार, शंभरहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने जेसीबीच्या मदतीने नाली करण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे.\nपप्पा, आपले घर कुठे गेले\nअतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या अनेकांना गुरुवारी कामावर जाता आले नाही. आता घर तुटणारच हे लक्षात आल्यानंतर अनेकांनी हाती लागेल ते साहित्य वाचविण्यासाठी धावपळ सुरू केली. तर काहीजण डोळ्यांत अश्रू आणत आपल्या तुटणाऱ्या घराकडे पाहत राहिले. सकाळी शाळेत गेलेली मुले जेव्हा दुपारी परत आली, तेव्हा आईवडिलांना आपले घर कुठे गेले, असे विचारत तुटलेल्या घराकडे निरागस नजरेने पाहत राहिली.\nअतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यापूर्वी मुख्य रस्त्यात येणारी, रस्त्याच्या कडेला असणारी पक्की व कच्च्या बांधकामाची किती घरे तुटणार याचा पंचनामा संबंधित विभागाने करायला हवा होता. मात्र, कुठलाच पंचनामा करण्यात आला नाही, तसेच संबंधितांना नोटिसाही देण्यात आल्या नाहीत, अशी तक्रार काही स्थानिक नागरिकांनी केली. अतिक्रमण हटाव मोहीम म्हणजे धनदांडग्यांची घरे वाचविण्यासाठी गरिबांच्या घरावर बुलडोझर, असा प्रकार असल्याचे काहींनी सांगितले. दरम्यान, पालिकेची अतिक्रमण हटावची कारवाई नियमानुसारच झाली. कुठल्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही, असे मुख्याधिकारी श्री. खांडेकर यांनी स्पष्ट केले.\nबंगल्यावर उभारला शिवरायांचा पुतळा\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या बंगल्यात तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा...\nयेत्या शनिवारी (ता.२८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या...\nनियम पाळा; ‘मनःपूर्वक आभार’ मिळवा\nमुंढवा - बंडगार्डन वाहतूक विभागाच्या शाखेतर्फे वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ज्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चालकांनी वाहतुकीचे नियम...\nबसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू\nहिंगोली - खासगी बसमधून उतरताना पडल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. आखाडा बाळापूर- वारंगा...\nमुलांच्या सवयी आणि आरोग्य\nपालकांच्या मुलांविषयी भरपूर तक्रारी असतात. पण केवळ तक्रारी करीत राहता कामा नये. त्या तक्रारींमागे काही सवयी कार्यरत असतात. या सवयी बदलायला हव्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://jivnatshikleledhade.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T22:59:38Z", "digest": "sha1:5HOTUOQ57QBJ76CUXKBDJR2XNFR2MJEN", "length": 8580, "nlines": 134, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "संगीत सुविचार मराठी - संगीतावर नक्कीच वाचावे असे सुंदर विचार व सुविचार", "raw_content": "\nमराठी कोट, सुविचार व कथा\nया दिवशी पोस्ट झाले डिसेंबर 30, 2017 फेब्रुवारी 17, 2018 Jivnat Shiklele Dhade द्वारा\nसंगीत सुविचार मराठी भाषेत\nसंगीताशिवाय जीवन एक चूक असेल. – फ्रीड्रिख निएत्शे (सचित्र)\nसंगीताबद्दल एक चांगली गोष्ट, जेव्हा ते तुम्हाला लागतं, तुम्हाला त्रास होत नाही. – बॉब मार्ले\nसंगीत प्रेम आहे, प्रेम संगीत आहे, संगीत जीवन आहे, आणि मी माझ्या जीवनावर प्रेम करतो. धन्यवाद आणि शुभ रात्री. – ए. जे. मॅक्लीन\nजर संगीत प्रेमाचे अन्न असेल, तर खेळा. – विल्यम शेक्सपियर\nसंगीत एक नैतिक कायदा आहे. हे विश्वाला आत्मा देते, मनाला पंख, कल्पनाशक्तीसाठी उडान, आणि मोहिनी आणि प्रसन्नता जीवनासाठी आणि सगळ्यासाठी. – प्लेटो\nजिथे शब्द कमी पडतात तेथे संगीत बोलते. – हंस ख्रिश्चन अँडर्सन\nसंगीत ते व्यक्त करते जे सांगितले जाऊ शकत नाही आणि ज्यावर गप्प बसणे अशक्य आहे. – व्हिक्टर ह्युगो\nसंगीत दररोजच्या जीवनाची धुळ आत्मापासून दूर करतो. – बरर्थोल्ड ऑरबॅच\nसंगीत जगातील सर्वात मोठा संप्रेषण आहे. जरी लोक आपण ज्या भाषेत गाणी गात आहात ती भाषा समजत नसली तरीही, जेव्हा ते ऐकतात त्यांना अजूनही चांगले संगीत माहित असते. – लो रॉल्स\nसंगीताची खरे सौंदर्य म्हणजे ते लोकांना जोडतं. ते एक संदेश वाहते, आणि आम्ही, संगीतकार, दूत आहेत. – रॉय एयर्स\nसंगीत जगाला बदलू शकते कारण हे लोक बदलू शकते. – बोनो\nआयुष्यातील खिन्न रात्रीत संगीत चंद्रप्रकाश आहे. – जीन पॉल\nसंगीत सर्व शहाणपण आणि तत्त्वज्ञान पेक्षा एक उच्च प्रकटीकरण आहे. – लुडविग व्हान बीथोव्हेन\nजगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय भाषा संगीत आहे. – पीएसवाय\nसंगीताशिवाय जीवन एक वाळवंटमार्गे प्रवास आहे. – पॅट कॉनरॉय\nसंगीत सुविचार मराठी (सचित्र)\nयास आपल्या मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण, आई-वडील व नातलगांपर्यंत पोहचवा:\nमागील पोस्टमागील कर्तव्यावर सुविचार\nपुढील पोस्टपुढील प्रेमावर सुविचार\nआम्हाला येथे देखील अनुसरण करा:\nपु. ल. देशपांडे यांचे विचार व सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व सुविचार\nकुटुंबावर विचार व सुविचार\nशिक्षणावर विचार व सुविचार\nनवनवीन सुधारणा आणण्यासाठी संकेतस्थळ देखभालीअंतर्गत असून कृपया नवीन सुविचार, सचित्र सुविचार व कथांकरिता भेट देत रहा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. Website is under maintenance, Stay Tunned …\nईमेलद्वारे ब्लॉगची सदस्यता घ्या:\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nनेल्सन मंडेला यांचे सुविचार\nविल्यम शेक्सपियर यांचे विचार व सुविचार\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/raj-thackarey-speech-at-thane-274624.html", "date_download": "2018-04-26T23:07:23Z", "digest": "sha1:K2EQGQ5WNSU52UKPAJGH5CADAQRN7K26", "length": 8392, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज ठाकरेंचं ठाण्यातील संपूर्ण भाषण", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nराज ठाकरेंचं ठाण्यातील संपूर्ण भाषण\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-virat-kohli-slams-50th-international-century-at-eden-gardens-274775.html", "date_download": "2018-04-26T23:07:13Z", "digest": "sha1:VI5LJZ5FXEJQ7LKSLHEBQBR2UXUT6D7K", "length": 11579, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आणखी एक 'विराट' खेळी, पूर्ण केलं शतकांचं अर्धशतक !", "raw_content": "\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nआणखी एक 'विराट' खेळी, पूर्ण केलं शतकांचं अर्धशतक \nटेस्ट क्रिकेटमध्ये विराटनं 18 सेंच्युरीज केल्यात. तर वन-डेमध्ये त्याच्या नावावर 32 सेंच्युरीज आहेत.\n20 नोव्हेंबर : भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं पाचव्या दिवशी कोलकात्त्याच मैदान गाजवलं. विराटच्या खेळीनं फॅन्सचे पैसे वसूल झालेच पण आता विराटने शतकांचं अर्धशतकही पूर्ण केलंय. तसंच लिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्याशीही बरोबरी साधलीये.\nशानदार सिक्सबरोबरच विराटनं आपल्या खात्यात आणखी एका टेस्ट सेंच्युरीची भर घातली. विराटच्या नावावर आता 18 टेस्ट सेंच्युरीज झाल्यात.\nमहत्त्वाचं म्हणजे कोलकात्ता टेस्टमध्ये भारतीय टीम संकटात असतांना विराटनं पाय रोवून बॅटिंग केली. आणि गरज पडताच वेग वाढवत लंकेच्या बॉलर्सची चांगली धुलाई केली आणि फक्त 119 बॉल्समध्ये विराटनं सेंच्युरी पूर्ण केली.\nविराट कोहलीनं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरीजची हाफ सेंच्युरी केलीय. टेस्ट क्रिकेटमध्ये विराटनं 18 सेंच्युरीज केल्यात. तर वन-डेमध्ये त्याच्या नावावर 32 सेंच्युरीज आहेत. त्यासोबतच विराटनं सुनील गावस्कर यांच्याही रेकॉर्डची बरोबरी केलीये. टेस्ट कॅप्टन म्हणून सर्वाधिक 11 सेंच्युरीजचा रेकॉर्ड सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्या रेकॉर्डचीही विराटनं बरोबरी केलीये. सुपर फॉर्ममध्ये असलेल्या विराटला सध्यातरी कुणी थांबवू शकत नाही असंच दिसतंय.\nएकदिवसीय 202 9030 32\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/nuclear-ban-council-and-india-37306", "date_download": "2018-04-26T23:10:52Z", "digest": "sha1:R7LAU6GOUASDAFIHAT2XNQAORJDEW6N5", "length": 12586, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nuclear ban Council and India अण्वस्त्र बंदीबाबतच्या परिषदेपासून भारत दूर | eSakal", "raw_content": "\nअण्वस्त्र बंदीबाबतच्या परिषदेपासून भारत दूर\nमंगळवार, 28 मार्च 2017\nपरिषद उपयुक्त नसल्याच्या भूमिकेवर ठाम, बड्या देशांचाही विरोध\nन्यूयॉर्क: जागतिक अण्वस्त्र बंदीबाबतच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सध्या सुरू असलेल्या परिषदेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. अण्वस्त्रधारी काही देशांचा या परिषदेला आक्षेप असल्याने भारताने या परिषदेपासून दूर राहण्याचे ठरविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. अण्वस्त्र बंदीबाबतही ही परिषद गेल्या वीस वर्षांमध्ये प्रथमच होत आहे.\nपरिषद उपयुक्त नसल्याच्या भूमिकेवर ठाम, बड्या देशांचाही विरोध\nन्यूयॉर्क: जागतिक अण्वस्त्र बंदीबाबतच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सध्या सुरू असलेल्या परिषदेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. अण्वस्त्रधारी काही देशांचा या परिषदेला आक्षेप असल्याने भारताने या परिषदेपासून दूर राहण्याचे ठरविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. अण्वस्त्र बंदीबाबतही ही परिषद गेल्या वीस वर्षांमध्ये प्रथमच होत आहे.\nअण्वस्त्रांवर बंदी आणण्याबाबतचा करार बंधनकारक करण्याबाबत गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये राष्ट्रसंघाच्या आमसभेत चर्चा होऊन याबाबत परिषद घेण्यास 120 हून अधिक देशांनी सहमती दर्शविली होती. जगातून अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणून या परिषदेकडे पाहिले जाते. या ठरावावेळी ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिकेने ठरावाविरोधात मतदान केले होते, तर चीन, भारत आणि पाकिस्तान यांनी मतदानात सहभाग घेतला नव्हता. अण्वस्त्र बंदी करण्यास ही परिषद उपयुक्त ठरण्याबाबत साशंकता असल्याचे मत भारताने त्या वेळी व्यक्त केले होते. त्यामुळे आपल्या या भूमिकेशी ठाम राहत भारताने कालपासून (ता. 27) सुरू झालेल्या या परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या भारताच्या मित्रदेशांसह इतर चाळीस देशांचा या परिषदेला विरोध असल्यानेही भारताने दूर राहण्याचे ठरविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमाध्यम स्वातंत्र्यात भारत पिछाडीवर..\nजगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या भारतामध्ये माध्यमांचीच सर्वाधिक गळचेपी होताना दिसून येते, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये...\nपाकचे परराष्ट्रमंत्रीही अपात्र ; उच्च न्यायालयाचा निर्णय\nइस्लामाबाद : निवडणुकीदरम्यान \"यूएई'चे वर्क परमिट असल्याची बाब लपविल्याप्रकरणी आज इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा...\nएकटी TCS अख्ख्या पाकिस्तान शेअर बाजाराला भारी \nनवी दिल्ली : भारताची टीसीएस ही आयटी कंपनी सोमवारी 100 बिलियन डॉलर बाजार मूल्य असणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. टाटांचा कोहिनूर...\nइम्रान खानची तिसरी पत्नी पळाली...\nइस्लामाबाद - पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा मनेका ही घरामध्ये कुत्र्यांवरून झालेल्या भांडणामुळे घर...