{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-15T20:56:48Z", "digest": "sha1:FVTPNBIMX6J32JRHAXAITFAFWWWBQWU4", "length": 18388, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जगभरात बलात्कारासाठीच्या शिक्षा… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबारा वर्षांखालील मुलींवरील बलात्काराच्या प्रकरणातील गुन्हेगारांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारा अध्यादेश केंद्र सरकारने काढला असून राष्ट्रपतींनीही त्याला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात देशभरातून बरीच मते समोर येत आहेत. काहींनी हा निर्णय अतार्किक असल्याचे म्हटले आहे. वयाचा निकष चुकीचा असल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे. अभिनेता आणि नव्याने राजकारणात आलेल्या कमल हसनने 14 ते 16 वर्षांपर्यंतच्या मुली बालिका नसतात का, असा उपरोधिक प्रश्‍न विचारला आहे. मागील काळात देशात बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असावी, अशी मागणी सातत्याने होत होती. आताही ती मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर जगभरात बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भातील शिक्षेच्या तरतुदींविषयी जाणून घेणे औचित्याचे ठरेल.\nचीनमध्ये बलात्कार करणाऱ्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. भारताच्या तुलनेत चीनमध्ये अशा घटना कमी होतात. पण, एखादी घटना घडली तर एक ते दीड वर्षांमध्ये गुन्हेगाराला शिक्षा ठोठावली जाते. इराणमध्येही बलात्कार करणाऱ्याला मृत्यूच पत्करावा लागतो. मात्र, तेथील प्रक्रिया एकदम वेगळी आहे. तेथे प्रत्येक शहरामध्ये गुन्हेगाराला दंड देण्यासाठी अयातुल्लाह नियुक्‍त करण्यात आले आहेत. ज्या महिलेवर बलात्कार झाला असेल ती पीडिता त्याच्याकडेच आपली फिर्याद दाखल करते. त्यानंतर अपराधाच्या गांभीर्याच्या हिशेबाने अयातुल्लाह शिक्षा सुनावतात. मग पोलीस गुन्हेगाराला पकडून त्याला शिक्षा देतात. म्हणजे तेथे शिक्षा आधी सुनावली जाते आणि नंतर गुन्हेगाराला पकडण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये नेहमीच सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाते. लेबनॉनमध्येही असेच होते. पण, तेथे हे काम जे करतात त्यांना काझी म्हटले जाते. सौदी अरेबियामध्ये पीडिता आणि तिचे कुटुंबीय यांची इच्छा असेल तर ते आरोपीची शिक्षा कमी करू शकतात किंवा माफही करू शकतात. जवळजवळ सर्वच मुस्लीम देशांमध्ये बलात्कारासाठीची आणि विवाहोत्तर संबंधासाठीची शिक्षा कठोर आहे. ही शिक्षा सार्वजनिक रूपातच दिली जाते.\nअमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये बलात्कारासाठी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली जाते. तेथे खटला दाखल होण्यापासून शिक्षेची अंमलबजावणी होईपर्यंत जास्तीत जास्त दीड वर्षांचा कालावधी लागतो. पण, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, जॉर्जिया, लुईसियाना, लोवा, मोनटोना, ऑरेगान, टेक्‍सास आणि व्हिस्कॉन्सिन या राज्यांमध्ये बलात्कार करणाऱ्याचे ऑपरेशन करण्यात येते किंवा त्याला अशा प्रकारचे रसायन दिले जाते की, तो कोणत्याही अर्थाचा राहात नाही. तेथील न्यायाधीश हा पर्याय त्यावेळी निवडतात ज्यावेळी हे सिद्ध होते की, बलात्कारासारखा गुन्हा योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आला आहे किंवा सामूहिक बलात्कार आहे.\nब्रिटनमध्ये बलात्कार करणाऱ्याला देण्यात येणारी शिक्षा भारतासारखीच आहे. म्हणजे तेथे किमान सात वर्षांची शिक्षा दिली जाते किंवा आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली जाते. सोव्हिएत संघ विघटित झाला नव्हता त्यावेळी बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येत होती. आता सोव्हिएत संघ राहिला नाही. सध्या असणाऱ्या रशियामध्ये बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला किमान चार वर्षांची आणि जास्तीत जास्त दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात येते.\nफ्रान्स हा देश संस्कृतीच्या बाबतीत फार समृद्ध आहे. त्यामुळे त्या देशात बलात्काराची वर्षातून एखादी घटना घडते. या देशामध्ये बलात्काराची शिक्षा म्हणून 20 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागतो. आपल्या देशात पूर्वी गंभीर घटनेतील गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येत होती. तीही भर चौकात देण्यात येत असे. यामागचे कारण असे की, त्या गुन्हेगाराला कोणत्या प्रकारच्या शिक्षेची फळे भोगावी लागतात हे इतर लोकांनाही दिसावे आणि त्यांच्या मनात गुन्हे करण्याची दहशत निर्माण व्हावी. पण, नंतरच्या काळात माणूस आधुनिक झाला आणि त्यामुळे कायद्यांमध्येही बदल करण्यात आले. फाशीची शिक्षा ही अमानवी आणि अमानुष मानण्यात येऊ लागली. पण, जो गुन्हेगार अमानुष कृत्य करताना घाबरत नाही त्याला अमानुष शिक्षा देण्यात काय गैर आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो.\nमानवाधिकार संघटना या नेहमीच फाशीच्या शिक्षेला विरोध करत आल्या आहेत. आताच्या निर्णयालाही त्यांचा विरोध आहे. ज्या माणसाला आपण आयुष्य देऊ शकत नाही त्याचे आयुष्य हिरावून घ्यायचा आपल्याला काय अधिकार आहे, असा प्रश्‍न ते उपस्थित करतात. “जो माणूस दुसऱ्या व्यक्तीला आयुष्यातून उठवतो त्या माणसाला आयुष्य गमावण्याचे काय दु:ख असणार तसे ते त्याच्या मनात असेल तर त्याने गुन्हा करतानाच त्याचा विचार करायला हवा. पण, तसे होत नाही. आपण गुन्हा केला तरी मानवाधिकार चळवळीचे कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहतील आणि आपल्यावरील गुन्हा सिद्ध झाला तरी आपली शिक्षा सौम्य होईल, असा विश्‍वास संभाव्य गुन्हेगारांच्या मनात निर्माण झाला आहे, त्यामुळे सातत्याने गुन्हे करण्यास ते धजावतात आणि त्यांच्या अत्याचाराला निष्पाप जीव बळी पडतात त्यामुळेच आपल्याकडे कोवळ्या बालिकेपासून वृद्ध महिलांपर्यंत बलात्कार केले जातात आणि शिक्षा भोगून आल्यावर गुन्हेगार मात्र उजळ माथ्याने फिरत राहतो,’ अशीही एक मांडणी केली जाते.\nही दोन मतप्रवाहांमधील- विचारसरणींमधील मतभिन्नता आहे. शासनाने मात्र यासंदर्भात व्यापक चर्चा घडवून न आणता 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना सरसकट फाशीची शिक्षा असणारी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleHBD Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या पहिल्या वहील्या द्विशतकाबद्दल…\nNext articleसातारा : फसवणुक झालेल्या व्यापाऱ्याला 48 तासात न्याय\nआपही दंडा आप तराजू\nनुकसानभरपाईत वार्षिक आयकराला महत्त्व…\nवाटप दरखास्त प्रकरणाची अंमलबजावणी कशी\nवरील वृत्त वाचण्यात आले जगभरातील देशांमध्ये बलात्काराला कशा शिक्षा देण्यात येतायत हे वाचून कळले असले तरी खालील शंका विचारात घेता हि माहिती अपुरी वाटते कारण १) न्यायानुसार प्रत्येक देशात बलात्काराची व्यख्या कशी ठरविण्यात आली आहे २) जगभरातील प्रत्येक देशात दरवर्षी किती बलात्काराच्या घटना घडतात व किती गुन्हेगारांना प्रत्यक्ष शिक्षा देण्यात येतात २) जगभरातील प्रत्येक देशात दरवर्षी किती बलात्काराच्या घटना घडतात व किती गुन्हेगारांना प्रत्यक्ष शिक्षा देण्यात येतात ३) किती देशात बलात्काराचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी अथवा गुन्हा काबुल नसण्यासाठी वकिलाची मदत घेतली जाते ३) किती देशात बलात्काराचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी अथवा गुन्हा काबुल नसण्यासाठी वकिलाची मदत घेतली जाते ४) अशा खटल्याना वेळेचे बंधन असते का ४) अशा खटल्याना वेळेचे बंधन असते का ४) शिक्षा झालेल्या अथवा आजन्म कारावास भोगणार्या गुन्हेगारास कारागृहात कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://techno-savvy.com/2015/03/02/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-15T21:02:51Z", "digest": "sha1:Z2INI5JLELCM2MWCBYTDQRZWQACLH64S", "length": 19610, "nlines": 53, "source_domain": "techno-savvy.com", "title": "गुगलचा नविन अभिनव कॅम्पस – टेक्नो सॅव्ही", "raw_content": "\nसाप्ताहीक सकाळमध्ये प्रकाशित झालेले आणि इतर लेख\nगुगलचा नविन अभिनव कॅम्पस\nगुगलच्या नवीन कॅम्पसचे कल्पनाचित्र\nगुगलने अलिकडेच माउंटन व्ह्यू मध्ये एका नवीन मोठ्या कॅम्पसची निर्मिती करत असल्याचे जाहीर केले. खरंतर गुगलने ही घोषणा करणे हीच बातमीची गोष्ट असली तरीही प्रत्यक्ष कॅम्पसचा आराखड्याने लोकांचे अधिक लक्ष वेधून घेतले आहे. अशा प्रकारच्या इमारती प्रत्यक्षात उभारणे शक्य आहे की नाही यावरही लोक शंका घेत आहेत.