\nब- सत्ताप्रकारातील जमिनींचे हस्तांतर, वापर निर्बंधमुक्त\nब- सत्ताप्रकारातील जमिनींचे हस्तांतर, वापर निर्बंधमुक्त जळगाव : देशाच्या फाळणीनंतर भारतात आलेल्या विस्थापितांना दिलेल्या जमिनींचा \"ब'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mazisheti.org/", "date_download": "2018-04-26T22:53:17Z", "digest": "sha1:QOMNVFEPJYOUYRUTBDU2VIK2FKQUYSHV", "length": 4458, "nlines": 82, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "MAZISHETI SHETAKARI PRATISHTHAN", "raw_content": "\nमाझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (26/04/2018)\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर खरेदी करण्याचे आव्हान.. तूर खरेदी आदेश पोचले, खरेदी ठप्पच सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा खरेदी कच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभावसातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ, अकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’जालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबलीसोलापूर दूध संघाला सहा कोटींचा तोटाकृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील २७७७ शेतकऱ्यांना लाभपाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख ५४ हजार टन उसाचे गाळपग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९ गावांमध्ये होणार स्थापनायांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा मावळातील शेतकऱ्यांचा निर्णयपुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख क्विंटल बियाण्यांची मागणीहिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाजनाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी साठवण क्षमता वाढलीमहाराष्ट्र सर्वाधिक उष्ण राज्य, राज्यात ११ ठिकाणी पारा ४२ अंशांवरजळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे पूर्णरब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीरनागरी सेवा मंडळाच्या ‘क्लोन’मुळे अधिकारी त्रस्तIPL 2018: Gautam Gambhir steps down as Delhi Daredevils captain; स…\nमाझीशेती कृषिविषयक बातमीपत्र (२५/०४/२०१८)\nग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची अक्षय तृतीयेला कोल्हापुरात मुहर्तमेढ\nमाझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (११/०४/२०१८)\nमाझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (१०/०४/२०१८)\nग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948617.86/wet/CC-MAIN-20180426222608-20180427002608-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/05/19/rs-1500-crores-reached-by-bahubali/?utm_source=homepage&utm_medium=Post%206&utm_campaign=latest-news-site", "date_download": "2018-04-27T01:00:12Z", "digest": "sha1:LGWWKKV73OD2QB2L6UXGTAG7EYPHW2R3", "length": 9274, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बाहुबलीने गाठला १५०० कोटींचा टप्पा - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nएपीएमसी कायदयातून फळे व भाजीपाला वगळण्याचा केंद्राचा सल्ला\nतुम्हाला माहिती आहे का बिस्किटांवर छिद्र का असतात \nबाहुबलीने गाठला १५०० कोटींचा टप्पा\n‘बाहुबली २’ चित्रपटाने आपल्या नावावर असे काही रेकॉर्ड केले आहेत जे सहजासहजी तोडणे शक्य नाही. १५०० कोटींचा पल्ला चित्रपटाने गाठला असून कमाईच्या बाबतीत सर्वोच्च शिखर गाठले आहे. आतापर्यंत १०० कोटी कमावल्यावर जंगी पार्टी करणा-या बॉलिवूडकरांनी तर तोंडात बोट घातली आहेत. १५०० कोटींची कमाई चित्रपटाने केली असून अद्यापही घोडदौड सुरु आहे. हा आकडा नेमका कितीपर्यंत पोहोचणार आहे हे येणारी वेळ सांगेल.\nयाआधीच १००० कोटींची कमाई करत ‘बाहुबली २’ ने सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होण्याचा मान मिळवला आहे. एस. एस. राजामौली यांचा ‘बाहुबली २’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांना अखेर दोन वर्षांनंतर कटप्पाने बाहुबलीला का मारले याचे उत्तर मिळाले. बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ‘बाहुबली २’ या सिनेमाची जादू केवळ भारतातच नाही तर सात समुद्रापारही पाहायला मिळत आहे. एकट्या अमेरिकेत १०० कोटींची कमाई करणारा बाहुबली हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. तर जगभरात १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करण्याचा मानही या चित्रपटाने पटकावला आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/chief-minister-made-fraud-types-stop-payments-and-check-bounces/", "date_download": "2018-04-27T00:33:18Z", "digest": "sha1:4F4XI6LZJL7GCPWRTRUMIBM3MZMRQGAH", "length": 27338, "nlines": 370, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chief Minister Made Fraud! Types Of Stop Payments And Check Bounces | मुख्यमंत्र्यांचीच केली फसवणूक! स्टॉप पेमेंट व चेक बाउन्सचे प्रकार | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २७ एप्रिल २०१८\nअपघातानंतर पहिले तीन दिवस सरकारने उपचार करावेत\nदुरंतो प्रवासाची ‘त्याची’ इच्छा ठरली अखेरची...\nआयुक्तबदलाची नोंद गिनीज बुकमध्ये करा\nकेडीएमसीवरच गुन्हा दाखल करा\nमुंबईकरांच्या सेवेत ‘सेमी वातानुकूलित’ लोकल लवकरच\nशिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांच्या खात्यात जमा होणार\nएसटी कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द\nफसवणूकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानीला अटक\nमुलींनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे - उच्च न्यायालय\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nथंडीने कुडकुडत आहे जॅकलीन, तर बनियानवर डॅशिंग अंदाजात दिसला सलमान खान\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\n...अन् आसारामला शिक्षा सुनावताच अनुयायांना रडू कोसळलं\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nमोदींना चार वर्षानंतरही त्यांच्या पदाचं महत्त्व समजलेलं नाही- काँग्रेस खासदार आनंद शर्मा\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जे घडलं, तेच कर्नाटकात घडेल. भाजप मोठा विजय मिळवेल- येडियुरप्पा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला पोहोचले\nजम्मू काश्मीर: कुलगाममधील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 2 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी\nनाशिक: येवला तालुक्यातील जळगाव नेरूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत शिक्षक बाळू शांताराम दराडे जागीच ठार\nIPL 2018 : हैदराबादचा पंजाबवर 13 धावांनी विजय\nमंगळवेढ्यात फेसबुक पोस्टच्या वादातून एकाची हत्या\nIPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय\nपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; महालक्ष्मी स्टेशनजवळ राजधानी एक्स्प्रेसमध्ये बिघाड\nराष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे....क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी\nआंध्र प्रदेश: चित्तूरमध्ये ट्रकची लोकांना धडक; तिघांचा मृत्यू, 4 जखमी\nनवी दिल्ली - कमलनाथ यांची मध्य प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती\nहिमाचल प्रदेशातील मंडी येथे दोन हजारांच्या नोटा बोगस नोटा जप्त; हस्तगत केलेल्या नोटांचं मूल्य 1 लाख\nकर्नाटकमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला रवाना; 27 आणि 28 मे रोजी घेणार चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट\nमोदींना चार वर्षानंतरही त्यांच्या पदाचं महत्त्व समजलेलं नाही- काँग्रेस खासदार आनंद शर्मा\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जे घडलं, तेच कर्नाटकात घडेल. भाजप मोठा विजय मिळवेल- येडियुरप्पा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला पोहोचले\nजम्मू काश्मीर: कुलगाममधील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 2 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी\nनाशिक: येवला तालुक्यातील जळगाव नेरूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत शिक्षक बाळू शांताराम दराडे जागीच ठार\nIPL 2018 : हैदराबादचा पंजाबवर 13 धावांनी विजय\nमंगळवेढ्यात फेसबुक पोस्टच्या वादातून एकाची हत्या\nIPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय\nपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; महालक्ष्मी स्टेशनजवळ राजधानी एक्स्प्रेसमध्ये बिघाड\nराष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे....क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी\nआंध्र प्रदेश: चित्तूरमध्ये ट्रकची लोकांना धडक; तिघांचा मृत्यू, 4 जखमी\nनवी दिल्ली - कमलनाथ यांची मध्य प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती\nहिमाचल प्रदेशातील मंडी येथे दोन हजारांच्या नोटा बोगस नोटा जप्त; हस्तगत केलेल्या नोटांचं मूल्य 1 लाख\nकर्नाटकमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला रवाना; 27 आणि 28 मे रोजी घेणार चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट\nAll post in लाइव न्यूज़\n स्टॉप पेमेंट व चेक बाउन्सचे प्रकार\nगरजूंना, गोरगरिबांना, आजारी तसेच संकटात सापडलेल्यांना मदत मिळावी या हेतूने सुरू असलेल्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीत दिलेले चेक बाउन्स करून मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक केली आहे.\nमुंबई : गरजूंना, गोरगरिबांना, आजारी तसेच संकटात सापडलेल्यांना मदत मिळावी या हेतूने सुरू असलेल्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीत दिलेले चेक बाउन्स करून मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक केली आहे.\nचेक बाउन्सच्या यादीत भाजपाचे मोहित कुंभोज यांचा १,११,१११ रुपयांचा, संजय केळकर यांचा ११ हजारांचा, वसंत गाडेकर यांचा १० लाखांचा व संभाजी कर्डिले यांच्या ११ हजारांच्या चेकचा समावेश आहे.\nकांताबेन रसिकलाल शहा ट्रस्टने दिलेल्या ५१ लाखांच्या चेकचे ‘स्टॉप पेमेंट’ केले. त्याची विचारणा केल्यानंतरच त्यांनी नवा चेक दिला. शहा ट्रस्टने दुष्काळ निवारणासाठी ५१ लाख रुपये दिले होते. नवा चेक वटला तरी आधी स्टॉप पेमेंट का केले, हा प्रश्न कायम आहे. तसेच\nमुख्यमंत्री कार्यालयाने हे लक्षात आणून दिल्यावरच ट्रस्टने नवा चेक दिला. हे करण्यात मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाºयांना मनस्ताप झाला.\nअनेक सरकारी कार्यालयांचे चेकही बाउन्स झाले आहेत. अन्वेषण विभागाचे कर सहआयुक्त यांचा १,६५,८९८ रुपयांचा, मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा ७७,८४७ रुपयांचा, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ यांच्या कार्यालयाचा २९,१७६, कारागृह उपमहानिरीक्षक यांचा १६,७९० रुपयांचा चेकही बाउन्स झाला आहे.\n२७२ कोटी रुपये खर्च\nमुख्यमंत्री कार्यालयात जलयुक्त शिवार, दुष्काळ निवारण निधी, शेतकरी साहाय्यता निधी व मुख्यमंत्री साहाय्यता निधी अशी चार खाती आहेत. त्यात २०१५-१६ आणि २०१६-१७ या काळात ४०५ कोटी ९३ लाख ५८ हजार ४४० रुपये जमा झाले.\nज्यातून २३७ कोटी रुपये वैद्यकीय मदतीसाठी,\n३३ कोटी दुष्काळ निवारणासाठी तर १.७९ कोटी अपघाती मृत्यू व कृत्रिम अवयवरोपणासाठी खर्च केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.\nशंका घेणे योग्य नाही\nसामाजिक कार्यासाठी मदत करणाºयांच्या हेतूवर शंका घेणे योग्य नाही. पण चेक बाउन्स झाले ही वस्तुस्थिती आहे. दानशूरांच्या मदतीमुळे अनेक गरजूंना मदत होते. चेक बाउन्स झाल्यास आम्ही स्मरणपत्र पाठवतो. पण ही स्वेच्छेने दिलेली मदत असल्याने कोणावर कायदेशीर कारवाईचा प्रश्न येत नाही.\nफोटो काढून घेण्यापुरते चेक दिलेल्यांवर कारवाई करावी\nमाहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती गोळा केली. ते म्हणाले, ही तर चक्क मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक आहे. फोटो काढून घेण्यापुरते चेक दिलेल्यांवर कारवाई करावी व मुख्यमंत्र्यांनी डिजिटल पद्धतीने देणग्या घ्याव्यात, असेही ते म्हणाले.\nनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला ११ लाखांचा चेकही अ‍ॅडव्हाईस न मिळाल्याने परत गेला. सहायक लेखा अधिकारी या नावाने दिेलेला ४,९८,२८० रुपयांचा चेकही परत गेला. माणगावच्या इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर सायन्स कॉलेजचे प्रा. एस.एस. निकम यांचा १,३५,००० रुपयांचा चेकही वटला नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nDevendra FadnavisMaharashtra Governmentदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार\nमराठी-अमराठी वादात मुख्यमंत्र्यांनी घेतली उडी, फडणवीस ‘भय्या भूषण’\nपोलीस संरक्षण मिळवणे नागरिकांचा अधिकार नाही , राज्य सरकार\nएचआयव्ही प्रतिबंधासाठी लोकचळवळीची गरज -डॉ. दीपक सावंत\n‘शहरीकरणास आव्हान न समजता संधी समजा’ - रणजित पाटील\nजिल्हा परिषदेतील कृषी विभागावर गंडांतर\nपोलिसांच्या ‘यंग ब्रिगेड’मुळे झाला नक्षलींचा बीमोड\nसिंचन घोटाळ्यांचा तपास कुठपर्यंत\nसांगलीतील कोथळे खून खटला वकील न दिल्याने लांबणीवर\nचिऊ-काऊ भांडले अन् माणसांचे झोपडे पेटले\nफेसबुकवरील कॉमेंटच्या वादावरून तरुणाचा खून\nअजिंठ्याच्या डोंगररांगात शंभरावर पक्ष्यांचा मृत्यू\nहैदराबादचा पंजाबवर 13 धावांनी विजय\nपुण्यातल्या खडकी भागातील वाॅर सिमिट्री बद्दल तुम्हाला माहितीये का \nउन्हामुळे पाय काळसर झालेत नक्की करा हे घरगुती उपाय\nउन्हाळ्यात रात्री अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी\n‘या’ 15 गोष्टींमुळे मानवी जीवन झालं अधिक सुखकर\nजगातल्या या 6 विमानतळांवरून दिसणारी विलोभनीय दृश्यं पाहून व्हाल थक्क \nमैदानावर भिडण्यापूर्वी असा होता विराट-धोनीचा 'याराना'\nसन्सस्क्रिनचा जास्त वापर नको, होऊ शकतं 'हे' नुकसान\nजगातल्या 'या' भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n पुण्यात मिळणारे खाण्याच्या पानाचे काही भन्नाट प्रकार\nआश्चर्यकारक डिझाईन असलेले 'हे' स्मार्टफोन्स कधी पाहिलेत का\nमहाड एमआयडीसीतल्या प्रिव्ही कंपनीत भीषण आग\nनोकरभरतीसाठी बेरोजगार युवकांचा विद्यापीठात मोर्चा\nगौतम गंभीरने कर्णधारपद सोडण्यामागे 'कुछ तो गडबड है'\nआयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जची चांगली कामगिरी- अयाझ मेमन\n...अन् आसारामला शिक्षा सुनावताच अनुयायांना रडू कोसळलं\nउभ्या पिकात घुसवली जनावरे, उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी हवालदिल\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nअवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन\n जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण\nऔरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी\nअपघातानंतर पहिले तीन दिवस सरकारने उपचार करावेत\nदुरंतो प्रवासाची ‘त्याची’ इच्छा ठरली अखेरची...\nआयुक्तबदलाची नोंद गिनीज बुकमध्ये करा\nकेडीएमसीवरच गुन्हा दाखल करा\nराहुल गांधींच्या विमानात घातपात झाल्याचा संशय; वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nकिम जोंग उन स्वतःचं शौचालय घेऊन जाणार चर्चेला\nब्रह्मज्ञानी माणसानं बलात्कार केल्यास ते पाप नाही- आसाराम\nशंका आल्यास कथुआ बलात्कार खटला अन्यत्र हलवू\nघर घर मोदी; सरकारी घरांमध्ये किचनच्या टाईल्सवर असणार मोदींचा फोटो\nKXIP vs SH, IPL2018 : भेदक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादचा पंजाबवर विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/airtel-has-launched-affordable-plan-which-will-be-available-98-gb-data/", "date_download": "2018-04-27T00:47:56Z", "digest": "sha1:NJ6KHOCVLPW5NAPIHIEEVHVKLSSA7DIP", "length": 24039, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Airtel Has Launched An Affordable Plan, Which Will Be Available With 98 Gb Data | जिओपेक्षा एअरटेलने आणला स्वस्त प्लॅन, 98 जीबी डेटासह मिळणार 'या' सुविधा | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २७ एप्रिल २०१८\nएमआयडीसीत आगीचे सत्र सुरूच\nनागोठण्यात भीषण आग; १२ लाखांचे नुकसान\nतुफानाची चाहूल देणारा पक्षी ‘आडय’ची ओळख\nअपघातानंतर पहिले तीन दिवस सरकारने उपचार करावेत\nमुंबईकरांच्या सेवेत ‘सेमी वातानुकूलित’ लोकल लवकरच\nशिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांच्या खात्यात जमा होणार\nएसटी कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द\nफसवणूकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानीला अटक\nमुलींनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे - उच्च न्यायालय\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nथंडीने कुडकुडत आहे जॅकलीन, तर बनियानवर डॅशिंग अंदाजात दिसला सलमान खान\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\n...अन् आसारामला शिक्षा सुनावताच अनुयायांना रडू कोसळलं\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nमोदींना चार वर्षानंतरही त्यांच्या पदाचं महत्त्व समजलेलं नाही- काँग्रेस खासदार आनंद शर्मा\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जे घडलं, तेच कर्नाटकात घडेल. भाजप मोठा विजय मिळवेल- येडियुरप्पा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला पोहोचले\nजम्मू काश्मीर: कुलगाममधील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 2 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी\nनाशिक: येवला तालुक्यातील जळगाव नेरूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत शिक्षक बाळू शांताराम दराडे जागीच ठार\nIPL 2018 : हैदराबादचा पंजाबवर 13 धावांनी विजय\nमंगळवेढ्यात फेसबुक पोस्टच्या वादातून एकाची हत्या\nIPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय\nपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; महालक्ष्मी स्टेशनजवळ राजधानी एक्स्प्रेसमध्ये बिघाड\nराष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे....क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी\nआंध्र प्रदेश: चित्तूरमध्ये ट्रकची लोकांना धडक; तिघांचा मृत्यू, 4 जखमी\nनवी दिल्ली - कमलनाथ यांची मध्य प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती\nहिमाचल प्रदेशातील मंडी येथे दोन हजारांच्या नोटा बोगस नोटा जप्त; हस्तगत केलेल्या नोटांचं मूल्य 1 लाख\nकर्नाटकमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला रवाना; 27 आणि 28 मे रोजी घेणार चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट\nमोदींना चार वर्षानंतरही त्यांच्या पदाचं महत्त्व समजलेलं नाही- काँग्रेस खासदार आनंद शर्मा\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जे घडलं, तेच कर्नाटकात घडेल. भाजप मोठा विजय मिळवेल- येडियुरप्पा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला पोहोचले\nजम्मू काश्मीर: कुलगाममधील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 2 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी\nनाशिक: येवला तालुक्यातील जळगाव नेरूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत शिक्षक बाळू शांताराम दराडे जागीच ठार\nIPL 2018 : हैदराबादचा पंजाबवर 13 धावांनी विजय\nमंगळवेढ्यात फेसबुक पोस्टच्या वादातून एकाची हत्या\nIPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय\nपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; महालक्ष्मी स्टेशनजवळ राजधानी एक्स्प्रेसमध्ये बिघाड\nराष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे....क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी\nआंध्र प्रदेश: चित्तूरमध्ये ट्रकची लोकांना धडक; तिघांचा मृत्यू, 4 जखमी\nनवी दिल्ली - कमलनाथ यांची मध्य प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती\nहिमाचल प्रदेशातील मंडी येथे दोन हजारांच्या नोटा बोगस नोटा जप्त; हस्तगत केलेल्या नोटांचं मूल्य 1 लाख\nकर्नाटकमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला रवाना; 27 आणि 28 मे रोजी घेणार चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट\nAll post in लाइव न्यूज़\nजिओपेक्षा एअरटेलने आणला स्वस्त प्लॅन, 98 जीबी डेटासह मिळणार 'या' सुविधा\nजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने जिओपेक्षा स्वस्त डेटा प्लॅन लाँच केला आहे.\nठळक मुद्देजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने जिओपेक्षा स्वस्त डेटा प्लॅन लाँच केला आहे. प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3.5 जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे.\nमुंबई- जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने जिओपेक्षा स्वस्त डेटा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3.5 जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. तसंच लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची मर्यादा 28 दिवसांची आहे. एअरटेलने लाँच केलेल्या प्लॅनमध्ये युजर्सला 98 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची किंमत 799 रूपये असून एअरटेलच्या प्रीपडे युजर्सना हा प्लॅन घेता येईल.\nरिलायन्स जिओच्या 799 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड इंटरनेटची सुविधा मिळते आहे. याशिवाय लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. पण या प्लॅनमध्ये अनलिमिटेड इंटरनेटसह एक अट घालण्यात आली आहे. युजरला दररोज 3 जीबी डेटा वापरायला मिळेल. 28 दिवसांसाठी हा प्लॅन लागून असून त्यामध्ये 84 जीबी डेटा मिळणार आहे. जीओ व एअरटेलच्या या डेटा प्लॅनची तुलना केल्यास एअरटेलकडून युजर्सना जास्त इंटरनेटची सुविधा दिली जाते आहे.\nयाशिवाय एअरटेलच्या 399 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 56 दिवस दररोज 1 जीबी डेटा दिला जातो आहे. तसंच अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधाही दिली जाते आहे. पण यामध्ये एअरटेलने एक अट घातली असून 250 पेक्षा जास्त कॉल युजर्सला करता येणार नाही. तर अख्ख्या आठवड्यात 1 हजारपेक्षा जास्त कॉल करता येणार नाहीत. 448च्या रिचार्जमध्ये 70 दिवसांसाठी या सुविधा देण्यात आल्या आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nएनएफसी: स्मार्टफोन नव्हे डिजिटल वॉलेट\nटेलिग्रामवर मल्टीपल अकाऊंट वापरण्याची सुविधा\n#BestOf2017 - टॉप १० गॅजेटस् ऑफ २०१७\nवाय-फाय हॉटस्पॉट : मैत्रीतील नवा धागा\nडेलचे इन्स्पीरॉन १५ नोटबुक\nअल्काटेल ए३ १० टॅबलेटची नवीन आवृत्ती\nGmail आता नव्या रुपात, अद्ययावत फीचरसह ऑफलाइन व्हर्जनही लॉन्च\nhttp आणि https मधील फरक तुम्हाला माहीत आहे का\nमायक्रोमॅक्स करणार ई-वाहनांचे उत्पादन\nलेनोव्होचे दोन फिटनेस ट्रॅकर दाखल\nहैदराबादचा पंजाबवर 13 धावांनी विजय\nपुण्यातल्या खडकी भागातील वाॅर सिमिट्री बद्दल तुम्हाला माहितीये का \nउन्हामुळे पाय काळसर झालेत नक्की करा हे घरगुती उपाय\nउन्हाळ्यात रात्री अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी\n‘या’ 15 गोष्टींमुळे मानवी जीवन झालं अधिक सुखकर\nजगातल्या या 6 विमानतळांवरून दिसणारी विलोभनीय दृश्यं पाहून व्हाल थक्क \nमैदानावर भिडण्यापूर्वी असा होता विराट-धोनीचा 'याराना'\nसन्सस्क्रिनचा जास्त वापर नको, होऊ शकतं 'हे' नुकसान\nजगातल्या 'या' भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n पुण्यात मिळणारे खाण्याच्या पानाचे काही भन्नाट प्रकार\nआश्चर्यकारक डिझाईन असलेले 'हे' स्मार्टफोन्स कधी पाहिलेत का\nमहाड एमआयडीसीतल्या प्रिव्ही कंपनीत भीषण आग\nनोकरभरतीसाठी बेरोजगार युवकांचा विद्यापीठात मोर्चा\nगौतम गंभीरने कर्णधारपद सोडण्यामागे 'कुछ तो गडबड है'\nआयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जची चांगली कामगिरी- अयाझ मेमन\n...अन् आसारामला शिक्षा सुनावताच अनुयायांना रडू कोसळलं\nउभ्या पिकात घुसवली जनावरे, उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी हवालदिल\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nअवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन\n जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण\nऔरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी\nअपघातानंतर पहिले तीन दिवस सरकारने उपचार करावेत\nदुरंतो प्रवासाची ‘त्याची’ इच्छा ठरली अखेरची...