\nडेव्हीड रॅडक्लिफ गुगलमध्ये रिअल इस्टेट विभाग सांभाळतात. त्यांनी २७ फेब्रुवारीला गुगलच्या ब्लॉगवर गुगलने एका नवीन कॅम्पसची निर्मिती करण्यासाठीचा अर्ज स्थानिक ‘सिटी’ला (महानगरपालिकेला) केला असल्याचे जाहीर केले. या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे गुगल सॅन फ्रान्सिस्कोजवळील माउंटन व्ह्यू शहरामध्ये चार वेगवेगळ्या जागा विकसित करणार आहे. या जागांमध्ये नेहमीप्रमाणे ऑफिसला लागणाऱ्या काँक्रीटच्या इमारती बनवण्याऐवजी एक वेगळ्या प्रकारच्या खास हलक्या असलेल्या इमारती बनवल्या जाणार आहेत. गुगल सतत नवीन निर्मिती करत असते. गुगल स्वनियंत्रित कार पासून सर्च इंजिनप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींवर काम करत असते. स्वनियंत्रित कार बनवण्यासाठी वेगळ्या प्रकारची जागेची आवश्यकता असते आणि सर्च इंजिनवर काम करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या जागेची आवश्यकता लागते. त्यामुळे ज्या जागेत सर्च इंजिन बनवले जाते त्याच जागेचा भविष्यात स्वनियंत्रित कार बनवण्यासाठी वापर कसा करता येईल याचा गुगलने विचार केला आहे. काँक्रिटच्या इमारतीऐवजी या जागेत स्टीलच्या फ्रेम बनवल्या जातील. या स्टीलच्या फ्रेमला सहज बदलता येणाऱ्या भिंती लावल्या जातील. मजला आणि छतही सहज काढता येतील. मजला, छत आणि भिंती काढून या स्टीलच्या फ्रेम काही तासातच रोबोटीक क्रेनच्या (क्रॅबॉटच्या) सहाय्याने बदलून त्यामधून संपूर्णपणे वेगळा आकार साकार करणे शक्य होईल. अशा अनेक स्टीलच्या फ्रेमच्या इमारतींवर एक मोठी पारदर्शक कॅनॉपी घालण्यात येणार आहे. या कॅनॉपीतून हवा व सूर्यप्रकाश आत येऊ शकेल. हवा आणि सूर्यप्रकाश आत आला तरी या कॅनॉपीमुळे गुगलला आतील हवामानाचे नियंत्रण करणे शक्य होईल. तसेच या कॅनॉपीमधील काच ही सर्वसाधारण काच नसून सौर उर्जा निर्मिती करून शकणारी काच असेल. त्यामुळे या इमारतीच्या सोंदर्याला बाधा न येता सौर उर्जेची निर्मिती शक्य होईल. या कॅनोपी लांबून एखाद्या प्रचंड तंबूप्रमाणे भासतील. या तंबूतील इमारती झाडे, कॅफे आणि सायकलीसाठी राखून ठेवलेल्या रस्त्यांबरोबर गुंफण्यात येणार आहेत. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात काम करण्याचा अनुभव येथे काम करणाऱ्यांना मिळेल.\nसहज बदल करता येणाऱ्या इमारती ही काही नवीन संकल्पना नाही. १९४० मध्ये न्यूजर्सी मधील बेल लॅब्सने पहिल्यांदा सरकवता येणारी भिंत बनवली. त्यामुळे एखाद्या जागेचा आकार कमी जास्त करता येऊ लागला. १९६० मध्ये ऑफिसांमध्ये क्युबिकलची संकल्पना आली. क्युबिकलमुळे कर्मचारी जास्त वाढल्यास जागा असेल तर त्यांच्यासाठी पटकन अधिक क्युबिकल टाकता यायला लागले. हेच कर्मचारी कमी झाले तर क्युबिकल कमी करून ती जागा सहजपणे मोकळी करता येऊ लागली. हिच संकल्पना मोठी करुन इमारतींच्या मजल्याच्या बाबत वापरायचा गुगलचा विचार आहे. त्यामुळे क्रेन रोबॉट वापरून अख्ख्या खोल्याच कमी अधिक करता येतील.\nडॅनिश आर्किटेक्ट जार्के इंगेल्स आणि लंडनस्थित थॉमस हेदरविक स्टुडीओच्या सहाय्याने गुगलने या कॅम्पसचा आराखडा बनवला आहे. लँडस्केपिंगचे काम सॅन फ्रान्सिस्कोच्या सी एम जी लँडस्केप आर्कीटेक्चर या कंपनीला देण्यात आले आहे. एक वर्षे शोधाशोध करुन या आर्किटेक्टना निवडण्यात आले. जार्के इंगेल्सनी सुप्रसिद्ध स्मिथसोनियनचा दक्षिण कॅम्पस डिझाइन केला आहे. हेदरविकनी २०१२ च्या लंडन ऑलिंपिकसाठीचे स्टेडीयम आणि थेम्स नदीवरील लक्षणीय पुल डिझाइन केलेला आहे. अक्षरश: शेकडो वेगवेगळ्या डिझाइनमधून हे डिझाइन निवडण्यात आले आहे.\nया प्रकल्पाचा आवाका लक्षात येण्यासाठी प्रथम काही आकडे समजून घेणे आवश्यक आहे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी गुगलमध्ये जगभरात मिळून ५३,६०० कर्मचारी काम करत होते. त्यापैकी गुगलच्या माउंटन व्ह्यू मधील मुख्यालायात तब्बल १९,००० लोक काम करतात. गुगलने वेगवगेळ्या मिळून तब्बल ५०० एकर जागा माउंटन व्ह्यू मध्ये गोळा केलेली आहे. ही जागा १०१ हायवेच्या उत्तरेला सॅन फ्रान्सिस्को खाडीच्या काठावर वसलेली आहे. गुगलने माउंटन व्ह्यू मधील ही जाग निवडण्याच्या अनेक कारणापैकी येथील खाडीचं सौंदर्यही आहे. माउंटन व्ह्यू शहराच्या नॉर्थ बे शोअर ह्या संपूर्ण भागाचा कायापालट करण्याचा विचार गुगलचा आहे. ह्या नवीन प्रकल्पाने तब्बल ३.४ दशलक्ष स्वेअर फूट एव्हढी जागा तयार करण्यात येईल. चार वेगवेगळ्या जागांचा टप्प्या टप्याने विकास करण्यात येईल. पहिल्या भागाचा विकास २०२० मध्ये पूर्ण होईल. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावरचा प्रकल्प आजमितीला कुठल्याही कंपनीने हाती घेतलेला नाही. बरं हे सर्व करायला गुगलकडे पैशाची चणचण अजिबात नाही. डिसेंबर ३१, २०१४ रोजी गुगलकडे तब्बल ६४ अब्ज डॉलर्स पडून होते\nमाउंटन व्ह्यूच्या सिटी काउन्सिलला हा प्रकल्प मंजूर करण्याचे अधिकार आहेत. परंतु सिटी काउन्सिल हा प्रकल्प मंजूर करेल की नाही हे लगेचच सांगता येत नाही. माउंटन व्ह्यू च्या रहिवाशांना या प्रकल्पामुळे वाढलेल्या ट्रॅफिकचा सामना करावा लागेल. त्याशिवाय गुगलच्या या प्रकल्पामुळे येथील घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढतील अशीही भिती काही रहिवाशांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पामध्ये लोकांच्या राहण्यासाठी गुगलने किती जागा राखून ठेवली आहे हे ही सिटी काउन्सिलला तपासून पहावे लागेल. उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांच्या मानाने माउंटन व्ह्यू मध्ये रहाण्याच्या जागा अगदी कमी आहेत अशी भिती काही काउन्सिल सदस्यांनी व्यक्त केली आहे. परंतु महानगरपालिकेला लालूच म्हणून की काय गुगलने आपल्या प्रकल्पामध्ये अनेक लोकोपयोगी गोष्टी घातल्या आहेत. फ्रिवेवरील सायकलस्वारांसाठीचा पूल, एक नवीन सायन्स सेंटर, अनेक उद्याने आणि चालण्यासाठी व सायकल चालवण्यासाठी मार्गांची योजना गुगलने आपल्या प्रकल्पात केली आहे.\nप्रचंड पैसे खर्च करून नवीन ऑफिस बनवण्याचा प्रयत्न तंत्रज्ञान क्षेत्रातील इतक दिग्गज कंपन्याही करत आहेत. फेसबुक सिलिकॉन व्हॅलीच्या मेनलो पार्कमध्ये फ्रॅंक गॅरी या जगप्रसिद्ध आर्किटेक्टने डिझाइन केलेली बिल्डींग बनवत आहे. फेसबुक वेस्ट नावाचा हा ४.३ लाख स्क्वेअर फूटाचा कॅम्पस इको फ्रेंडली असणार आहे. पाणी आणि उर्जा वाचवण्याचे अभिनव मार्ग यात वापरण्यात येणार आहेत. बाहेरुन पाहिलं असता एखाद्या निसर्गरम्य टेकडीकडे पहात आहात असे तुम्हाला वाटेल असे या कॅम्पसचे वर्णन खुद्द मार्क झकरबर्गने केले आहे. अॅपल कंपनी आपले नवीन मुख्यालय सिलीकॉन व्हॅलीतल्या क्युपर्टीनो शहरातील तब्बल १७६ एकर परिसरात बनवत आहे. हे मुख्यालय ’स्पेसशिप’ च्या आकाराचे असून ते नॉर्मन फोस्टर या प्रसिद्ध आर्किटेक्टने डिझाइन केलेले आहे. या मुख्यालयात १४,००० लोकांना काम करता येईल. या मुख्यालयावर अॅपल तब्बल ३.५ ते ५ अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे या दोघांशिवाय लिंकड् इन कंपनीचीही माउंटन व्ह्यू मध्ये अजून इमारती उभारायचा प्रस्ताव आहे. तसेच सिलिकॉन व्हॅलीच्या बाहेर सिएटल शहरामध्ये अॅमेझॉन तब्बल ३.३ दशलक्ष स्क्वेअर फूटाच्या इमारती बनवत आहे. यात तीन ३७ किंवा ३८ माळ्याच्या इमारती आणि तीन लहान इमारतीचा समावेश आहे. तीन लहान इमारतीपैकी एकाचा आकार गोळ्याच्या आकाराचा असणार आहे. या गोळ्याच्या आकाराच्या इमारतीत जगातील वेगवेगळ्या भागातील उंचावर वाढणारी झाडे लावण्यात येणार आहेत. गोळ्याच्या आतील भागाचे तापमान आणि आर्द्रता खास झाडांचा विचार करुन ठरवण्यात येणार आहे. परंतु या सर्व इमारतींमधे गुगलचा आराखडा तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून सर्वात जास्त अभिनव आहे. किंबहुना हा आराखडा प्रत्यक्षात आणण्यासाठीचे तंत्रज्ञान अजूनही विकसित झालेले नाही, गुगल त्यावर काम करत आहे.\nअनेक वेळा तंत्रज्ञान कंपन्या खूप मोठा गाजावाजा करून अशा प्रकारचा अभिनव प्रकल्प जाहीर करतात. परंतु काही कारणाने तो प्रकल्प बारगळतो. गुगलच्या ह्या प्रकल्पाची अशी गत होऊ नये एवढीच माझी प्रार्थना\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/9348/", "date_download": "2018-10-15T22:36:47Z", "digest": "sha1:UBE7XLXIEKFOPLUMTYFHMCCYJBZSLNK6", "length": 12353, "nlines": 101, "source_domain": "pcmcnews.in", "title": "‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री ? – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / ‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nDecember 30, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन\nपिसीएमसी न्यूज – सेन्सॉर बोर्डाच्या सहा सदस्यांच्या समितीने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या वादावर आता एक तोडगा काढला आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार चित्रपटामध्ये काही बदल सुचवण्यात आले असून त्याला यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.\nसमितीने सुचवलेले बदल अंमलात आणल्यानंतरच सेन्सॉरतर्फे या चित्रपटाला प्रमाणित करणार येणार असल्याची माहिती ‘एएनआय’ने दिली आहे. चित्रपटाच्या नावातील बदलासोबतच आणखी काही बदलही सुचवण्यात आले असल्याचे कळत आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच दाखवण्यात येणाऱ्या ‘डिस्क्लेमर’मध्ये हा चित्रपट ऐतिहासिक घटनांवर आधारित नसून तो काल्पनिक चित्रपट असल्याचेही स्पष्ट करावे, अशी सूचना सेन्सॉरकडून करण्यात आली आहे. त्याशिवाय समितीने सध्या गाजत असलेल्या ‘घुमर’ या गाण्यातही काही बदल सुचवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी नमते घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nसंजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाच्या वाटेत आलेले हे अडथळे पाहता येत्या काळात ‘पद्मावती’त कोणते बदल करण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातील २६ दृश्यांवर सेन्सॉरने कात्री लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तेव्हा आता पुन्हा एकदा ‘पद्मावती’च्याच चर्चा सर्वत्र रंगल्या असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जाणकारांनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली आहे.\nPrevious हरिणाची दुचाकी वर झेप, अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू\nNext VIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://diwali.upakram.org/index2012", "date_download": "2018-10-15T21:28:15Z", "digest": "sha1:DJFVR5B4TCDWOR4DOCXHWWRNRPG5FGBX", "length": 13347, "nlines": 89, "source_domain": "diwali.upakram.org", "title": "उपक्रम दिवाळी विशेषांक | उपक्रम दिवाळी विशेषांक | Upakram Diwali Ank", "raw_content": "\nΠ चा न संपणारा शोध - १\nग्रीकमधील सिराक्यूज राजाच्या राजमुकुटातील सोन्याचे प्रमाण योग्य आहे की नाही याचा शोध घेणार्‍या अर्किमिडीसचे पाण्याच्या टबमधून युरेका युरेका) रस्त्यावर आल्याची गोष्ट सर्वश्रुत आहे. त्या काळचा युक्लिड या गणितज्ञाप्रमाणे अर्किमिडीस केवळ सैद्धांतिक उत्तरावर समाधान मानणारा गणितज्ञ नव्हता. खऱ्या अर्थाने तो एक सर्जनशील...