\nआयुक्तबदलाची नोंद गिनीज बुकमध्ये करा\nकेडीएमसीवरच गुन्हा दाखल करा\nराहुल गांधींच्या विमानात घातपात झाल्याचा संशय; वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nकिम जोंग उन स्वतःचं शौचालय घेऊन जाणार चर्चेला\nब्रह्मज्ञानी माणसानं बलात्कार केल्यास ते पाप नाही- आसाराम\nशंका आल्यास कथुआ बलात्कार खटला अन्यत्र हलवू\nघर घर मोदी; सरकारी घरांमध्ये किचनच्या टाईल्सवर असणार मोदींचा फोटो\nKXIP vs SH, IPL2018 : भेदक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादचा पंजाबवर विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/04/21/woman-born-without-left-arm-stunning-bodybuilder/", "date_download": "2018-04-27T00:59:51Z", "digest": "sha1:GTRT77NBJQOA4Y7MRR3Z7AI42FE3ASGD", "length": 9378, "nlines": 115, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एक हात नसतानाही ती बनली सौष्ठवपटू - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nसुपरथिफची फेसबुकच्या मदतीने दिल्ली पोलिसांकडून धरपकड\nएक हात नसतानाही ती बनली सौष्ठवपटू\nजन्मतःच एक हात नसतानाही शरीर सौष्ठवपटू बनून बिकीनी स्पर्धांमध्ये भाग घेण्याची दुर्दम्य कामगिरी अमेरिकेतील एका युवतीने करून दाखवली आहे.\nडेव्हिन कॉफिन असे या २४ वर्षीय महिलेचे नाव आहे. ओशनसाईड, कॅलिफोर्निया येथे तिचा जन्म झाला. जन्मतःच तिला डावा हात नव्हता त्यामुळे लहानपणी तिला अनेक कष्टांना सामोरे जावे लागेल.\nचार वर्षांपूर्वी २०१३ साली तिने तंदुरस्ती आणि शरीर सौष्ठवाकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. आता बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेत असून नॅशनल फिजिक कमिटी (एनपीसी) या संघटनेच्या स्पर्धांमध्ये ती बिकीनी मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे.\n“स्वतःच्या शरीराबाबत परिस्थिती मान्य करण्यात मला लहानपणी खूप अवघड गेले. विकलांग म्हणून जन्म झालेला असला तरी व्यायामामुळे येणारी स्वातंत्र्याची भावना ही खरोखर मुक्त करणारी असते. व्यायाम करणे सुरू केल्यानंतर लवकरच मला त्याचे व्यसनच लागले,” असे डेव्हिनने डेली मेल या वृत्तपत्राला सांगितले.\nडेव्हिनने स्वतः काही व्यायामप्रकार विकसित केले असून त्यांच्यामुळे तिला एका हाताने व्यायाम करूनही शरीराला आकार देता येतो. ती सध्या इन्स्टाग्राम या संकेतस्थळावर सक्रिय असून त्यावर तिला १४ हजार अनुयायी मिळाले आहेत. या ठिकाणी ती वेळोवेळी स्वतःची छायाचित्रे प्रकाशित करते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/nutritional-content-of-food/", "date_download": "2018-04-27T00:47:55Z", "digest": "sha1:GHE2DK5PRL35BI5QBAC3DTQWJ72YRTSV", "length": 9151, "nlines": 155, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जेवणातील आवश्यक पौष्टिक तत्व | Nutritional content of food", "raw_content": "\nजेवणातील आवश्यक पौष्टिक तत्व\nशरीराला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी जेवणात पौष्टिक तत्वांचा योग्य समावेश असणे आवश्यक आहे. हेकोणत तत्व आहेत व यांना काय फायदा आपल्याला होऊ शकतो, समजुया.\nशरीरिक विकास, उत्साह, आणि शक्ति या सर्वांसाठी प्रोटिन आवश्यक आहे. हे प्रोटीन्स आपल्याला सर्व धान्य, मटार, कडधान्य, दूध, ताक, पनीर व इतर दुधापासून तयार केलेले पदार्थ, फळे यांच्यातून मिळते.\nशरीरात शक्ती आणि उर्जेसाठी वसा घेणे आवश्यक आहे. दूध, दही, घी, क्रिम, लोणी, तेल, काजू, बादाम, शेंगदाणे इत्यादी जास्त प्रमाणात वसा असतो.\nखनिज शरीरात शक्ति कायम ठेवण्याचे काम करतात. हाडे मजबूत ठेवण्यासाठी व शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी खनिजांचा जेवणात समावेश अत्यावशयक आहे.\nशक्ति, उर्जा व शारीरिक विकासासाठी कार्बोहाइड्रेड आवश्यक आहेत. गहूम मक्का, ज्वारी, बाजरी, ऊस, मोड फळे इत्यादीत.\nशरीरात पाण्याचे प्रमाण भरपूर आहे. शरीराची अंतर्गत स्वच्छता ठेवण्यासाठी पाणी मददगार ठरते. योग्य प्रमाणात पाणी प्यायलाने अन्नाचे चांगले पचन होण्यास मदत होते व शरीराचे तापमान योग्य राहते.\nहाडे, दात व केसांच्या विकासासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. याने मासिक पाळी संबंधी त्रास नियंत्रित होतात. हिरव्या भाज्या, दूध, दही, ताक, पनीर इत्यादी मध्ये कॅल्शियम भरपूर असते.\nलोह तत्त्वांच्या कमतरतेने शरीरात रक्ताची कमी होते. याच्या अभावाने हृदय व शरीराच्या प्रत्येक भागात शुद्ध रक्त पोहचवण्यात असमर्थ होते.हे हिरव्या भाज्या, धान्य, फळे इत्यादीमध्ये सापडते.\nशरीर स्वस्थ व रोगमुक्त ठेवण्यासाठी विटामिन गरजेचे आहे. हिरव्या भाज्या, ताजी फळे, गहू, दुधापासून तयार केलेले पदर्थ लोणी, मोड आलेली कडधान्ये, घेवडा इत्यादी राज्यात मध्ये विटामिन्स मोठ्या प्रमाणात असतात.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nमुत्रमार्गातील खडे व उपचार\nमासिक पाळी आणि तक्रारी\nस्त्रि व अंगावर पांढरे जाणे\nThis entry was posted in आरोग्य सल्ला and tagged जेवण, पौष्टिक अन्न, पौष्टिक तत्व on एप्रिल 17, 2011 by प्रशासक.\n← घर हे शाळा एक म्हातारी आणि तिच्या दोन मुली →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/04/20/narayan-rane-will-present-his-role-on-the-23rd/", "date_download": "2018-04-27T00:45:59Z", "digest": "sha1:MEIB4GSCPHCW2UWZQ7MIHCJ4LN4P4EGD", "length": 11364, "nlines": 114, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "२३ तारखेला आपली भूमिका मांडणार राणे - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nगुन्हेगारांना स्वतःच गोळ्या घालतात हे राष्ट्रपती\nरोहित खंडेलवाल ‘मिस्टर वर्ल्ड २०१६’\n२३ तारखेला आपली भूमिका मांडणार राणे\nमुंबई – ओरस येथील मेळाव्यात काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कोणती भूमिका मांडणार याची उत्सुकता असतानाच आपल्याबद्दलचे गुढ २३ एप्रिलपर्यंत कायम ठेवले आहे. पण राणे यांनी मेळाव्यात काही तालुक्यांचे अध्यक्ष तसेच निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली असली तरी प्रदेश काँग्रेसने अशा कोणत्याही नियुक्त्यांना मान्यता दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राणे यांनी एक प्रकारे काँग्रेस नेत्यांना आव्हानच दिले आहे.\nमुख्यमंत्र्यांबरोबर भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्यासाठी जातानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यापासून राणे यांच्याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. राणे यांनी शहा यांची भेट घेतली नसल्याचा दावा केला असला तरी राणे हे फार काळ काँग्रेसमध्ये थांबणार नाहीत हे काँग्रेस नेत्यांचे मत झाले आहे. राणे यांनी या पार्श्वभूमीवर ओरसमध्ये जिल्हा काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत राणे काय बोलणार याची प्रचंड उत्सुकता होती.\nराणे यांनी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत चार तालुका अध्यक्षांची तसेच निरीक्षकांची नवीन नावे जाहीर केली. राणे यांनी वैभववाडी (अरविंद रावराणे), कुडाळ (रणजित देसाई), दोडामार्ग (रमेश दळवी), देवगड (डॉ. अमोल तेली) यांची तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर केली. तसेच लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि तालुकानिहाय अध्यक्षांची नावेही जाहीर करण्यात आली. नव्या नियुक्त्या राणे यांनी केल्या असल्या तरी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण किंवा अन्य कोणत्याही नेत्यांशी त्यांनी याबाबत चर्चा केलेली नाही. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनाही कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. राणे यांनी काँग्रेस नेत्यांच्या संमतीशिवाय स्वत:हूनच तालुका अध्यक्ष व निरीक्षकांची नावे जाहीर करीत सर्व महत्त्वाच्या पदांवर आपल्या समर्थकांची वर्णी लावली.\nराणे यांनी भविष्यातील आपल्या राजकीय वाटचालीबद्दल कोणतेही मतप्रदर्शन केले नसले तरी २३ तारखेला पडते येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राणे बहुधा भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://localnewsnetwork.in/author/admin/", "date_download": "2018-04-27T00:58:03Z", "digest": "sha1:FDH77AXQOUXOGH4E7OTJO6OEPO7AKMNV", "length": 5175, "nlines": 55, "source_domain": "localnewsnetwork.in", "title": "admin, Author at LNN", "raw_content": "\nएलएनएन गणेश दर्शन (28 ऑगस्ट) : आपला गणेशोत्सव पोहोचवा जगभर\nठाणे दि.28 ऑगस्ट : मुंब्र्यातील व्यापारी मित्र मंडळाचा हा गणेशोत्सव. व्यापारी मित्र मंडळातर्फे चलचित्राच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीपर देखावा सादर करण्यात आला आहे. *#LNN ========== कल्याण दि.28 ऑगस्ट : कल्याणातील...\nएलएनएन गणेश दर्शन : आपला गणेशोत्सव पोहोचवा जगभर…\nकल्याण दि.27 ऑगस्ट : कल्याण पश्चिमेतील रुपेश यशवंत नागरे कुटुंबातील हा इकोफ्रेंडली गणेशोत्सव. श्रीगणेशाची शाडूची मूर्ती असून त्याशेजारी रुपेशने \"अक्षर गणपती\"च्या माध्यमातून कुटुंबातील प्रत्येकाचे नाव...\nडोंबिवलीच्या एकाच कुटुंबातील 11 जणांचा गुजरातमध्ये भीषण अपघातात मृत्यू\nडोंबिवली दि.27 ऑगस्ट : गुजरातमधील बरवाला येथे भीषण अपघातात डोंबिवलीतील एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. हे सर्व...\nएलएनएन गणेश दर्शन : आपला गणेशोत्सव पोहोचवा जगभर…\nकल्याण दि.26 ऑगस्ट : कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा परिसरात राहणाऱ्या दर्शना बागुल यांच्या घरातील गणपती बाप्पांसाठी कॅडबरी आणि चॉकलेटची आरास... ------------------ कल्याण दि.26 ऑगस्ट : कल्याणच्या कासारहाट परिसरातील उदय...\nसेनेच्या दणक्यानंतर मंडपासाठी आकारली जाणारी शुल्कवाढ मागे\nकल्याण दि.23 ऑगस्ट : महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही ठरावविना परस्पर करण्यात आलेली मंडपाची भाडेवाढ शिवसेनेच्या दणक्यानंतर मागे घेण्यात आली. त्यामूळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेशभक्तांमध्ये आनंदाचे...\nदांडीबहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाईचे स्थायी समिती सभपतींचे निर्देश\nवसई-कल्याण-ठाणे अंतर्गत जल वाहतूकीचे आणखी एक पाऊल पुढे\nठाकुर्ली पूर्व पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल मे महिन्यात होणार खुला\nकल्याण-डोंबिवलीकरांना दिलेल्या वचनपूर्तीच्या दिशेने सेनेची वाटचाल – एकनाथ शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z71229213540/view", "date_download": "2018-04-27T00:58:08Z", "digest": "sha1:NCWUMDASWNODY7MADTMPJYLLK2PAOM4O", "length": 2755, "nlines": 38, "source_domain": "m.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - श्री दत्तराज भक्तकाज करित...", "raw_content": "\nमानसगीत सरोवर - श्री दत्तराज भक्तकाज करित...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nश्री दत्तराज भक्तकाज करित राहिला ॥\nऔदुंबरतरुतळवटि अजि मि पाहिला ॥श्रीदत्त०॥धृ०॥\nकरि दंड कमंडलु अंगि भस्म चर्चितो ॥\nजटि वाहे झूळझुळ गंगा भाळि चंद्र तो ॥\nकटि कौपिनादि व्याघ्रांबर पांघरीत तो ॥\nस्थिर कृष्णाबाइचा तो वेग चालिला ॥श्रीदत्त०॥१॥\nशमि तुळसि बेल सुमन तया कोणि वाहती ॥\nकुणि धूप दीप नैवेय प्रेमे अर्पिती ॥\nकुणि नमन करुनि प्रदक्षिणा शीघ्र घालिती ॥\nलोटांगण घालुनिया कोणि गाइला ॥श्री दत्त०॥२॥\nदत्तध्यान बघुनि चंद्र-सुर्यतेज आटले ॥\nजणु कामधेनु कल्पवृक्ष मजसि भेटले ॥\nमन दुःख हरुनि समुळ पंचप्राण दाटले ॥\nमायापुर षट्‌विकार वेग साहिला ॥श्री दत्त०॥३॥\nकलियुगात जननितात हाचि भासतो ॥\nजे शरण तया जनन मरण चुकवि खास तो ॥\nत्रैमूर्ति करी मम ह्रदयी सतत वास तो ॥\nम्हणे कृष्णा दत्तपदी देह वाहिला ॥श्रीदत्त०॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t19049/", "date_download": "2018-04-27T01:01:13Z", "digest": "sha1:24E4XB2JYXGCFUKHI2IMGVO7SQZUWZED", "length": 3446, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रश्न खूप आहेत....??????", "raw_content": "\nहळुवार जपल्या त्या भावना….\nप्रश्न खूप आहेत, सोडवता येत नाही,\nएक संपला कि दुसरा गाडी संपतच नाही\nकाय कारण होत प्रेम नसण्याचं \nकि भान त्याला नव्हत माझ्या असण्याचं,\nका त्याने रुसवा तो माझा मोडला नाही\nमाझ्याशी बोलायची गरज त्याला कधी भासली का नाही\nचुकी माझी होती का मी त्याला ओळखलं नाही\nहवा तेवढा वेळ त्याला का दिला नाही\nत्याच्याविना आयुष्य उमलत नाही\nशिक्षा त्याला दिली कि\nमी भोगतेय हे समजतच नाही……\nRe: प्रश्न खूप आहेत....\nहळुवार जपल्या त्या भावना….\nRe: प्रश्न खूप आहेत....\nRe: प्रश्न खूप आहेत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mail.gadima.com/main/page/aboutus.php", "date_download": "2018-04-27T00:54:12Z", "digest": "sha1:B5W3RZLALWPOT3OZTXIB3C43CAYJMUTD", "length": 9346, "nlines": 119, "source_domain": "mail.gadima.com", "title": "About Us | आमच्या बद्दल | ग. दि. माडगूळकर | Marathi Songs | गदिमा | G D Madgulkar | मराठी गाणी | Official Website", "raw_content": "\nप्रजा रंजवीतों सौख्यें तोच एक राजा\nहेंच तत्व मजसी सांगे राजधर्म माझा\nप्रजा हीच कोटी रूपें मला ईश्वराचीं\nआमच्या बद्दल | About Us\nगदिमांचे नातू व संगणक व्यावसायिक,१९९८ साली गदिमांच्या साहित्य-चित्रपटांवर आधारित मराठी साहित्यातील पहिली वेबसाईट गदिमा.कॉम चे निर्माते.गदिमा.कॉम या पहिल्या मराठी मेगा संगणक सीडीची निर्मिती.\nदै.लोकमत,दै.देशोन्नती सारख्या अनेक लोकप्रिय वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्ति व मराठीसृष्टी.कॉम,मराठीबुक्स.कॉम,सायबरशॉपी.कॉम सारख्या अनेक मराठी वेबसाईटना तंत्रज्ञान सहाय्य.सोनी म्युझिक-इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समुहाच्या सहकार्याने 'जोगिया' या मराठी म्युझिक अल्बमची निर्मिती.दूरदर्शन,ई टिव्ही मराठी,झी मराठी सारख्या अनेक वाहिन्यांवर मराठी बातम्या,मानाचा मुजरा,नक्षत्राचे देणे अशा कार्यक्रमात सहभाग.\nफेसबुकवर गदिमा व गीतरामायण पेज ची निर्मिती,तसेच आठवणीतील गाणी,झगमग.नेट सारख्या वेबसाईटवरुन लिखाण,अ‍ॅन्डरॉईड मोबाईलवर गीतरामायण अ‍ॅप चे निर्माते.\nप्राजक्ता सुमित्र माडगूळकर | Prajakta Sumitra Madgulkar :\nगदिमांच्या नातसून असून,व्यावसायाने अकाउंटंट व काऊंसलर आहेत,दै.सकाळ सारख्या अनेक वृत्तपत्रांतून लिखाण,गदिमांचे प्रकाशित-अप्रकाशित साहित्य नव्या माध्यमात नेण्यासाठी पुढाकार.\nगदिमांचे ज्येष्ठ पुत्र असून,लेखक आहेत.गदिमा प्रतिष्ठान सारख्या अनेक संस्थांवर कार्यरत आहेत.\nगदिमांच्या स्नुषा असून,प्रकाशिका आहेत,गदिमांच्या अनेक पुस्तकांचे त्यांनी संकलन व प्रकाशन केले आहे.\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t17594/", "date_download": "2018-04-27T01:04:20Z", "digest": "sha1:YAQMMUCAK5T4PNBI6IND4YKC722A2HZL", "length": 3121, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-नवं नात", "raw_content": "\n॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥\nअन् तु मला पाहिले,\nतु हसून रूसून मजशी\nअन् मला वाटले कि\nअग वेडे तुझे प्रेम नव्हते\nतर तु हो का म्हटले,\nमाझे अख्खे आयुष्य रंगले...\nतु निमुटपणे मी दिलेले\nअन् तुझ्यापुढे मी सारे\nपण तुझ्या मनातून प्रेमाचे\nअडीच शब्द नाही उच्चारले,\nतेथेच त्या क्षणी माझे\nअन् तु मला नंतर कधी\nपण वेडे मैत्रीचे तर असावे\n- गणेश म. तायडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://amitpawar21.blogspot.com/2008/09/blog-post_15.html", "date_download": "2018-04-27T00:28:47Z", "digest": "sha1:4HGF2P2DKBRZC4X6IDP7ZFQTLSRJEXNN", "length": 3804, "nlines": 37, "source_domain": "amitpawar21.blogspot.com", "title": "Asach kahitari..: व्यवहार", "raw_content": "\nजगातली प्रत्येक गोष्ट एक व्यवहार आहे असं वाटत नाही तुम्हाला\nम्हणजे बघा, कधीतरी रस्त्यावरच्या भिकार्याच्या पारडयात तुम्ही एका हाताने पैसे टाकता, आणि दुसर्या हाताने पुण्य खिशात टाकता.. काही लोक पुण्य मानत नाहीत.. मग ते लोक दयेच्या बदल्यात समाधान घेतात..\nदेवाला नारळ वाढवतात, त्या बदल्यात नोकरी मागतात.. अकरा रुपये देवून मार्क मागता.. कधी कधी तर देवाकडे नवस बोलतात आणि कार्य पुर्ण झाल्याची पक्की खात्री झाल्याशिवाय फेडतही नाहीत.. म्हणजे या व्यवहारात देवावरही त्यांचा विश्वास नसतो.. काय सांगावं.. अभिषेक, पुजाअर्चा सगळं करुन घ्यायचा आणि काम करायचं तेवढं विसरुन जायचा..\nकामाच्या बदल्यात पगार.. मदतीच्या बदल्यात मदत.. वेळेच्या बदल्यात वेळ..\nआणि प्रेमाच्या बदल्यात प्रे... अं.. इथं मात्र अडखळायला होतं..\nप्रेमाचे व्यवहारच का फ़सतात इथंच नेहमी हिशोब का लागत नाही\nकदाचित प्रत्येकाच्या प्रेमाची currency वेगवेगळी असते..\nती तिकडे डॉलरमध्ये मोजकंच हसते, आणि तुमच्या रुपय़ांमध्ये ते लाखमोलाचं भरतं..\nकदाचित प्रेम मोजताच येत नाही यामुळे असेल...\nम्हणजे तुम्ही इकडे प्रेमाचे चेक भरभरुन पाठवत राहता.. पलीकडे कोणी कधी एनकॅशच करत नाही.. तुमचा balance संपला तरी पलीकडच्या account ला पत्ता लागत नाही..\nम्हणुन वाटतं.. प्रेमाच्या हिशोबवहित फ़क्त एकच column असतो..खर्चाचा... जम्याशी पडताळा असली भानगडच नसते तिथं..\nमित्रा... लिहायचं का थांबलंय\nसांगलीकर, सातारकर आणि कोल्हापुरकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.ahmednagarlive24.com/2017/12/15.html", "date_download": "2018-04-27T01:09:58Z", "digest": "sha1:A33VMFXENVDB3CUSTB6VWIME7MFXQ36P", "length": 4182, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन १५ डिसेंबर २०१७. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Bulletin अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन १५ डिसेंबर २०१७.\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन १५ डिसेंबर २०१७.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्लॉग - कर्डिलेंचे बोल अन् विखेंचे उत्तर सडेतोड.\nश्रीगोंदा तालुक्यात सरपंच पदाच्या ८ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात.\nराहुरीचे उपनगराध्यक्ष भुजाडी यांचा राजीनामा.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nचारा छावणीचालकांना न्यायालयाचा दिलासा.\nतहसीलदार हल्ला प्रकरणी ५ जणांना अटक, ११ जण फरार.\nकोपरगावमध्ये रेशनचा काळाबाजार उघड.\nमित्राच्या वाढदिवसाची पार्टी बेतली जिवावर...\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनिलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी.\nरवी खोल्लमला अटक केल्यानंतर शिवसेनेचे ‘कटाचे’ बिंग उघड \nकेडगाव हत्याकांडाचे रहस्य उलगडले \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/question-answers-itil-exam-2017/", "date_download": "2018-04-27T01:17:06Z", "digest": "sha1:SMGFVBEGEPAFEOZ5AMSG7ZYP2SXVAN5A", "length": 44931, "nlines": 355, "source_domain": "itstechschool.com", "title": "ITIL Exam 2017 साठी नमुना प्रश्न आणि उत्तरे »त्याच्या टेक स्कूल", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL Exam 2017 साठी नमुना प्रश्न आणि उत्तरे\nद्वारा पोस्ट केलेलेऋषि मिश्रा\nITIL परीक्षा 2017- नमुना प्रश्न आणि उत्तरे\nआयटीआयएल आयटी सेवा व्यवस्थापनासाठीच्या व्यवहाराची एक व्यवस्था आहे जी व्यवसायाच्या गरजा सह आयटी सेवा समायोजित करते. आयटीआयएलच्या मूलभूत गोष्टी जाणून घेणे ही या संस्थांसाठी महत्वपूर्ण आहे. ITIL प्रमाणित ITIL च्या मूलभूत गोष्टी आणि त्याचे अंमलबजावणीसह तज्ञांना ओळखते. येथे काही उदाहरण प्रश्न आणि परीक्षेसाठी उत्तरे आहेत.\n1 ITIL गुंतवणुकीसाठी खर्च कमी करण्यास कशी मदत करते आणि ताब्यात घेण्याच्या एकूण मूल्याची काय किंमत कमी करते\nआयटी गुंतवणूकीचा आणि कर्मचा-यांना त्यांच्या कार्य वेळापत्रकाची मोडतोड करणे जसे की बुक केलेले नसलेले काम व्यवस्थित कामावर लागते. ITIL संघटनांना हे चक्र थांबविण्यास सक्षम करते आणि प्रतिनिधींना त्यांच्या एकूण क्षेत्राच्या ताब्यात आणि इतर कामावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते.\n2 आयटीआयएलच्या आज्ञाधारक बदला व्यवस्थापन प्रक्रियेत प्रस्तावित बदलाची मागणी कोण करू शकेल\nपर्याय सहसा बदला व्यवस्थापक द्वारे घेतले जाते. त्यांनी खात्री दिली की उपक्रम वर्किंग रिसेप्शन आणि उपयोगाच्या विस्ताराद्वारे शक्य तितके शक्यतितके त्यांचे लक्ष्य आत आणि खर्च मर्यादा गाठतील. त्यांनी व्यावसायिक प्रक्रियांमध्ये बदल, जॉब पार्ट्स, फ्रेमवर्क्स आणि नावीन्यपूर्ण आणि संस्थात्मक संरचना यावर लक्ष केंद्रित केले आहे.\n3 एका बदलाच्या वेळी घेतलेल्या मूल्यांकनास काय म्हटले जाते\nमूल्यांकन म्हणतात पोस्ट अंमलबजावणी आढावा (पीआयआर). हे एकूण कामकाजाचा आढावा आणि मूल्यमापन आहे. हे व्यवसायाचे कळस झाल्यानंतर काही प्रकरणांमध्ये, लाइव्ह चालविल्यानंतर केले जाते संरचनेच्या स्थितीत संरचनेच्या स्थितीत सहा महिन्यांपासून झाल्यानंतर पीआयआरने फ्रेमवर्कच्या प्रगतीची पर्याप्तता मोजली.\n4 आयटीआयएलच्या कोणत्या प्रक्रियेमुळे संघटना नवीन आणि विकसित नवकल्पना याबद्दल खात्री देते\nक्षमता व्यवस्थापनाची खात्री देते की असोसिएशन उदयोन्मुख नवनवीन गोष्टींचे वाचनीय राहील. हे पुष्टी करते की आयटी फ्रेमवर्क अचूक प्रभावीतेसह योग्य खर्चास योग्य वेळी योग्य वेळी प्रवेशयोग्य आहे.\n5 सर्व्हिस लेव्हल मॅनेजरला आंतरीक सर्व्हिस डेस्कमध्ये 10 सेकंदात कोणत्या विशिष्ट दराने कॉल्स मिळण्यास मदत होईल याबाबतची पुष्टी आवश्यक असलेल्या बंद संधीवर सेवा अहवालात या आवश्यकताशी करार केला जाईल याची नोंद घेतली जाईल.\nऑपरेशनल लेव्हल एग्रीमेंट (ओएलए) नावाची एक करार अस्तित्वात आहे जो एका संस्थेत सेवा किंवा एन्जॅन्मेंटची व्यवस्था कशी करायची हे आयटीच्या विशिष्ट कळीचे वर्णन आहे. प्रत्येक कार्यालयाद्वारे मापदंड आणि माहिती तंत्रज्ञानाची व्यवस्था दर्शविणारी माहिती आयटी भांडाराच्या समस्यांची काळजी घेणे आहे.\n6 कोणती दोन सेवा व्यवस्थापन प्रक्रिया व्यवस्थापन धोरण आणि धोका परीक्षा वापरते\nआयटी सर्व्हिस सातत्य व्यवस्थापन आणि उपलब्धता मॅनेजमेंट या दोन्ही प्रक्रिया आहेत.\n7 सेवा स्पष्ट्टीकरण, सेवा यादी आणि सेवा पाइपलाइन या अटी स्पष्ट करा.\nसेवा पोर्टफोलिओ: हे सेवा पुरवठादारांकडून विविध बाजार आणि क्लायंटवर दिलेल्या सेवांचे वर्णन करते. सेवा पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा पोर्टफोलिओ बरोबर हाताळते. हे हमी देते की सेवा पुरवठादारास कायदेशीर पातळीवर सट्टा लावण्यासाठी आवश्यक व्यावसायिक परिणामांची पूर्तता करण्याची सेवा आहे.\nसेवा निर्देशांक: हे सेवा पोर्टफोलिओचे उपसंच आहे हे क्लायंटना देऊ केलेल्या वस्तूंची नोंद करते आयटी सेवा निर्देशांक सुलभ नवाचार मालमत्ता आणि एखाद्या संघटनेची ऑफर नोंदवते.\nसेवा पाइपलाइन: यामध्ये कार्यरत असलेल्या सेवांचा समावेश आहे. ते सेवा पुरवठादार द्वारे कार्यरत आहे आणि त्याद्वारे भविष्यातील सेवांबद्दल बोलतो.\n8 CMIS, एम्स आणि केडबी स्पष्ट करा\nक्षमता व्यवस्थापन माहिती फ्रेमवर्क (सीएमआयएस): हे आयटि फाऊंडेशन क्षमता, वापर आणि अंमलबजावणी माहिती एकत्रित करून कमीतकमी एका डाटाबेसमधील एक व्यवस्था आहे.\nप्रवेशयोग्यता व्यवस्थापन माहिती फ्रेमवर्क (एएमआयएस): विविध शारीरिक क्षेत्रातील सर्व उपलब्धता व्यवस्थापनाच्या माहितीचे आभासी घर आहे.\nज्ञात चूक डेटाबेस (केड बी): ज्ञात त्रुटी एखाद्या रेकॉर्ड केलेल्या मुख्य ड्रायव्हरसह आणि सुमारे एक कार्यसमस्या आहे. प्रत्येक ज्ञात चूकच्या सूक्ष्म घटक ज्ञात भूलडेट डेटाबेसमध्ये नोंदले जातात.