\nआर्यभट हा भारतातल्या आद्य खगोलशास्त्रज्ञांपैकी एक. आर्यभटाच्या नावे अनेक प्रवाद आहेत. पृथ्वी गोल असून सूर्याभोवती फिरते असे अनुमान आर्यभटाने सगळ्यात आधी काढले होते असे काहींचे मत आहे. पुढील भारतीय खगोलशास्त्रज्ञांना/ज्योतिषांना हे मत मानवले नसल्याने आर्यभटमत त्यांनी त्यागले. असा त्याचा उत्तरार्ध. त्याच बरोबर खगोलशास्त्रातील कित्येक स्थिरांक आर...\nपसायदान हे एक अपूर्व आणि उदात्त असे मागणे आहे. 'आता विश्वात्मके देवे...' या ओवीपासून या दानयाचनेची उदात्तता ओवीगणिक वाढत जाते. ती 'किंबहुना सर्व सुखी' या सातव्या ओवीत परिसीमा गाठते. इथे किंबहुनाचा अर्थ 'याहून अधिक काही मागण्याचे कारणच उरले नाही' असा होतो. या ओवीनंतर आता सर्वात्मक देवाचे दानप्रसादवचन व्हावे हे क्रमप्राप्त वाटते. पण तसे न होता,...\nपंप - सर्वंकष माहिती १\n'पंप' हा इंग्रजी शब्द आता आपल्या इतक्या ओळखीचा झाला आहे की तो मराठी भाषेतलाच वाटतो. 'क्षेपक', 'उदंचक' यासारखे पर्यायी शब्द सुचवले गेले आहेत, पण मला ते 'पाचक, रेचक' या पठडीतले वाटतात. आंग्लभाषा न शिकलेल्या माझ्या आईकडून लहानपणी मिळालेला 'पंप' हाच शब्द मी या लेखात सगळीकडे वापरला आहे. पंप जरी सर्वांच्या ओळखीचा असला आणि घरात, कार्यालयात किंवा रस्त्...\nड्रेकचे समीकरण आणि थोडी आकडेम...\n१९५० मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणार्‍या एन्रिको फर्मीने सुप्रसिद्ध प्रश्न विचारला - “सगळे आहेत तरी कुठे”. ह्या विश्वाचे वय पाहता आणि त्यातील तार्‍यांची संख्या पाहता विश्वात जीवांचा बुजबुजाट दिसायला हवा. मात्र असे प्रगत वा अप्रगत परग्रहवासी असल्याचा आपल्याकडे पुरावा मात्र नाही. हाच तो सुप्रसिद्ध 'फर्मीचा विरोधाभास' (paradox). फर्...\nसंस्कृत काव्यांमधील काही कविस...\nसंस्कृत वाङ्मयात काही ठराविक संकेत आहेत आणि वाङ्मयाच्या रसिक आस्वादकर्त्याला हे संकेत माहीत असतात किंवा असावेत, अशी अपेक्षा असते. अशा संकेतांमागे कसल्याही प्रकारची तर्कसंगतता वा शास्त्रीय अर्थ शोधणे म्हणजे काळाचा अपव्यय आहे; कारण ह्या संकेतांमागे कसलेच शास्त्र नाही. हे संकेत आहेत तसे मान्य करून पुढे गेल्यासच त्या पुढील कलाकृतीचा आस्वाद घेता ये...\nओध्येमठाची निर्मिती आणि मराठ...\n'मराठीमध्ये काही राम राहिलेला नाही' असे बरेचदा ऐकायला मिळते. मराठीचा प्रसार व्हायला हवा, मराठी जिवंत रहायला हवी वगैरे पण. हा जीव वेगवेगळे लोक मराठीत वेगवेगळ्या प्रकारे ओतू पाहतात. मराठी बाण्याची गरज का आहे, याबद्दल मतभेद आहेत. पण ती गरज आहे यावर मराठी न वापरणार्‍या लोकांचे सोडून इतरांचे एकमत आहे. आमच्या मते, मराठीकडे होतकरूंना आकर्षित करण्याकरत...\nसा रम्या नगरी: बाली\nइंडोनेशिया म्हणजे लांबच लांब पसरलेलं आणि जवळपास अठरा हजार छोट्यामोठ्या बेटांनी बनलेलं राष्ट्र. त्यातील जावा, सुमात्रा, कालिमांतान, सुलावेसी ही मोठी आणि महत्वाची बेटं आणि बाली, लोंबाक, कोमोदो, रिंका ही तुलेनेने लहान. पण या सर्वांमध्येही चिमुरड्या बालीचं महत्त्व जरा जास्तच. कारण तिथल्या सांस्कृतिक, कलात्मक आणि नैसर्गिक पार्श्वभूमीमुळे त्याला प्र...\nसंधिप्रकाशात अजून जो सोने... - अभिजित यादव\nकमानीय (वाडा कृष्णधवल ) - अमेय देशपांडे\nकाळाच्या पाऊलखुणा - शशांक जोशी\nनवलाख विजेचे दीप तळपती येथ... - विशाल कुलकर्णी\nसूचीशास्त्र : काही अनुभव - १\nसंशोधनाची सुरुवात सूचीपासूनच व्हावी असे अपेक्षित आहे/असते. कोणत्याही क्षेत्रातील संशोधन करताना पूर्वसूरीने केलेल्या कामाची पूर्णपणे माहिती असल्यास ते कार्य पुढील काम करण्यास मार्गदर्शक ठरते. आजच्या प्रगतिशील, विस्तारशील, विज्ञाननिष्ठ क्षेत्रात किंवा साहित्यक्षेत्रातही जिज्ञासू अभ्यासकाला नेमकी माहिती मिळवून देण्याचे काम सूची करते. सूची हा शब्द...\nउपक्रम दिवाळी विशेषांक - जुन...\nउपक्रम दिवाळी विशेषांक २०११\nउपक्रम दिवाळी विशेषांक २०१०\nउपक्रम दिवाळी विशेषांक २००९\nउपक्रम वर प्रतिसाद/प्रतिक्रिया देण्यासाठी दुवा\nΠ चा न संपणारा शोध - १\nΠ चा न संपणारा शोध - २\nΠ चा न संपणारा शोध - ३\nआर्यभटीयातील अक्षरचिन्हे आणि खगोलशास्त्र - १\nआर्यभटीयातील अक्षरचिन्हे आणि खगोलशास्त्र - २\nआर्यभटीयातील अक्षरचिन्हे आणि खगोलशास्त्र - ३\nपंप - सर्वंकष माहिती १\nपंप - सर्वंकष माहिती २\nपंप - सर्वंकष माहिती ३\nपंप - सर्वंकष माहिती ४\nड्रेकचे समीकरण आणि थोडी आकडेमोड\nसंस्कृत काव्यांमधील काही कविसंकेत - १\nसंस्कृत काव्यांमधील काही कविसंकेत - २\nसंस्कृत काव्यांमधील काही कविसंकेत - ३\nओध्येमठाची निर्मिती आणि मराठी बाण\nओध्येमठाची निर्मिती आणि मराठी बाण - २\nछायाचित्र १ - संधिप्रकाशात अजून जो सोने...\nछायाचित्र २ - वाडा कृष्णधवल (कमानीय)\nछायाचित्र ३ - काळाच्या पाऊलखुणा\nछायाचित्र ४ - नवलाख विजेचे दीप तळपती येथ...\nछायाचित्र ५ - कार्यरत\nसा रम्या नगरी: बाली\nसा रम्या नगरी: बाली - २\nसा रम्या नगरी: बाली - ३\nउपक्रम दिवाळी विशेषांक २०१२\nसूचीशास्त्र : काही अनुभव - १\nसूचीशास्त्र : काही अनुभव - २\nसूचीशास्त्र : काही अनुभव - ३\nउपक्रम दिवाळी विशेषांक | Upakram Diwali Ank", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-15T21:42:34Z", "digest": "sha1:UWA6F5KEZAKIXKORSCNEMFQX7XXTVI7D", "length": 6751, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कमलजादेवी मातेच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकमलजादेवी मातेच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण\nमंचर- भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळंब (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत कमलजादेवी मातेच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून उत्सवात प्रवचन, कीर्तन आणि महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम माजी सभापती वसंत भालेराव आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक यशवंत कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. उत्सवाला 110 वर्षांची परंपरा आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या उत्सवात मंदिरात घटस्थापना होणार आहे. रोज सकाळी पहाटे काकडा आरती, अखंड वीणावादन, हरिपाठ, पारायण, प्रवचन व रात्री 9 वाजता कीर्तन होईल. घटस्थापनेचा कार्यक्रम आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, माजी सभापती वसंत भालेराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, पंचायत समितीच्या माजी सदस्या निर्मला भालेराव, सरपंच राजश्री भालेराव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे. दहा वर्षापूर्वी कमलजादेवी मंदिराचा 65 लाख रुपये खर्च करून जीर्णीद्धार करण्यात आला होता. तसेच लोकसहभागातून 18 लाख रुपये खर्चून गेल्या दोन वर्षापूर्वी देवीच्या सभोवतालचा परिसर चांदीच्या मखरीने वेढण्यात आला आहे. मंदिराला संपूर्ण रंगरंगोटी व मूर्तीला वज्रलेप करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरुपयावरून निर्यातदारांची ओरड\nNext articleतांदळीत शॉर्टसर्किटने 4 एकर ऊस खाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d5500-dslr-camera-with-af-s-18-140-mm-vr-kit-lens-red-price-pgYqvr.html", "date_download": "2018-10-15T21:56:50Z", "digest": "sha1:UJFFGJDPOYB6RIXN433UUN33F4GBCGOW", "length": 17195, "nlines": 402, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red किंमत ## आहे.\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स redक्रोम उपलब्ध आहे.\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 60,674)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red वैशिष्ट्य\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000s\nमिनिमम शटर स्पीड 30s\nऑडिओ विडिओ इंटरफेस NTSC, PAL\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 23.5 x 15.6 mm\nऑडिओ फॉरमॅट्स Linear PCM\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन द५५०० दसलर कॅमेरा विथ एफ S 18 140 मम वर किट लेन्स red\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-15T20:55:05Z", "digest": "sha1:VFHDR46QFIB3TK3DSVPHXOA6U5VKMU6W", "length": 7274, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतात मुबलक खनिज संपत्ती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतात मुबलक खनिज संपत्ती\nखनिजे आणि धातू क्षेत्रांत गुंतवणूक करण्याचे आवाहन\nनवी दिल्ली: केंद्रीय पोलादमंत्री चौधरी बिरेंदर सिंग यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना भारतातील खनिजे आणि धातू क्षेत्रांत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. नवी दिल्लीत खनिज आणि धातू यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. भारताच्या खनिज क्षेत्रात अफाट क्षमता असून गुंतवणूकदारांना खाणींचा शोध घेण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले. भारताला खनिजांची देणगी लाभली असून 95 खनिजांची निर्मिती भारतात होते, असे ते म्हणाले.