\nआयटीआयएलच्या प्रशिक्षणात जाण्याचे ठरविलेले आहे जेणेकरून इच्छुकांना मास्टर शिक्षकांशी जोडण्याची संधी मिळते आणि या ओळीत त्यांचे ज्ञान आधार वाढते. ITIL प्रमाणन करण्याच्या अनुषंगाने करिअरच्या संधी\nITIL प्रमाणपत्र करिअर संधी\nसिक्स सिग्मा किंवा इटिल चांगले आहे\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\nएक व्यापक सिस्को प्रमाणन मार्गदर्शक 2018\nवर पोस्टेड26 एप्रिल 2018\nपीएमपी वि PRINCE2 सीएपीएम: माझ्यासाठी एक चांगला पर्याय कोणता आहे\nवर पोस्टेड25 एप्रिल 2018\nTOGAF प्रशिक्षण आणि प्रमाणन मिळविण्याकरिता 10 कारणे\nवर पोस्टेड20 एप्रिल 2018\nXVCX मध्ये Inverview मध्ये विचारले SCCM प्रश्न आणि उत्तरे\nवर पोस्टेड17 एप्रिल 2018\nओरॅकल सर्टिफिकेशन कोर्सच्या व्यवसायातील संधी आणि फायदे\nवर पोस्टेड13 एप्रिल 2018\nनोएडा मधील प्रशिक्षण कक्ष\nचेन्नई मधील प्रशिक्षण कक्ष\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mail.gadima.com/category/19/0/0/marathi-songs", "date_download": "2018-04-27T00:53:10Z", "digest": "sha1:2VAMWJ5P2A7UTVYI2U4KCEQM7MYKT27Y", "length": 13506, "nlines": 163, "source_domain": "mail.gadima.com", "title": "Popular Marathi Songs | लोकप्रिय मराठी गाणी | Ga Di Madgulkar (GaDiMa) | Marathi MP3 Songs", "raw_content": "\nया वस्त्रांते विणतो कोण\nकुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकर्‍याचे\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nया विभागात उपलब्ध गाणी : 132 (पान 1)\n८) आसावल्या मनाला माझाच राग येतो | Aasavalya Manala\n१४) अरे अरे नंदाच्या पोरा | Are Are Nandyacha Pora\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/marathi/news/", "date_download": "2018-04-27T00:30:23Z", "digest": "sha1:Y7WMLLP7DTJBMC5GQW3GWSLGLIELQ42R", "length": 24622, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "marathi News| Latest marathi News in Marathi | marathi Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २७ एप्रिल २०१८\nअपघातानंतर पहिले तीन दिवस सरकारने उपचार करावेत\nदुरंतो प्रवासाची ‘त्याची’ इच्छा ठरली अखेरची...\nआयुक्तबदलाची नोंद गिनीज बुकमध्ये करा\nकेडीएमसीवरच गुन्हा दाखल करा\nमुंबईकरांच्या सेवेत ‘सेमी वातानुकूलित’ लोकल लवकरच\nशिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांच्या खात्यात जमा होणार\nएसटी कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द\nफसवणूकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानीला अटक\nमुलींनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे - उच्च न्यायालय\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nथंडीने कुडकुडत आहे जॅकलीन, तर बनियानवर डॅशिंग अंदाजात दिसला सलमान खान\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\n...अन् आसारामला शिक्षा सुनावताच अनुयायांना रडू कोसळलं\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nमोदींना चार वर्षानंतरही त्यांच्या पदाचं महत्त्व समजलेलं नाही- काँग्रेस खासदार आनंद शर्मा\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जे घडलं, तेच कर्नाटकात घडेल. भाजप मोठा विजय मिळवेल- येडियुरप्पा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला पोहोचले\nजम्मू काश्मीर: कुलगाममधील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 2 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी\nनाशिक: येवला तालुक्यातील जळगाव नेरूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत शिक्षक बाळू शांताराम दराडे जागीच ठार\nIPL 2018 : हैदराबादचा पंजाबवर 13 धावांनी विजय\nमंगळवेढ्यात फेसबुक पोस्टच्या वादातून एकाची हत्या\nIPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय\nपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; महालक्ष्मी स्टेशनजवळ राजधानी एक्स्प्रेसमध्ये बिघाड\nराष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे....क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी\nआंध्र प्रदेश: चित्तूरमध्ये ट्रकची लोकांना धडक; तिघांचा मृत्यू, 4 जखमी\nनवी दिल्ली - कमलनाथ यांची मध्य प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती\nहिमाचल प्रदेशातील मंडी येथे दोन हजारांच्या नोटा बोगस नोटा जप्त; हस्तगत केलेल्या नोटांचं मूल्य 1 लाख\nकर्नाटकमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला रवाना; 27 आणि 28 मे रोजी घेणार चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट\nमोदींना चार वर्षानंतरही त्यांच्या पदाचं महत्त्व समजलेलं नाही- काँग्रेस खासदार आनंद शर्मा\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जे घडलं, तेच कर्नाटकात घडेल. भाजप मोठा विजय मिळवेल- येडियुरप्पा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला पोहोचले\nजम्मू काश्मीर: कुलगाममधील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 2 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी\nनाशिक: येवला तालुक्यातील जळगाव नेरूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत शिक्षक बाळू शांताराम दराडे जागीच ठार\nIPL 2018 : हैदराबादचा पंजाबवर 13 धावांनी विजय\nमंगळवेढ्यात फेसबुक पोस्टच्या वादातून एकाची हत्या\nIPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय\nपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; महालक्ष्मी स्टेशनजवळ राजधानी एक्स्प्रेसमध्ये बिघाड\nराष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे....क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी\nआंध्र प्रदेश: चित्तूरमध्ये ट्रकची लोकांना धडक; तिघांचा मृत्यू, 4 जखमी\nनवी दिल्ली - कमलनाथ यांची मध्य प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती\nहिमाचल प्रदेशातील मंडी येथे दोन हजारांच्या नोटा बोगस नोटा जप्त; हस्तगत केलेल्या नोटांचं मूल्य 1 लाख\nकर्नाटकमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला रवाना; 27 आणि 28 मे रोजी घेणार चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट\nAll post in लाइव न्यूज़\nमराठी भाषा, शाळांसाठी स्वयंसेवक व्हा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसाहित्य महामंडळाची हाक : नुसते धोरण काय कामाचे मराठीचा विलय मान्य आहे का मराठीचा विलय मान्य आहे का\nजगभरातल्या प्रकाशकांसाठी उघडणार मराठी साहित्याची कवाडे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपुण्यातील सहयोगी संस्थेने मराठी साहित्याचा अधिकाधिक विस्तार होण्यासाठी, नव्या संकेतस्थळाच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे. ... Read More\nमराठी बोलींचे सर्वेक्षण होणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभाषेचे जसे एक शास्त्र आणि व्याकरण असते, तसेच बोलींचेही व्याकरण असते; मात्र हा भाषावैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आत्तापर्यंत कुणीही अभ्यास केला नाही. ... Read More\nमनमानसीच्या गाथेचे सांगीतिक चित्रकाव्य..\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआवली वेदनेने कळवळते आणि रंगमंचाच्या अवकाशात एक चित्रकाव्य आकार घेऊ लागते. ... Read More\nनाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएकमताने निवड : संमेलन जूनमध्ये मुंबईत ... Read More\n'राजभाषा व्हायला आधी मराठी जगली तर पाहिजे'\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमराठी राजभाषा होण्याकरिता आधी राजकर्त्यांच्या मनात मराठी विषयी प्रेम असले पाहिजे ... Read More\nकेशवसुतांनी सव्वाशे वर्षांपूर्वी स्वप्राणाने फुंकलेली ‘तुतारी’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कविवर्य केशवसुतांनी विविध विषयांवर काव्यलेखन केले. त्यांनी लिहिलेल्या समाजप्रबोधनपर कविता सर्वाधिक सरस आहेत. या कवितांत ‘तुतारी’ या कवितेला मानाचं स्थान आहे. त्यांच्या सुप्रसिद्ध ‘तुतारी’ या कवितेला ... Read More\nसर्जनशील लेखक राजन खान यांच्या हत्येची भीती - अभिजित झुंझारराव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसर्जनशील लेखक राजन खान यांच्या लिखाणात नाट्य दडलेले आहे. लिखाणामागील त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. त्यांचे बेधडक व परखड विचार लोकांना पटतीलच असे नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी खान यांची गोळ्या झाडून हत्या केली ... Read More\n जाणून घ्या भन्नाट पुणेरी मराठी शब्द\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबोलण्यात पुणेकर कोणालाही हार जाणार नाहीत असं म्हटलं जात. पुणेकरांच्या परखड बोलण्याविषयी वेगवेगळी मते असली तरी पुण्याने स्वतःचे असे काही शब्द तयार केले आहेत. जाणून घ्या काही खास पुणेरी शब् ... Read More\nमॉरिशसच्या मराठी बांधवांची जेजुरीत पूजा, १८६४ साली विदेशात स्थायिक झालेल्या परिवारांच्या कुटुंबीयांची आस्था\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसन १८६४ मध्ये सातारा जिल्ह्यातून बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या आणि मॉरिशस येथेच स्थायिक झालेल्या लक्ष्मण भोसले व गायकवाड, परब या परिवाराची पाचवी पिढी भारतात येऊन राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे यांना भेटी देत धार्मिक विधी करीत आहे. ... Read More\nहैदराबादचा पंजाबवर 13 धावांनी विजय\nपुण्यातल्या खडकी भागातील वाॅर सिमिट्री बद्दल तुम्हाला माहितीये का \nउन्हामुळे पाय काळसर झालेत नक्की करा हे घरगुती उपाय\nउन्हाळ्यात रात्री अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी\n‘या’ 15 गोष्टींमुळे मानवी जीवन झालं अधिक सुखकर\nजगातल्या या 6 विमानतळांवरून दिसणारी विलोभनीय दृश्यं पाहून व्हाल थक्क \nमैदानावर भिडण्यापूर्वी असा होता विराट-धोनीचा 'याराना'\nसन्सस्क्रिनचा जास्त वापर नको, होऊ शकतं 'हे' नुकसान\nजगातल्या 'या' भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n पुण्यात मिळणारे खाण्याच्या पानाचे काही भन्नाट प्रकार\nआश्चर्यकारक डिझाईन असलेले 'हे' स्मार्टफोन्स कधी पाहिलेत का\nमहाड एमआयडीसीतल्या प्रिव्ही कंपनीत भीषण आग\nनोकरभरतीसाठी बेरोजगार युवकांचा विद्यापीठात मोर्चा\nगौतम गंभीरने कर्णधारपद सोडण्यामागे 'कुछ तो गडबड है'\nआयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जची चांगली कामगिरी- अयाझ मेमन\n...अन् आसारामला शिक्षा सुनावताच अनुयायांना रडू कोसळलं\nउभ्या पिकात घुसवली जनावरे, उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी हवालदिल\n...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास\nअवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन\n जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण\nऔरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी\nअपघातानंतर पहिले तीन दिवस सरकारने उपचार करावेत\nदुरंतो प्रवासाची ‘त्याची’ इच्छा ठरली अखेरची...\nआयुक्तबदलाची नोंद गिनीज बुकमध्ये करा\nकेडीएमसीवरच गुन्हा दाखल करा\nराहुल गांधींच्या विमानात घातपात झाल्याचा संशय; वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nकिम जोंग उन स्वतःचं शौचालय घेऊन जाणार चर्चेला\nब्रह्मज्ञानी माणसानं बलात्कार केल्यास ते पाप नाही- आसाराम\nशंका आल्यास कथुआ बलात्कार खटला अन्यत्र हलवू\nघर घर मोदी; सरकारी घरांमध्ये किचनच्या टाईल्सवर असणार मोदींचा फोटो\nKXIP vs SH, IPL2018 : भेदक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादचा पंजाबवर विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2018-04-27T00:32:04Z", "digest": "sha1:H3LYG3ZTO6DNYKTWHGAMDAHYJEBYNNLF", "length": 7157, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "डॉ. प्रकाश आमटे | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: डॉ. प्रकाश आमटे\nआमटे बंधू यांना लोकमान्य टिळक पुरस्कार\nडॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे\nयंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार आमटे बंधूंना म्हणजेच डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर झाला आहे. जे समाजाची व राष्ट्राची निषकाम वृत्तीने सेवा करतात त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. या पुरस्काराचे स्वरुप सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि प्रत्येकी एक लाख रुपये, असे आहे.\n१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे पुरस्कार प्रदान केला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.\nआमटे बंधू यांनी बाबा आमटे स्थापित महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून ‘आनंदवन’, ‘अशोकवन’, ‘सोमनाथ’, ‘लोकबिरादरी’, ‘हेमलकसा’ आदी प्रकल्पांनी सामाजिक आणि रचनात्मक कार्यामध्ये नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासी सेवेत स्वतःला वाहून घेतले आहे. आनंदवनाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलून डॉ. विकास आमटे यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे.\nThis entry was posted in घडामोडी and tagged टिळक स्मारक मंदिर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे, लोकमान्य टिळक पुरस्कार, १ ऑगस्ट on जुलै 28, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sareesandotherstories.blog/2017/03/14/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%98%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-27T00:28:03Z", "digest": "sha1:NZ3ZW56A66OZJBQEPZYOP66KHZVL5A4K", "length": 15878, "nlines": 87, "source_domain": "sareesandotherstories.blog", "title": "माझं घर – साडी आणि बरंच काही…", "raw_content": "\nसाडी आणि बरंच काही…\nसाड्या, कपडे, दागिने, प्रवास आणि बरंच काही\nआमचं जे घर आहे ते आम्ही २००२ मध्ये विकत घेतलं. घर साहित्य सहवासातच हवं असं आम्हा दोघांनाही वाटत होतं. त्यामुळे हे घर थोडंसं लहान असलं तरी आम्ही ते ताबडतोब घेण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हा घर घेतलं म्हणून बरं नाही तर आता घरांचे जे भाव झाले आहेत ते बघता आम्हाला बांद्र्यात घर घेणं अशक्यच झालं असतं. आमचं हे घर ६४० स्क्वेअर फुटांचं आहे. आता मुंबईतल्या माणसांना हे घर मोठं वाटेलही. पण माझं माहेरचं म्हणजे औरंगाबादचं घर ४००० स्क्वेअर फुटांच्या प्लॉटवर बांधलेलं आहे. घराच्या समोर अंगण, झाडं, बाहेर व-हांड्यात झोका असं सगळं आहे. आमचं बीडचं घर तर २० हजार स्क्वेअर फुटांच्या प्लॉटवर होतं. मागेपुढे प्रचंड मोठं अंगण, खूप मोठी बाग असं होतं. तर माझा प्रवास उलटा झाला आहे. खूप मोठ्या घराकडून लहानशा घराकडे. पण तरीही माझं हे घर मला अतिशय प्रिय आहे, कारण ते मी मला हवं तसं सजवलेलं आहे. त्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत.\nआपण ज्या घरात राहतो तिथली मुख्य आवश्यक गोष्ट म्हणजे आपली सोय. आपल्या ज्या रोजच्या गरजा आहेत त्या कुठल्याही अडचणीशिवाय पूर्ण झाल्या पाहिजेत. प्रत्येक घराच्या सवयी वेगळ्या असतात, येणा-या माणसांची संख्या, प्रकार आणि पद्धती वेगळ्या असतात. त्यांना अनुसरून घराची रचना हवी. माझ्या कुटुंबापुरतं बोलायचं तर आम्ही घरात चारच माणसं असलो तरी माझ्याकडे सतत माणसांचा राबता असतो. आम्हा चौघांनाही घरी माणसं आलेली आवडतात. मला लोकांना घरी बोलवायला, जेवायला बोलवायला खूप आवडतं. गप्पा मारायला आवडतात. माझी ही आवड माझ्या मुलींनीही उचलली आहे. त्या दोघींनाही मैत्रिणींना घरी बोलवायला आवडतं. त्यामुळे आमच्याकडे सतत चहलपहल असते. माझ्या घरी राहायला येणारे पाहुणेही खूप असतात. हे सगळं लक्षात घेऊन मी आमच्या घराची रचना केली आहे.\nसतत बाहेरची माणसं येणार हे लक्षात घेऊन आम्ही आमचा लिव्हिंग एरिया मोठा ठेवला आहे. माझं स्वयंपाकघर आणि दोन्ही बेडरूम्स लहान आहेत. आमचा हॉल सगळ्यात मोठा आहे. तोच आमचा डायनिंग एरिया, आमचा एंटरटेनमेंट एरिया, आमची स्टडी रूम आणि गेस्ट रूमही आहे. आम्ही आमच्या हॉलमधला शंभर स्क्वेअर फुटांचा भाग दहा इंच उंच केलेला आहे. त्या भागात आम्ही लाकडी प्लॅटफॉर्म केलेला आहे. त्यावर वूडन फ्लोअरिंग आहे. एका कोप-यात निरंजनच्या कामासाठी लहानसं टेबल ठेवलं आहे. खरं तर हे टेबल कन्सोल टेबल आहे. पण मी त्याचा वापर स्टडी टेबलासारखा केलेला आहे. शिवाय दोन मोठ्या आरामशीर खुर्च्या आणि एक बेड या भागात आहे. जो आम्ही एरवी बसण्यासाठी आणि पाहुणे आले की त्यांच्या झोपण्यासाठी वापरतो. या स्टडी एरियाची जी बाल्कनी आहे ती आम्ही आत घेतली आहे. आणि बसण्यासाठी समोरासमोर दोन कट्टे केलेले आहेत. आमच्या घरी येणा-या सगळ्यांची ती अतिशय आवडती जागा आहे. या स्टडी एरियाला मी स्लायडिंग दारं करून घेतली आहेत. म्हणजे या भागाला प्रायव्हसी तर होतेच. पण पाहुणे आले तर ती गेस्ट रूम होते.\nहॉलमध्ये एका भिंतीला मोठा टीव्ही आहे. त्याच्या समोर एक तिघांना बसता येईल असा कापडी सोफा आहे. एका कोप-यात लहानसं डायनिंग टेबल आणि जुन्या बाजारातून घेतलेलं एक चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे. माझ्याकडे एक फोल्डिंग टेबलही आहे. जेव्हा लोक जेवायला असतात तेव्हा मी ते काढते. माझ्याकडे कधीकधी एका वेळेला ४० माणसंही जेवायला असतात.\nमाझं स्वयंपाकघर अत्यंत लहानसं आहे. समोरासमोर दोन ओटे आहेत. एका ओट्यावर सिंक आहे. तर दुस-यावर गॅसची शेगडी आणि मायक्रोवेव्ह. पण माझ्या इतक्या लहानशा स्वयंपाकघरात फ्रीज आणि वॉशिंग मशीनही सामावलेलं आहे. दोन्ही बेडरूम्समध्ये डबल बेड्स आणि वॉर्डरोब वगळता काहीही फर्निचर नाहीये.\nआम्ही २००३ मध्ये जेव्हा राहायला आलो तेव्हा घर घेतल्यानं सगळे पैसे संपलेले होते. त्यामुळे इतर गोष्टी करणं शक्यच नव्हतं. आम्ही त्यावेळी फक्त स्वयंपाकघरातले ड्रॉवर्स आणि स्टडी एरियातली एक बुककेस केली होती. नंतर हळूहळू आम्ही घरात बदल करत गेलो. दर काही वर्षांनी आपल्या गरजा बदलत असतात त्यामुळे घरातही तसे बदल करावे लागतात असं माझं मत आहे. आम्ही राहायला आलो तेव्हा आम्ही जुनी स्टीलची कपाटं वापरत होतो. मुलींच्या खोलीतल्या कपाटाला आम्ही वॉलपेपर लावून घेतला होता. दोन्ही बेडरूम्समध्ये आणि हॉलमध्ये बसायलाही खाली गाद्या घातलेल्या होत्या. तेव्हा मुली लहान होत्या त्यामुळे स्विच बोर्डस् त्यांच्या हाताला लागतील असे लावले होते. शिवाय डायनिंग टेबलही कमी उंचीचं आणि लहानसं घेतलं होतं. मुली जसजशा मोठ्या होत गेल्या, थोडे पैसे येत गेले तसे आम्ही घरात बदल करत गेलो.\nआम्ही चौघेही भरपूर वाचतो. त्यामुळे पुस्तकं हा आमच्या घराचा आविभाज्य भाग आहे. आमच्या घराच्या प्रत्येक खोलीत पुस्तकंच पुस्तकं आहेत. सुदैवानं मी आणि माझ्या सासुबाई ब-यापैकी सारखं वाचन करतो. त्यामुळे मी जी पुस्तकं वाचते ती कॉलनीतल्याच त्यांच्या घरी असतात. पण तरीही मीही दर महिन्याला पुस्तकं घेतच असते. तर सतत येणारी पुस्तकं कुठे ठेवायची हा एक गहन प्रश्न आहे. जो अजूनही सुटलेला नाही.\nमाझं स्वयंपाकघर लहानसं असलं तरी ते तितकं पुरतं असं मला वाटतं. मी तिथे ४०-५० माणसांचा स्वयंपाक आरामात करू शकते. तितके लोक जेवतील इतक्या प्लेट्स, कटलरी माझ्याकडे आहे. पण मी सामान फारसं स्टोअर करत नाही. मी पंधरा दिवसांचं सामान एका वेळी मागवते. कारण आता आपल्याला फोनवर मागवलं की सामान येतं. शिवाय मी पारंपरिक पद्धतींचा वापर करते. म्हणजे मी फारसं बेकिंग करत नाही. मी फार आधुनिक उपकरणांचा वापर करत नाही. यात कुठलाही आव नसून कंटाळा हे त्याचं मुख्य कारण आहे. मला स्वतःला झटपट होणारा स्वयंपाक आवडतो. शिवाय फार गुंतागुंतीच्या पाककृती करायला आवडत नाहीत. त्यामुळे त्यासाठी लागणारी सगळी आयुधं माझ्या स्वयंपाकघरात नाहीत. पण बहुतेक मला लवकरच ती घ्यावी लागणार आहेत कारण माझ्या मुली आता स्वयंपाक करतात आणि त्यांना तेच सगळं हवं असतं.\nतर अशी एकूण आमच्या घराची पद्धत आहे. मी या पोस्टबरोबर आमच्या घरात कसकसे बदल होत गेले याचे फोटो शेअर करते आहे.\nसोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.\nTagged with: गृह व्यवस्थापन घराचं व्यवस्थापन घराची मांडणी घराची रचना घरातले बदल Home Decor Home Management Sarees and other stories\nसाडी आणि बरंच काही\nसाडी आणि बरंच काही\nमदर्स डे अर्थात मातृदिन\nएसडी आणि आरडी बर्मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ingoanews.com/tag/bjp/page/2", "date_download": "2018-04-27T00:54:30Z", "digest": "sha1:X4BAQH4DD5ORBAGKLNQVCUBRTXHZ5442", "length": 13977, "nlines": 138, "source_domain": "ingoanews.com", "title": "BJP Archives - Page 2 of 6 - In Goa 24X7", "raw_content": "\nद. गो. भाजपसाठी मडगावात सुसज्ज कार्यालय स्थापन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन मडगाव कदंब स्थानकासमोरील रिलायन्स मॅग्नम इमारतीत सहाव्या मजल्यावर भारतीय जनता पक्षाचं सुसज्ज कार्यालय स्थापन करण्यात आलंय. या कार्यालयाचं उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडूलकर आदी मान्यवर उपस्थित होते.Read More\nभाजपची लोकसभेसाठी पूर्वतयारी सुरू राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गोव्यात दाखल दाबोळीत शहा यांचे जंगी स्वागत आझाद मैदानावर जाऊन हुतात्म्यांना केले अभिवादन भाजप, मगो, गोवा फॉरवर्डच्या नेत्यांसोबत केले भोजन देशात २०१९ या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं पूर्वतयारी सुरू केलीये. यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहात शनिवारी गोव्यात दाखल झाले. दाबोळी विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रदेश भाजप नेत्यांनी त्यांचं पारंपरिक पद्धतीनं जंगी स्वागत केलं. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विमानतळाबाहेर उभे होते. याच ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठावर प्रथम त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दाबोळी विमानतळावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर शहा पणजीत पोहोचले तिथंRead More\nसरकार चालवण्यात सरकार अपयशी कॉंग्रेस आमदार अमित देशमुख यांची टीका केंद्रात तीन वर्षे सत्तेत राहिलेले मोदी सरकार देशाचा कारभार चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची खरमरीत टीका अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव तथा आमदार अमित देशमुख केलीये. पणजीतील कॉंग्रेस भवनात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार लुईझिन फालेरो, कॉंग्रेस विधिमंडळ गटनेते बाबू कवळेकर आदी कॉंग्रेसनेते उपस्थित होते.Read More\nगोव्यात १९७८च्या कायद्यानुसार गोहत्या बंदी असताना भाजपचे केंद्रीय नेते गोव्यात येऊन अकारण गैरसमज पसरवत असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. गोव्यात बैल आणि म्हैस यांचे मांस खाल्ले जाते. हे मांस गायीचे असल्याचा गैरसमज पसरवून गोव्यात धार्मिक कलह निर्माण केला जात असल्याचाही आरोप फालेरो यांनी यावेळी केला.Read More\nबंदीक्षेत्रातील मद्यविक्रेत्यांचा प्रश्न खाणीनंतर पर्यटनाचाही होणार ऱ्हास मद्यविक्रेत्यांचा प्रश्न सोडवण्यात सरकारला अपयश लुईझिन यांची सरकारवर खरमरीत टीका महामार्गालगतच्या मद्यविक्रेत्यांचा प्रश्न सोडवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. या प्रश्नावर सरकार अजिबात गंभीर नाही. यापूर्वी खाणी बंद केल्या आता पर्यटनाचा ऱ्हास केला जाताहे. सरकारनं याबाबत त्वरित गंभीर व्हावं, अशी मागणी फालेरो यांनी यावेळी केली.Read More\nमहामार्गालगतच्या मद्यविक्री बंदीचे प्रकरण महामार्ग रुपांतरणासाठी चालढकल का कॉंग्रेस प्रवक्त्यांचा सरकारला प्रश्न महामार्गालगतच्या मद्यविक्रेत्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्र आणि राजस्थाननं महामार्गांच्या रुपांतरणाची प्रक्रिया सुरू केलीये. मग गोवा सरकार कशाला चालढकल करत आहे, असा प्रश्न कॉंग्रेस नेत्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय. या पत्रकर परिषदेत प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस आणि यतीश नाईक उपस्थित होते.Read More\nपर्रीकर यांच्यासाठी आमदारकीचा त्याग करण्यास तयार आमदार नीलेश काब्राल यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक लढावी लागणाराहे. त्यासाठी भाजपच्या एका आमदाराला राजीनामा द्यावा लागणाराहे; मात्र तो आमदार कोण यावरून सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. यामध्ये कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्याही नावाची चर्चा आहे. याविषयी आमदार काब्राल यांना पत्रकारांनी छेडले असता. त्यांनी या चर्चेला दुजोरा दिला. पर्रीकर यांच्यासाठी कोणतीही अट न ठेवता राजिनामा द्यायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार काब्राल यांनी व्यक्त केलीये.Read More\nविश्वजित यांनी राजकारणात सुरू केले नवे डावपेच तडकाफडकी पक्ष बदलण्याची परंपरा केली सुरूRead More\nकॉंग्रेसवर नाराज बनलेले विश्वजित अखेर भाजपमध्ये विश्वजित राणे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश भाजपच्या मंत्रीमंडळात मिळणार विश्वजित यांना स्थानRead