\nपोलाद मंत्रालयाचे सचिव बिनॉय कुमार यांनी या उद्‌घाटन समारंभाचे अध्यक्षपद भूषविले. ते म्हणाले की, भारत हा जगातला दुसरा सगळ्यात मोठा कच्च्या पोलादाचा उत्पादक आहे. तर तिसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक आहे.\nचालू वर्षात पोलादाचा दरडोई वापर 69 किलो असून तो आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा बराच कमी आहे, असे ते म्हणाले. म्हणूनच पोलाद उद्योगात भविष्यात मोठ्या संधी आहेत. 2030 पर्यंत 300 दशलक्ष टन पोलाद निर्मितीचे उद्दिष्ट राष्ट्रीय पोलाद धोरण 2017 मध्ये निश्‍चित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. 16 देशांमधील 500 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमूळ प्रमाणपत्रे महाविद्यायलाला द्यायला नकोत\nNext articleदसॉल्टच्या कागदपत्रांनुसार राफेल करारासाठी रिलायन्स अनिवार्य\nव्यापारयुद्ध लवकर मिटण्याची गरज\nइतर देशांपेक्षा भारताचा विकासदर बराच जास्त\nअर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू\nधान्य उत्पादन वाढण्याची शक्‍यता\nभारताची कर्ज परिस्थिती आटोक्‍यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-heavy-rains-mangaon-region-77686", "date_download": "2018-10-15T22:08:10Z", "digest": "sha1:PZGHLQAHKRFMM6VESRXWQKZFN5WEKWPB", "length": 16249, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Heavy Rains in Mangaon Region माणगाव खोऱ्यात ‘ढगफुटी’ | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nमाणगाव - खोऱ्यात रविवारी (ता. १५) रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शिवापूर ते आंबेरीपर्यंत पूरपरिस्थिती ओढवली होती. यामुळे अनेक ठिकाणी घरात-दुकानातच पाणी घुसून व शेती वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पंचनाम्यासाठी तलाठी मिळाले नाहीत, तर लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.\nमाणगाव - खोऱ्यात रविवारी (ता. १५) रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शिवापूर ते आंबेरीपर्यंत पूरपरिस्थिती ओढवली होती. यामुळे अनेक ठिकाणी घरात-दुकानातच पाणी घुसून व शेती वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पंचनाम्यासाठी तलाठी मिळाले नाहीत, तर लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.\nमाणगाव खोऱ्यात काल रात्री झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने शिवापूर ते आंबेरी हे सुमारे २२ ते २३ किलोमीटर नदीकाठचे क्षेत्र पूर्ण पाण्याखाली गेले होते. स्थानिकांच्या मदतीने पूरपरिस्थितीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश आले. या पूरसदृश परिस्थितीमुळे उपवडे गावाकडे जाणारा संपर्क तुटला असून, या नदीवरील पुलाचे काँक्रिट उखडून गेल्याने एस. टी. बससेवा ठप्प झाली आहे. महादेवाचे केरवडे येथील शंकर केसरकर यांच्या घरात सुमारे दहा फूट पाणी साचल्याने घरातील वस्तू खराब झाल्या. त्यांच्या पोल्ट्रीतील ५० कोंबड्या मृत झाल्या. परमानंद हेवाळेकर यांच्या घरात व गिरणीत पाणी साचल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.\nपुळास वरचीवाडी येथील साकव वाहून गेल्याने येथील लोकांची दळणवळण व्यवस्था कोलमडली आहे. केरवडे तुळशीगाळू येथील दत्ताराम परब यांचे कापून वाळत घातलेले भात पावसाच्या पुराने वाहून गेले; तर हनुमंत निकम यांच्या घरात व दुकानात पाणी घुसल्याने त्यांच्या घरातील चीजवस्तू नष्ट झाल्या. मोरे स्वप्ननगरी येथील पुलावर सुमारे दहा फूट पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. कुडाळ येथील रिक्षा पुलावरून नेत असताना स्थानिकांच्या प्रसंगावधानाने बालंबाल बचावली. रिक्षा वाहत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी रिक्षा ढलकून पाण्याबाहेर काढली. गोठोस डिगेवाडी येथील गुरुनाथ डिगे यांच्या दुकानात व गिरणीत पाणी गेल्याने दुकानातील वस्तू व इतर सामान भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. निळेली येथील अमित देसाई यांच्या घरात पाणी गेल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुळास बिब्याचीवाडी येथील भातशेती व काजूकलमेही या पुरामुळे वाहून गेली.\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी निवडणूक प्रक्रियेत अडकल्याने पोचू शकले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार, खासदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य घरघर फिरत असताना शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काही लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ धावले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य दिसतात, त्यांना नुकसानग्रस्त शेतकरी मात्र दिसले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.\n१९७१ नंतर पूरपरिस्थिती ओढवली\nमाणगाव खोऱ्यात १९७१ मध्ये पूरपरिस्थिती ओढवली. मात्र त्यापेक्षाही भयंकर अशी पूरस्थिती ओढवल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. या पूरस्थितीबाबत पाटगाव येथील धरणाचे पाणी सोडल्याने माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.\nसंमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चुकीची- लक्ष्मीकांत देशमुख\nपुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार...\nअवैध फलकबाजीवर कारवाईची तरतूद नाही\nमुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ladu-at-ambabai-temple-now-costly-258636.html", "date_download": "2018-10-15T21:09:38Z", "digest": "sha1:RGNJS7KZBVI7NDTCKSSKCNEKWCPL6CLJ", "length": 11830, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंबाबाईच्या प्रसादाचा लाडू 8 रुपयांवरून 10 रुपयांवर", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nअंबाबाईच्या प्रसादाचा लाडू 8 रुपयांवरून 10 रुपयांवर\nहरभरा डाळीचे दर वाढल्यानं लाडू प्रसादाच्या किमतीमध्ये ही वाढ करण्यात आलीय.\nसंदीप राजगोळकर,20 एप्रिल : महागाईचा फटका सर्वसामान्यांना कायमच बसतो.आता याच महागाईचा फटका करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांनाही बसलाय. कारण देवीचा लाडू प्रसाद आता 8 रुपयांवरुन 10 रुपये करण्यात आलाय.हरभरा डाळीचे दर वाढल्यानं लाडू प्रसादाच्या किमतीमध्ये ही वाढ करण्यात आलीय.\nकोल्हापूरमधल्या कळंबा कारागृहातून देवस्थान समितीला लाडू प्रसादाचा पुरवठा केला जातो. कळंबा कारागृहातील कैदी हे लाडू तयार करतात. या लाडूचं वजन हे 50 ग्रॅम असतं. गेल्या वर्षभरापासून लाडू प्रसादाचा हा ठेका कारागृहाकडे देण्यात आला होता. त्यावेळी लाडूची किंमत ही 8 रुपये होती.\nपण सध्या डाळींचे दर वाढलेत. त्यातच हरभरा डाळीचेही दर वाढल्यानं प्रसादाचा दरही वाढवण्यात आल्याची माहिती कळंबा कारागृहाचे अधिक्षक शरद शेळके यांनी दिलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/04/love-poem_28.html", "date_download": "2018-10-15T22:25:14Z", "digest": "sha1:W33KUQQ2QCI7JMNSWWOA7N4BNFMUKY36", "length": 16246, "nlines": 150, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Love Poem : तिचं हसू", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : love, love poem, marathi poem, कविता, प्रेम, प्रेम कविता, मराठी कविता, मैत्री, मैत्री दिन\nती आपल्या आयुष्यात येते.........तिचं हसू आपल्यावर उधळून देते.........आणि आपण \n.........आपण आपले उरतच नाही मुळी.\nत्यानंतर एकच आस...........सगळीकडे तिचे भास............सोबतीला तिचा श्वास.................वैशाखातही श्रावणमास.\nतिचं हसू असतं............... अगदी इवलसं...........तिच्या ओठांच्या दोन कोपरयात मावणारं.............पण आपल्या आयुष्यातलं सारं आभाळ व्यापणार.\nपण तिला जाणीवही नसते या साऱ्याची......ती तिच्याच धुंदीत........चेहऱ्यावरचं हसू उधळीत तिच्या दारातल्या केवड्याला पाणी घालत.\nतिचं हसू आपलं सारं आयुष्य व्यापून उरलं आहे याची जशी तिला जाणीव नसते तशीच तिच्या दारात फुललेल्या तळहाताएवढ्या केवड्याचा दरवळ आपल्या अंगणात पसरलाय आणि त्या दरवळानं आपण पुरते मंत्रमुग्ध झालेलो आहोत याचीही जाणीव तिला नसते.\nती जाणीव करून देण्याचाच हा छोटासा प्रयत्न -\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nIndian Politics : मतदारांनो जागे रहा विधानसभा येते...\nStory For kid's : अक्कलपुरचे अक्कालराव\nFunny SMS : जेव्हा तू मेसेज करत नाहीस तेव्हा\nSex of Snakes : सापांचा शृंगार\nIndian Politics : उद्धवा जमिनीवर ये\nMrathi poem : माझ्या मराठी देशाला\nLove Poem: अन तुझ्या बाहुत येता\nStory For Kid's : राक्षस गेला शाळेमध्ये\nLove poem : प्रेम कशात आहे \nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/9333/", "date_download": "2018-10-15T22:37:01Z", "digest": "sha1:WCOG663HAGYYLIQV5WZDODOI2HNZLCGV", "length": 12028, "nlines": 98, "source_domain": "pcmcnews.in", "title": "VIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / VIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nDecember 30, 2017\tठळक बातम्या, महाराष्ट्र, व्हिडीओ\nपिसीएमसी न्यूज – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार ओमप्रकाश बाबाराव ऊर्फ बच्चू कडू यांनी मुंबईत 43 लाख 46 हजार रुपये मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणूक लढविताना या मालमत्तेची माहिती आयोगाकडे सादर केली नसल्याचं समोर आलं आहे. त्यावरून काल आसेगाव पोलिसांनी आमदार बच्चू कडूं विरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. चांदूरबाजार नगर परिषदेचे नगरसेवक गोपाल पांडुरंग तिरमारे यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली.\nतिरमारे यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत संबंधित यंत्रणेकडून त्या संदर्भातील माहिती मिळवली असता, त्यातून हा प्रकार उघडकीस आल्याचा त्यांनी दावा केला आहे. बच्चू कडू यांनी मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळ म्हणजेच (म्हाडा) या यंत्रणेकडून 2011 मध्ये 42 लाख 46 हजार रुपयांत फ्लॅट विकत घेतला. 19 एप्रिल 2011 रोजी त्याचा ताबा आमदार बच्चू कडू यांनी घेतला.\nअचलपूर मतदार संघातून विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना आमदार बच्चू कडू यांनी मुंबई येथील मालमत्ते संदर्भातील माहिती आयोगाला देण्याचे टाळले. त्यांनी निवडणूक आयोगाची व सामान्य जनतेची दिशाभूल करून आयोगाला मालमत्तेची खोटी माहिती दिली, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात आज अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.\nराजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घरं उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलं होत, परंतु कर्जाची परतफेड करू न शकल्याने हे घर चार महिन्यांआधीच विकण्यात आले आहे. त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेला आरोप खोटा आहे, असे आ. बच्चू कडू यांनी सांगितले.\nPrevious ‘त्या’ दोघांनी अनेकांचे प्राण वाचवले, समोरच्या ‘मोजो पब’ मधील व्यक्तींना पत्ताच नव्हता\nNext भाजपचे १० आमदार आणा, नितीन पटेल यांना हवे ते पद मिळेल : हार्दिक पटेल\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bmcschools.blogspot.com/2017/12/mahastudent-app-download.html", "date_download": "2018-10-15T20:58:59Z", "digest": "sha1:L5JTRTI7VZXCM6NBSNFZPC7VZHFZQAVA", "length": 16932, "nlines": 205, "source_domain": "bmcschools.blogspot.com", "title": "संकलित चाचणीचे गुण भरण्यासाठी 'Mahastudent App' Download.मार्गदर्शिका! - बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा", "raw_content": "\nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\nHome / Unlabelled / संकलित चाचणीचे गुण भरण्यासाठी 'Mahastudent App' Download.मार्गदर्शिका\nसंकलित चाचणीचे गुण भरण्यासाठी 'Mahastudent App' Download.मार्गदर्शिका\nसंकलित गुण भरण्यासाठी आलेल्या महा स्टुडंट अँप बाबत.\n1) संकलित चाचणी १ चे गुण अपलोड करण्यासाठी Mahastudent App सोमवारी प्ले स्टोर तसेच स्कुल लॉगीनला उपलब्ध करुन दिले जाणार आहे.\n२) प्रत्येक वर्गशिक्षकांना ते अॅप घेऊन संकलित १ चे गुण भरावयाचे आहे.\n३) तत्पूर्वी मुख्याध्यापकांनी स्टुडंट पोर्टलमध्ये मुख्याध्यापक लॉगीन वरून Assign class teacher करून घ्यायचे आहे. त्यामध्ये गुरुजींना दिलेल्या वर्गाची तसेच गुरुजींच्या मोबाईल नंबरची नोंद असणार आहे.\n४) Assign class teacher केल्यास टिचर आयडी क्रियेट होतो तो गुरुजींना द्यायचा आहे. (सदरील प्रक्रिया आपण गतवर्षी केली आहे. फक्त गुरुजींकडील वर्ग व मोबाईल नंबरची खात्री करून टिचर आयडी लिहून घ्यावा.)\n५) टिचर आयडी व मोबाईल क्रमांक टाकल्यास अॅप रजिस्टर होणार आहे.\n६) अॅपमध्ये गुण विना इंटरनेट सेव करता येणार आहेत. इंटरनेट कनेक्शनने केंव्हाही अपलोड करता येतील.\n७) अॅपमध्ये ४ प्रकारचे टॅब आहेत :\nअ) student Attedendance - यामध्ये चाचणीस अनुपस्थित विद्यार्थांना ✔ करुन सेव करायचे आहे.\nब) Submit Marks - यामध्ये प्रत्येक विद्यार्थाचे संकलित १ चे प्रश्ननिहाय गुण भरायचे आहेत व सेव करायचे आहेत. गुण विना इंटरनेटही सेव करता येणार आहेत.\nक) sync information :- यामध्ये इंटरनेट सुविधेचा वापर करून गुण सरल सिस्टिमला पाठवू शकतो.\nड) Report - यामध्ये गुण भरलेला रिपोर्ट म्हणजे विद्यार्थी प्रगत / अप्रगत ते पाहता येणार आहेत.\n८) याशिवाय पूर्वापार पद्धतीने म्हणजे excel sheet द्वारे computer वरून सुध्दा गुण भरता येणार आहेत पण अॅपने कामाला गती येईल व गुरुजींना वर्ग कोणत्या पातळीवर आहे ते मोबाईलवर लक्षात येईल.\nहे वाचा > 10,542 शिक्षांकाची भर्ती \n7,584 दहावी / बारावी पास भर्ती \nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\n🌟 शालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )\n🌟 प्रथम सत्र निकाल तयार करण्याचे एक्सेल सॉफ्टवेअर \n🌟 पायाभूतचे EXCEL सॉफ्टवेअर,रिझल्ट बनवा/श्रेणी काढा 1 मिनिटात\n🌟 संकलित चाचणी-1 रिझल्ट सॉफ्टवेअर\n🌟 1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर\n🌟 रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n🌟 मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.\n🌟 डेली अटेंडन्स अँप संपूर्ण माहिती\n🌟 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर \n5 / 8 वी स्कालरशिप सराव प्रश्नपत्रिका\n💥 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या एकूण 250 सराव प्रश्नपत्रिका \n💥 श्री.प्रशांत शिवाजी हासे सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 60 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . दिनेश सरदार सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . महादेव पाटील सरांच्या 60 स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nशिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\nशिक्षक दिवस पर शायरी\nकविता - महात्मा गाँधी जी\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech /...\nलोकमान्य तिलक हिंदी भाषण/निबंध\n१ अगस्त : अण्णाभाऊ साठे जयंती हिंदी भाषण\nश्री लोकमान्य टिळक नारे/कविता\nगणतंत्र दिन निम्मित काही शेर\nसावित्रीबाई फुले मराठी भाषण\nसावित्रीबाई फुले यांच्या कविता\nसावित्रीबाई फुले हिंदी भाषण\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल मराठी, हिंदी ,भाषण\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन माहिती / भाषण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nलोकमान्य टिळक मराठी, हिंदी,इंग्रजी भाषण/निबंध सूत्रसंचालन\nप्रथम घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका, आकारीत चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech / Essay in Hindi\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन पायाभूत चाचणी 2016 श्रेणी तक्ता ,भाषा/गणित मार्गदर्शिका ,प्रश्नपत्रिका\nआदर्श व संगीतमय परिपाठ\nरोमन अंक १ ते २०००\nमाझ्या ब्लॉग चा APP डाउनलोड करा \nवार्षिक नियोजन व टाचण\nस्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nसंगीतमय पाढे- Mp3 व Video\nअब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र\nगुगल फॉर्म तयार करणे\nकरून पहा - साधे सोपे प्रयोग.\nश्री महादेव पाटील सरांच्या स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n👉 जॉब दालन भेट द्या 👈\n५ वि आणि ८ वि शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ सराव प्रश्नपत्रिका\n⚛️ 15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण हिंदी ,मराठी,इंग्रजी\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \nमोबाईल मध्ये CATALOG तयार करा\nआमच्या नवीन पोस्ट ईमेल वर पाहिजे असल्यास खाली तुमचा Email टाका\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n� नोकरीच्या जाहिराती �\nकेंद्रीय विद्यालया मधे 6205 शिक्षकांची महा भरती,kvs Teachers Recruitment\nमहाभरती ,बँक, कॉलेज, लैब, CID, BSNL\nमुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात 'कनिष्ठ अभियंता' पदांच्या ८० जागा\nबीड भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या ...\nनंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या २५ जागा\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या एकूण २२०० जागा\nमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आस्थापनेवर 'शिक्षक' पदांच्या ८५ जागा teacher job\nयवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ८९ जागा\nपुणे महानगरपालिकेत ‘शहरी डिझायनर’ पदांच्या जागा\nनागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ४७ जागा\nअहमदनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nसातारा नगर परिषदेत फायरमन पदांची भरती\n👉 जॉब दालन भेट द्या 👈\nवार्षिक नियोजन व टाचण\nपैसे कमवा ब्लॉग द्वारे\nमराठी ब्लॉग द्वारे पैसे कमवा ,earn money from mara...\nPropeller ads से पैसे कैसे कमाए \nवार्षिक नियोजन व टाचण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/20-cent-increase-pension-freedom-11886", "date_download": "2018-10-15T21:40:46Z", "digest": "sha1:ITGBQEUE4X2NFDC3FLBO7EES2V5OMVSM", "length": 12149, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "20 per cent increase in the pension of freedom स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनमध्ये 20 टक्के वाढ | eSakal", "raw_content": "\nस्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनमध्ये 20 टक्के वाढ\nमंगळवार, 16 ऑगस्ट 2016\nनवी दिल्ली - स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात 20 टक्के वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. 15) केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना त्यांनी सरकारच्या अनेक योजनांची माहिती दिली.\nनवी दिल्ली - स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात 20 टक्के वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. 15) केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना त्यांनी सरकारच्या अनेक योजनांची माहिती दिली.\nस्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात 20 टक्के वाढ करण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज केली. सध्या 25 हजार पेन्शन मिळणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना यापुढे 30 हजार रुपये मिळतील. स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या, मात्र अज्ञातच राहिलेल्या आदिवासी लढवय्यांच्या गौरवार्थ अनेक राज्यांत वस्तुसंग्रहालये उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांचा एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार करील, अशी घोषणाही त्यांनी केली.\nवीजबचत करणाऱ्या एलईडी बल्बची किंमत सरकारने हस्तक्षेप केल्यामुळे 350 वरून 50 रुपयांपर्यंत कमी झाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आज सांगितले. असे 77 कोटी एलईडी बल्ब बसवून एक लाख 25 हजार कोटी रुपयांची बचत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.\nकायद्यांच्या प्रचंड संख्येमुळे सरकार, न्यायपालिका आणि सामान्य नागरिकांचा गोंधळ उडतो. यातून मार्ग काढण्यासाठी अनावश्‍यक कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे मोदी यांनी सांगितले. कालबाह्य झालेले एक हजाराहून अधिक कायदे रद्द करण्यात आले असून असे आणखी एक हजार 741 कायदे मोडीत काढले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\nघरगुती वीजचोर ग्राहकांना विद्युत मंडळाचा \"शॉक'\nबिजवडी - वीज वितरणच्या दहिवडी उपविभागाने घरगुती वीजचोरीला आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबवली. माण तालुक्‍यातील 225 घरगुती ग्राहकांना वीजचोरी...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/possibility-getting-old-age-permanent-disability-135697", "date_download": "2018-10-15T21:51:17Z", "digest": "sha1:FJUMYANXFZ74ZUOHCAWZGSYRJJ5ZG4WP", "length": 12845, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Possibility of getting old age permanent disability #MarathaKrantiMorcha वृद्धाला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha वृद्धाला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्‍यता\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nपनवेल : कळंबोलीतील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या धावपळीत पाय घसरून पडलेल्या उस्मानाबाद येथील 75 वर्षीय शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्‍यता आहे. दत्तू टिकुरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nपनवेल : कळंबोलीतील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या धावपळीत पाय घसरून पडलेल्या उस्मानाबाद येथील 75 वर्षीय शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्‍यता आहे. दत्तू टिकुरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nउस्मानाबादच्या धोत्री (ता. परांडा) येथील दत्तू टिकुरे कळंबोलीतील मुलाकडे राहायला आले होते. 25 जुलैला मराठा समाजाच्या वतीने शीव-पनवेल महामार्गावर करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ते आपल्या घरी निघाले होते. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केल्यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. त्या धावपळीत टिकुरे यांना एका आंदोलकाचा धक्का लागल्याने ते खाली पडले. त्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडाला फटका लागला. यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया न झाल्यास कायमचे अपंगत्व येण्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तवली आहे.\nआंदोलनादरम्यान गोळी लागून जबर जखमी झालेले दत्तू वाघमारे हेदेखील उस्मानाबाद जिल्ह्यातील असून, त्यांच्यावरही एमजीएम रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. चालक असलेले वाघमारे तळेगावहून मुंबईला कंटेनर घेऊन निघाले होते. रास्ता रोकोदरम्यान आंदोलकांनी वाघमारेंची गाडी अडवली. याचदरम्यान त्यांना गोळी लागली होती. दरम्यान, कळंबोलीत पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची चौकशी करण्याची मागणी वाघमारेंच्या कुटुंबीयांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nवाघोलीत कचरा प्रश्नावर आज बैठक संपन्न\nवाघोली - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अजून एक प्रकल्प भाडेतत्वावर घेण्यात येणार असून तो जागा मिळाल्यानंतर आठवडेभरात कार्यान्वित होईल. दरम्यान दोन...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nपाण्यानंतर विकासकामावरुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा\nभिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/venues/431897/", "date_download": "2018-10-15T22:23:08Z", "digest": "sha1:4UTYKTL7WCV4T4XJ37SOZIOZUHP7HFWK", "length": 3052, "nlines": 48, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "Es Mahaal - लग्नाचे ठिकाण, तिरूचिरापल्ली", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी होय\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nपार्किंग 40 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, स्वत: चे सजावटकार आणण्यास परवानगी\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, बँक ट्रान्सफर\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, स्टेज, प्रोजेक्टर, बाथरूम\nआसन क्षमता 750 व्यक्ती\nआसन क्षमता 150 व्यक्ती\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/private-bus-ban-in-nagpur-1615415/", "date_download": "2018-10-15T21:32:33Z", "digest": "sha1:J2SIQ6JX2UWSXTFT4PVOJSUCF2GHEAFT", "length": 14278, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Private bus ban in Nagpur | शहरात खासगी बस प्रवेश बंदी लांबली | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nशहरात खासगी बस प्रवेश बंदी लांबली\nशहरात खासगी बस प्रवेश बंदी लांबली\nअनेक संचालकांची उच्च न्यायालयात धाव\nन्यायालयाच्या आदेशावरील अंमलबजावणीला मुदतवाढ; अनेक संचालकांची उच्च न्यायालयात धाव\nखासगी प्रवासी बससाठी वाहनतळाची सुविधा नसल्याने शहरात वाहतूक कोंडी होत असल्याने नवीन वर्षांत खासगी बसेसना शहरात प्रवेश बंदी करण्याची मागणी जोर धरत असून त्या अनुषंगाने १५ जानेवारीपासून या बसेसना शहरात प्रवेश बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, अनेक खासगी बस संचालकांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यांनी शहर प्रवेश बंदीला विरोध केला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावर अंमलबजावणीला उच्च न्यायालयाने २९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच न्यायालयीन मित्र व सरकारी वकिलांना सर्व संचालकांची यादी तयार करण्याचे आदेश दिले.\nनागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असल्याने येथे विमान, रेल्वे, परिवहन महामंडळ, खासगी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सची सुविधा आहे. येथे देशभरातून खासगी बस व वाहने येतात. मात्र, अनेक वाहनांचे थांबे शहराच्या मध्यभागी आहेत. गणेशपेठ बसस्थानक चौक, बैद्यनाथ चौक, मानस चौक, बोले पेट्रोल पंप चौक, छत्रपती चौक, गीतांजली चौक आदी ठिकाणी खासगी बसचे थांबे आहेत. या भागात बस उभ्या करण्यासाठी वाहनतळ नाही. त्यामुळे बस रस्त्यांवर उभ्या केल्या जातात. परिणामी, परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा प्रचंड मन:स्ताप सामान्य नागरिकांना होतो. याशिवाय त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वेगळीच समस्या भेडसावत असून लोकांच्या घरांसमोर वाहने उभी केली जात आहे. खासगी बसमध्ये प्रवासी भरण्यावरून आणि त्यांच्यामागील दलालीसाठी तरुणांचे गट निर्माण झाले असून त्यांच्यामुळे परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. या समस्येची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यानंतर न्यायालयाने शहरातील खासगी प्रवासी बस वाहतूक कंपन्यांची यादी तयार करून वृत्तपत्रातून त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. प्रादेशिक परिवहन विभागाने २४ नोव्हेंबरला त्यानुसार नोटीस बजावली. त्यानंतरही ८३ खासगी बस कंपन्या उच्च न्यायालयात हजर न झाल्याने त्या कंपन्यांच्या बसेस १५ जानेवारीपासून शहराच्या सीमेतून धावणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या अंमलबजावणीला २९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच खासगी बस संचालकांनी उच्च न्यायालयात हजेरी लावल्याने त्यांची यादी तयार करण्यास सांगण्यात आले. न्यायालयीन मित्र म्हणून अ‍ॅड. हर्निश गढिया यांनी बाजू मांडली. तर सरकारकडून अ‍ॅड. मेहरोज पठाण यांनी काम पाहिले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://lingayatreligion.com/M/Vachana_Sahithya.htm", "date_download": "2018-10-15T22:40:07Z", "digest": "sha1:BOHFKXMQ5GREZI5IZ5VM5CLQRIQ6WE7D", "length": 8883, "nlines": 68, "source_domain": "lingayatreligion.com", "title": "लिंगायत धर्म- लिंगायत धर्म सहिंता - वचन साहित्य", "raw_content": "\nलिंगायत धर्म सहिंता - वचन साहित्य\nप्रत्येक धर्माला अधारभूत असे साहित्य असावयास ह्वे. त्या तत्वाच्या अनुयायींच्यग्मधे फूट पडून अस्तव्यस्त न होता संघटीत होऊन राहण्यास सर्वाना एकासूत्तात बांधणरे साहित्य असावे. खिष्रियन लोकांना बायबल, इस्लामीयांना कुरान असल्याप्रमाणे लिंगायत धर्मास वचन साहित्य हेच आधार साहित्य होय. बसवेश्वरांनी लिहिलेल्या षटस्यल वचनांत लिंगायत धर्माचे संपूर्ण सार सर्वस्व आहे. बसवेश आणि त्यांचे सहकारी शरणांची बचने आपल्याला अचार-विचाराबदृल मार्गदर्शन करणरे साहित्य म्हणून प्रत्येक लिंगायताने मानले पाहिजे. नंतर आलेले तोंटद सिध्दलिंगेश्वर षण्मुख स्वामी म्ग्गेय मायीदेव इत्यादींचे बचने बसवादि शरणाच्या वचनावर तात्विक सुत्रवार भाष्य, टीका लिहल्याप्रमाणे आहेत. त्यानंतर निजगुण शिवयोगी, मुप्पिन षडक्षरी, सर्पभूषण शिव्योगी बाल्लीला महंत योगी इ. प्रत्येक शिवयोगींचे साहित्य लिंगायत परंपरेत आहे. याशिवाय बसवादि प्रमथापासुन त्यानंतर होऊन गेलेल्या प्रत्येक शरणांच्या जीवनावर रचलेली पुराणे व काव्य साहित्य आहेत. या सर्व साहित्पाचा अभ्यास केल्यावर असे वाटू लागते की बसवादि शिवशरणांचे बचन साहित्य हे लिंगायत धर्माच्या पाठ्य पुस्तकाप्रमाणे आहे. श्री. सिध्दलिंगेश्वर षणमुख स्वामी,मग्गेय मायीदेव इ वचन साहित्याला प्रथम क्रमांकात प्रमाण ग्रंथ असे म्हणता येईल निजगुण श्विवयोगी, मुप्पीनार्थ, शिवायोगि शिवाचार्य इत्यादिंचे साहित्य व्दीतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ, हरीहर, राघवंक, चामरस इ.