More\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://ingoanews.com/tag/bjp/page/3", "date_download": "2018-04-27T00:35:22Z", "digest": "sha1:UCIK3A5IHK7HMQ5RL57VZTGJB7VLCDHF", "length": 15230, "nlines": 138, "source_domain": "ingoanews.com", "title": "BJP Archives - Page 3 of 6 - In Goa 24X7", "raw_content": "\nभाजप प्रवेशाबद्दल लोकांशी चर्चा करून घेतला जाईल निर्णय : विश्वजित राणे राणेंना पर्रीकर मंत्रीमंडळात मंत्रिपद राखीव \nगोवा फॉरवर्डच्या नेत्यांची भाजपविरोधी विधाने सुरू कॉंग्रेसचा नेता ठरला नाही म्हणून भाजपला पाठिंबा जलस्रोतमंत्री पालयेकर यांचे कार्यकर्ते मिल्टन यांचे विधान जलस्रोतमंत्री पालयेकर यांची मिल्टन यांना मूकसंमती भाजपला गोवा फॉरवर्डशी मैत्री महागात पडण्याची चिन्हे सरकार स्थापन होऊन अजून पंधरा दिवस झाले नाहीत तोवरच गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी भाजपच्या विरोधात विधाने करण्यास आरंभ केलाय. त्यामुळं ‘गोवा फॉरवर्ड’शी गाठ बांधून सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या भाजपला ही गाठ महागात पडण्याची चिन्हं आतापासूनच दिसू लागलेत. शनिवारी हणजुणे येथील सेंट मायकल वाड्यावर नवा ट्रान्सफार्मर बसवण्यात आला. या ट्रान्सफार्मरचं उद्घाटन जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पालयेकरRead More\nभाजप नेत्यांनी अर्थसंकल्पाची केली स्तुती अल्प कालावधीत दिला सर्वसमावेशक अर्थसंकल्प प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर, तानवडे यांची प्रतिक्रिया सरकार स्थापनेनंतर भाजपप्रणीत सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि ज्येष्ठ नेते सदानंद तानवडे यांनी त्याचे कौतुक केले. अत्यंत कमी कालावधीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प दिल्याची प्रतिक्रिया या नेत्यांनी व्यक्त केलीये.Read More\nजीएसटी लागू होतात राज्य सरकारचे कर होणार रद्द बाहेरील वाहनांवरील प्रवेश शुल्कही होणार बंद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सभागृहात माहिती गोव्यात वस्तू सेवा कर लागू झाल्यानंतर राज्य सरकारचे बहुतेक सर्व कर रद्द केले जातील. त्याचबरोबर बाहेरील वाहनांवर लागू केलेली प्रवेश फी रद्द केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी शुक्रवारी सभागृहाला दिली.Read More\nरस्त्याकडेच्या विक्रेत्यांवर कारवाईचा आदेश सामान्य गोमंतकियांच्या पोटावर सरकाराचा पाय कॉंग्रेस नेत्यांनी केला सरकारच्या आदेशाचा निषेध रस्त्याकडेला बसून फळभाज्या, ऊसाचा रस आणि शहाळे विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी देताचं पोलिसांनी गुरुवारी या विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली. या प्रकारावर कॉंग्रेसच्या आमदारांनी जोरदार निषेध केलाय. रस्त्याकडेला बसून सामान्य नागरिक आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यामुळं सरकारनं या गरिबांच्या पोटावर पाय दिल्याची टीका विरोधकांनी केलीये.Read More\nभाजपला सत्तेचा सूर्य दाखवणारे लोबो अंधारात मित्रांना मंत्रीपदे मिळवून देणारे लोबो पडले एकाकी विजय सरदेसाई यांच्या पक्षातील सर्वांना मंत्रीपदे सरदेसाई यांना मित्रत्वाची जान नसल्याची चर्चा लोबो यांचे समर्थक, हितचिंतक, मतदार झाले नाराज ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. सध्या याचा अनुभव कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो घेताहेत. संख्याबळ कमी असतानादेखील भाजपला सत्तेचा सूर्य दाखवणाऱ्या आणि मित्रांना मंत्रीपदे मिळवून देणाऱ्या आमदार मायकल लोबो यांना भाजप आणि मित्रांनी दगा दिलाय. लोबो यांच्या मित्रांनी आपल्या पदरात मंत्रीपदे पडून घेऊन मायकल लोबो यांना एकाकी पाडलंय. काय आहे हा प्रकार… पहाRead More\nसिद्धार्थ कुंकळकर यांची हंगामी सभापतीपदी नियुक्ती गाजावाजा न करता राजभवनावर केला शपथविधी ज्येष्ठ नेत्यांना डावलून भाजपने खेळली चाल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची उपस्थिती सर्वात ज्येष्ठ नेत्याला हंगामी सभापती नेमून भाजपनं गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृहात बहुमत सिद्ध करावं, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला असतानाचं भाजपनं पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांना घाईगडबडीत हंगामी सभापतीपदावर नियुक्त केलं. बुधवारी दुपारी राजभवनात सिद्धार्थ यांचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून गोव्यातील राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडींना वेग आलाय. या घडामोडींमध्ये संख्याबळ कमी असतानाही बहुमत दाखवून भाजपनं सरकारRead More\nराजभवनाबाहेर नागरिकांचा जमाव भाजपच्या शपथविधीला केला विरोध जमावाला अडवण्यासाठी होता पोलीस फौजफाटा एका बाजूनं भाजपच्या मंत्र्यांचा शपथविधी चालू असताना काही नागरिकांनी राजभवनाबाहेर जमाव करून भाजपविरोधात घोषणाबाजी केली. गोव्याच्या मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं असताना या पक्षाचा मुख्यमंत्री कसाकाय बघू शकतो असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला. या नागरिकांना आवरण्यासाठी राजभवनाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाट तैनात करण्यात आला होता.Read More\nसर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर सर्वजण समाधानी सर्वोच्च न्यायालयानं दिलाला निर्णय योग्यच बुधवारी सभागृहात भाजप सिद्ध करेल बहुमत भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची प्रतिक्रिया भाजपच्या सर्वच नेत्यांनी व्यक्त केले समाधानRead More\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/*-*-19809/", "date_download": "2018-04-27T01:05:31Z", "digest": "sha1:Z2K7WRCBPJFBNEUZ72IMYD3HBNRSRDFO", "length": 2499, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-* कसा विसरु तुला *", "raw_content": "\n* कसा विसरु तुला *\n* कसा विसरु तुला *\n* कसा विसरु तुला *\nतु बोलुन मोकळी झालीस\nकी विसरुन जा मला\nपण मी काय करु\nविसरताच येत नाहीना मला\nतुझ्यासाठी सहज सोप असेल ग\nसार काही विसरुन जाणं\nपुन्हा नव्याने सुरुवात करणं\nअन पुढे चालायला लागणं\nपण माझ तस नाहीये ग\nमी अजुनही आठवणींवर जगतोय\nझाल्या गेल्या भेटींनी साठवतोय\nकधी हसतोय कधी रडतोय\nकाहीच सुचत नाही मला\nआता तुच सांग ग मला\nकसा विसरुन जाउ तुला.\n* कसा विसरु तुला *\n* कसा विसरु तुला *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.ahmednagarlive24.com/2017/08/news-1903.html", "date_download": "2018-04-27T00:55:54Z", "digest": "sha1:WI6VODXFGWW5NA7QP423TB2XXLA67R5C", "length": 5043, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "संगमनेरातील दोन पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Sangamner संगमनेरातील दोन पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल.\nसंगमनेरातील दोन पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर येथील दोन पत्रकारांवर वीस हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका जणाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ पत्रकारांनी पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांना निवेदन दिले.\nयाबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पत्रकार अंकुश बुब व राजा वराट यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख यांच्यांकडे वीस हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या भीतीपोटी कतारी यांनी बुब व वराट यांना दहा हजार रुपये दिले होते; मात्र राहिलेल्या दहा हजार रुपयांसाठी वारंवार मागणी होऊ लागली. ही रक्कम देण्यास कतारी यांनी नकार दिला.\nत्यानंतर दोघांनी सोमवार दि. १४ ऑगस्ट रोजी वृत्तपत्रात कतारी यांच्याविरुद्ध मजकूर प्रसिद्ध केला व तो व्हाट्सॲपद्वारे प्रसारीत केला. याबाबत कतारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ उंबरकर करीत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनिलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी.\nरवी खोल्लमला अटक केल्यानंतर शिवसेनेचे ‘कटाचे’ बिंग उघड \nकेडगाव हत्याकांडाचे रहस्य उलगडले \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mail.gadima.com/marathi-songs/playsong/633/Tuzya-Dolyat-Padla-Chandana.php", "date_download": "2018-04-27T00:59:58Z", "digest": "sha1:ICJBGZUI3IE5SPQPDLWDZNMEIMGXSPSN", "length": 10805, "nlines": 135, "source_domain": "mail.gadima.com", "title": "Tuzya Dolyat Padla Chandana -: तुझ्या डोळ्यात पडलं चांदणं : ChitrapatGeete-Normal (Ga.Di.Madgulkar||) | Marathi Song", "raw_content": "\nपळून गेलेल्या काळाच्या कानात,\nमाझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे.\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nशब्दात नावात गायक संगीतकार चित्रपट\nतुझ्या डोळ्यात पडलं चांदणं\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nया गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या,\nतोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.\nमहाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.\nऊठ शंकरा सोड समाधी\nऊठ मुकुंदा सरली रात\nयश तेची विष झाले\nझाले ग बाई संसाराचे हसे\nझरा प्रितीचा का असा\n\"गीतरामायण\" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://panchayatelection.maharashtra.gov.in/", "date_download": "2018-04-27T00:33:23Z", "digest": "sha1:7APRTNU3NZ27HCRKW7B4VKSOVJM5C6KR", "length": 3772, "nlines": 54, "source_domain": "panchayatelection.maharashtra.gov.in", "title": ".:: State Election Commission ::.", "raw_content": "\nअर्ज सादरीकरणाचे टप्पे आहेत.\nप्रोफाइलची निर्मिती / अद्ययावत करणे\nआदेश- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक / पोट निवडणुका आदर्श आचारसंहिता\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणका – निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यासाठी उमेदवारांरिता “वेळ (Time ) आणि रीत (Manner)” निश्चित करणबाबत.... दिनांक १५.१०.२०१६\nनगर परिषदा / नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आणि नगर परिषद अध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम २०१६-२०१७'\nनगरपरिष्द अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी जोडपत्र -३ व ४ विहीत करणेबाबत, आदेश दिनांक १९.१०.२०१६\nमाहे जानेवारी-२०१७ ते मे-२०१७ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम.\nनगर परिषद / नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक 2016 - 2017 पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र भरण्याबाबत सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2017/01/11/%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-27T00:47:15Z", "digest": "sha1:RLKKM5GN66TNNQRFCWUXUGWD3ZSKYNG2", "length": 7945, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "२१ फेब्रुवारीला १० महापालिकेसाठी मतदान - Marathi News paper Online Maharashtra latest articles", "raw_content": "\nडाळींब खाण्याचे पाच फायदे\n२१ फेब्रुवारीला १० महापालिकेसाठी मतदान\nमुंबई : १० महानगरपालिका आणि नागपूर वगळता २५ जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून २३ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.\nतर २५ जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. १६ फेब्रुवारीला मतदाना पहिला टप्पा पार पडणार असून यात १५ जिल्ह्यांचा समावेश असेल. तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल २३ फेब्रुवारीलाच जाहीर होणार आहे.\nआज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी जाहीर केला.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना शेतकरी सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948738.65/wet/CC-MAIN-20180427002118-20180427022118-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}