चे पुराण साहित्य तृतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ आहेत असे म्हणावे लागेल.\nयाप्रकार शरणांच्या वचनांच्या आधारे आचरण आणि विचार करणारेच खरे लिंगायत आहेत असे शिवयोगी सिध्दरामेश्वरांनी आपल्या वचनात म्हटले आहै.\nआमच्या आचरणास आमच्या पूर्व पुरातनांचे सांगणेच इष्ट आहे.\nस्मृती समुद्रात जाऊ घा, श्रुती वैकुंठात राहू घा\nपुराण अग्नीत जाऊ घा, आगम वायूत जाऊ घा\nआमुच्या शरणांचे वचन कपिलसिध्दमल्लिकार्जुन\nमहालिंगाच्या हृदयात ग्रंथित होऊ घा\nआमच्या एका वचनाच्या पारायणास\nव्यत्साचे एक पुराण पारायण होई न सम\nआमचे एकशे आठ वचनांच्या अध्ययनास\nशत रूद्रादि असे न सम\nआमुच्या एक हजार वचनांच्या पारायणास\nगायत्रीचे एक लक्ष जप न होई समान\nकपिलसिद्ध मल्लिकार्जुन (शिवयोगी सिध्दरामेश्वर व. ८५९)\nसोलापूरचे सिध्दरामेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे लिंगायतांज्या आचार व बिचाराला शरणांचे वचनेच अधार शास्त्र होया लिंगायत धर्मानुयायांनी वचनांचे पारायण आणि अध्ययन करावयास हवे. बहुतेक लिंगायत मठात अपले मूळ साहित्य असलेले वचन साहित्य सोडून कन्नड भाषेवरील प्रेमापेक्षा संस्कृत भाषेविषयी त्यांचा अभिमान वाढत चालला आहे. याचा परिणाम म्हणून त्यांच्यात व त्यांच्या अनुयायी लोकांत अप्रत्यक्षपणे सांप्रदायिक आचरण रूजले आहेत. ज्ञानपिपासेच्या ट्टष्टीकोनातून संस्कृत भाषेचा अभ्यास केल्यास कांहीच हरकत नाही. पण संस्कृतमधे असलेले सर्व मान्य असे समजून कित्येक लिंगायत धर्माचे विरूध्द असलेल्या तत्वांना स्वत:ला विकून घेतलेले आहेत.\nअसे अध्ययन केल्यास त्याचे फळ म्हणून स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. सत्यार्थ निर्णय घेताना शास्त्र प्रमाणापेक्षा स्वानुभव प्रमाणाच श्रेष्ठ मानून लिंगायतांनी विश्वास ठेवावा. या कारणे मुढ संप्रदत्यापेक्षा सत्य हेच श्रेष्ठ समजून स्वतंत्रपणे विचार करणाराच खरा लिंगायत होय.\nलिंगायत धर्मगुरु गुरु बसव लिंगायत शब्दाचा अर्थ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/page/2/", "date_download": "2018-10-15T22:36:16Z", "digest": "sha1:JNCRSGTN4HAZHVWVT7PCBOOEISZXTYHA", "length": 19480, "nlines": 159, "source_domain": "pcmcnews.in", "title": "PCMC News Marathi – Page 2 – All latest news, breaking news happened in current affairs and keep yourself updated with latest happenings.", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भा…\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली : वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ का…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nऔरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला लाथ मारल्याचं समोर आल…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्य…\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला द…\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची …\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nपिंपरी पालिका मुख्यालयावर पडतो आहे वाहन भार\nपिंपरी-चिंचवड : शहरात वाहनतळांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, शहराचा प्रशासकीय कारभार जेथून चालतो, …\nVIDEO : अर्धा डझन पोरींना फसवलं, आणि बाईच्या नादा पाई बायोको आणि मुलालाच संपवलं\nPCMC News Team June 12, 2018\tचिंचवड, ठळक बातम्या, महाराष्ट्र 28\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nराज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nआमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \nप्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. …\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nPCMC News Team December 30, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on ‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nअजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nPCMC News Team December 29, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं, अशी मागणी काही आंदोलकांनी केली होती. मात्र त्याआधीच समन्वयकांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलं. त्यामुळे दुसऱ्या गटानं जिल्हाधिकाऱ्यात तोडफोड केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन न स्वीकारल्यानं तोडफोड झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. …\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला दोष देत एखादीनं नाद सोडून दिला असता आणि दुसरा फोन घेतला असता. परंतु मोबाईलचा नाद सोडून न देता या शिक्षिका असलेल्या या तरूणीनं एखाद्या डिटेक्टिव्हच्या चिकाटीनं व गुगलच्या सेवांचा लाभ घेत मोबाईलचोराला पकडलं. बहाद्दर मुली …\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nअकोला : संपूर्ण महाराष्ट्रात आज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं बंद पुकारला आहे. अकोला जिल्ह्यातही आज सकाळपासूनच या बंदचा परिणाम दिसून येतोय. घोषणा, आंदोलन, रॅली आणि काही ठिकाणच्या तोडफोडीच्या घटनांनी राज्यभरात या बंदची विविध रुपं पाहायला मिळाली. मात्र, अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये या आंदोलनाचं एक वेगळंच रुप पहायला मिळालं. मराठा समाजाच्या मागण्या …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/venues/430565/", "date_download": "2018-10-15T22:25:37Z", "digest": "sha1:7QHIQLVTZQQKXIMKBSMSXBI562UWASZ6", "length": 4544, "nlines": 64, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "Sangam Hotel Tiruchirappalli - लग्नाचे ठिकाण, तिरूचिरापल्ली", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nशाकाहारी थाळी ₹ 400 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 650 पासून\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 10\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nजेवणाचा प्रकार Chinese, Italian\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 5,000 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 650 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 650/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 340 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 650/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 250 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 650/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/354/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7_%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%89", "date_download": "2018-10-15T20:56:17Z", "digest": "sha1:XZMDUCKLKEVLP4SYWNQK36LXXE5BYUYC", "length": 8694, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nविकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा - प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे\nगेवराई शहरातील मागच्या सतरा वर्षांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले आहे.\nगेवराई नगर पालिका निवडणुकीत आ. अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर पिसाळ आणि प्रभागातील सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.\nयावेळी तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. अमरसिंह पंडित हे अतिशय अभ्यासू आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व आहे. वरिष्ठ सभागृहात त्यांनी गेवराईच्या विकासासंदर्भात अनेक मुद्दे मांडले. शेती आणि पाणी या विषयावर सातत्याने सरकारला धारेवर धरण्याचे काम पंडित करत आहेत. खासदार शरद पवार साहेब या वयातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पोटतिडकीने बोलतात त्यांचे कृषी विषयक धोरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मार्गदर्शक ठरत असल्याचे पुणे येथील कार्यक्रमांमध्ये मोदीजींनी मान्य केले असल्याचे तटकरे यांनी सांगितले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना तटकरे म्हणाले की, आज जे आमच्या पक्षाचे आहेत तेच आमचे आहेत आणि त्यांनाच निवडून देण्याचे आवाहन तटकरे यांनी केले.\nया सभेला आ. विक्रम काळे, बीड जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, आ.अमरसिंह पंडित, जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.\nस्टार प्रचारकांची यादी जाहिर ...\nमहाराष्ट्रातील आगामी नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणूकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, आमदार, युवक, युवती अशा सर्वांचा यात समावेश आहे. ...\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे भाजप व कर्नाटकच्या राज्यपालांना मोठी चपराक - जयंत पाटील ...\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे भाजप व कर्नाटकच्या राज्यपालांना मोठी चपराक आहे. १५ दिवस मुदत देऊन बहुमत सिद्ध करायला देणे हा निर्णय कसा चुकीचा आहे हे यातून सिद्ध होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकातील सत्तास्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.काँग्रेस व जनता दल यांनी एकत्र येऊन ११४ आमदारांची संख्या गाठली. यामुळे विजय कोणाचाही झाला तरी सगळ्यात जास्त आमदार असणाऱ्यांना सत्ता स्थापन करू न देणे हा लोकशाहीचा अपमान आहे. सरका ...\nअमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमणूक केलेल्यांनी बारामतीत येवून टीवटीव करू नये ...\nविधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर,दौंड, जेजुरी भागांचा दौरा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेतली.यावेळी बोलताना पवार म्हणाले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमणूक केलेल्यांनी बारामतीत येवून टीवटीव करू नये. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गुरुवा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2018-10-15T22:15:43Z", "digest": "sha1:TICETULITJ6XYPB5NWKMVVPJMDRF4UGE", "length": 5390, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोइंबतूर रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nकोइंबतूर जंक्शन हे तमिळनाडूच्या कोइंबतूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे तमिळनाडूच्या पश्चिम भागातील एक मोठे स्थानक असून ते चेन्नई सेंट्रलच्या खालोखाल दक्षिण रेल्वे क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. केरळ राज्यामधून उत्तरेकडे धावणाऱ्या अनेक गाड्या कोइंबतूरमार्गेच जातात.\nकोइंबतूर−हजरत निजामुद्दीन कोंगू एक्सप्रेस\nतिरुवनंतपुरम सेंट्रल-इंदूर अहिल्यानगरी एक्सप्रेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ नोव्हेंबर २०१५ रोजी २१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/venues/432159/", "date_download": "2018-10-15T21:45:32Z", "digest": "sha1:XRQR4RCJQMAZIBHSNQBKER7JOR2O2WHG", "length": 3099, "nlines": 48, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "Srimathi Alamelu Marriage Hall - लग्नाचे ठिकाण, तिरूचिरापल्ली", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी होय\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, बँक ट्रान्सफर\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 700 व्यक्ती\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2124", "date_download": "2018-10-15T20:54:45Z", "digest": "sha1:4NFJ546CWQASKYJNZ4QNN6GAY4OGC3FY", "length": 4223, "nlines": 48, "source_domain": "mr.upakram.org", "title": "खिडकीतली फुलदाणी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकाल हे चित्र काढले. बसल्याबसल्या डोळ्यासमोर ही चौकट दिसली. कॅमेरा, ट्रायपॉड तयार होता, सहज जमले आणि मलाच आवडले. तब्बल २ सेकंदाचे एक्सपोजर (मराठी) वापरले आहे.\nमस्त चित्र आहे. फोरशॉर्टनिंगचा* तोटा न होता फायदा करून घेणे हे विशेष. माध्यमाची मर्यादा हेच बल करून घेतले\nमला हे चित्र कृष्णधवल करूनही आवडले.\n(*फोरशॉर्टनिंग स्पष्टीकरण: पडद्याच्या खालच्या पट्ट्या क्षितिजसमांतर आहेत, पण वरील पट्ट्या तिरक्या आहेत. कॅमेरा फार जवळ असल्यामुळे असे होते. अन्य कुठल्या चित्रात हा दोष असता, तो इथे उलट फायदाच होतो आहे.)\nमुद्दामहून खिडकीच्या बरोबर समोर उभे न राहता बाजूने चित्र घेतले. त्यामुळे त्या मागच्या वेनिशन पट्ट्या छान दिसू लागल्या. मी चित्रावर ते लहान केल्याखेरीज काही संस्कार केलेले नाहीत. कृष्णधवल करून बघते. सुचवणी आणि प्रोत्साहनाबद्दल आभार. :-)\nमांडणी, रचना आवडली. बॅकलिट पट्ट्या परिणामकारक वाटतात. चित्राचा वरील भाग थोडासा क्रॉप केला असता तर अजून आवडले असते.\nचित्र छान आहेच मला आवडली ती स्वाक्षरी .. मृ :)\n\"मृ\" बघून पफिल्म्स डिव्हीजनच्या फितींखाली \"फि\" यायचा (अजूनही येतो) त्याची आठवण झाली\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nश्रावण मोडक [03 Nov 2009 रोजी 11:13 वा.]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_15.html", "date_download": "2018-10-15T22:12:09Z", "digest": "sha1:VMXGDURI7R3CQERYNMB425RXCP7MFAPI", "length": 7394, "nlines": 56, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "संस्कृती पैठणीतर्फे शहीद जवान मातेचा नेऊरगाव येथे आदरयुक्त सत्कार - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » संस्कृती पैठणीतर्फे शहीद जवान मातेचा नेऊरगाव येथे आदरयुक्त सत्कार\nसंस्कृती पैठणीतर्फे शहीद जवान मातेचा नेऊरगाव येथे आदरयुक्त सत्कार\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १५ मार्च, २०१७ | बुधवार, मार्च १५, २०१७\nसंस्कृती पैठणीतर्फे शहीद जवान मातेचा नेऊरगाव येथे आदरयुक्त सत्कार\nपुरणगाव आत्मा मालिकमध्येही सत्कार\nजळगाव नेऊर - नेऊरगाव ता.येवला येथील शहीद जवान गुलाब कदम यांची वीरमाता सौ.पुष्पाबाई संपत कदम यांचा आदरयुक्त सत्कार संस्कृती पैठणी जळगाव नेऊर यांचे वतीने पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे, संस्कृती पैठणी संचालक दत्तु वाघ यांचे हस्ते पैठणी, शाल व गुलाब पुष्प देवून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृती पैठणी चे संचालक दत्तु वाघ यांनी केले.\nयावेळी नेऊरगाव येथील तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष भाऊसाहेब कदम, शहीद गुलाब कदम यांचे बंधु सोमनाथ कदम, चंद्रभान कदम, सामाजिक कार्यकर्ते उद्धव बोराडे, सुर्यभान बोराडे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गणेश पेंढारी, सुभाष कदम, शेखर कदम, बाळु कुर्हाडे, विठ्ठल बोराडे, नामदेव वरे, नानासाहेब कुर्हाडे, अंकुश कदम,पोलीस हवा. उगलमुगले, पत्रकार बापूसाहेब वाघ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.\nसंस्कृती पैठणीतर्फे पुरणगाव आत्मा मालिक मध्येही सत्कार- पुरणगाव ता.येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरूकुलात जागतिक महीला दिनाचे औचित्य साधुन जळगाव नेऊर येथील संस्कृती पैठणीतर्फे पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे व संस्कृती पैठणी संचालक दत्तु वाघ यांचे हस्ते प्राचार्या विद्या सांगळे व उपप्राचार्या आरती मनमाडकर यांचा शाल ,ट्राॅफी व गुलाब पुष्प देवून यथोचीत सत्कार करण्यात आला.\nयावेळी संत सेवादास महाराज, पुरणगाव आत्मा मालिक कार्यालयीन अधिक्षक प्रमोद शेलार, पत्रकार बापूसाहेब वाघ, पो.हवा.उगलमुगले आदी शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.\nफोटोखाली - संस्कृती पैठणीतर्फे नेऊरगाव ता.येवला येथे शहीद जवान मातेचा आदरयुक्त सत्कार करताना पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे, संस्कृती पैठणीचे संचालक दत्तु वाघ, तंटामुक्तीचे भाऊसाहेब कदम, पत्रकार बापूसाहेब वाघ आदी मान्यवर.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23903", "date_download": "2018-10-15T21:37:45Z", "digest": "sha1:YPTU75T4CTY4JN5OI75DQFX46UR6F22L", "length": 4058, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पूर्व आशिया : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पूर्व आशिया\n२१ मार्च रोजी एका अतिशय विलक्षण कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग आला. गांधीजींचा संदेश देण्यासाठी सायकलीवर १३ देश फिरून आलेले वर्ध्याचे ज्ञानेश्वर येवतकर ह्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आकुर्डी येथील सायकल मित्र अभिजीत कुपटे ह्यांच्या 'सायकल रिपब्लिक' येथे झाला. ज्ञानेश्वर ह्यांचे अनुभव ऐकणं हा अतिशय रोमांचक अनुभव होता. म्यानमार, थायलंड, लाओस, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान, दक्षिण कोरीया, चीन, जपान अशा तेरा देशांमधले त्यांचे अनुभव थक्क करणारे होते.\nRead more about एका अवलियाची भेट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24470", "date_download": "2018-10-15T22:49:10Z", "digest": "sha1:OVVQECMAU3TGHCA7B6DLPWUVIZRRUGVH", "length": 4233, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळ - प्रा. मिलिंद जोशी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळ - प्रा. मिलिंद जोशी\nखेळ - प्रा. मिलिंद जोशी\nखेळ -प्रा. मिलिंद जोशी\nखेळ (लेखक प्रा. मिलिंद जोशी) - वार्‍यावर लहरणारा दुपट्टा\nप्रा. मिलिंद जोशी लिखित 'खेळ'हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला व तो वाचनातही आला. प्रा. मिलिंद जोशी हे माझे समवयीन असले तरीही त्यांचा व्यासंग आणि वक्तृत्व हे एखाद्या ज्येष्ठ वयाच्या साहित्यिकासारखे आहेत. मी त्यांच्या व्याख्यानांचा चाहता आहे. त्यांचे इतर साहित्य मी आजवर वाचलेले नाही. त्यांच्यातील कथाकार कसा आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने खेळ हा संग्रह वाचला.\nह्या कथासंग्रहातील कथांची अनेक बरी-वाईट वैशिष्ट्ये जाणवली व त्याबाबत एक वाचक म्हणून कथन करत आहे.\nखेळ - प्रा. मिलिंद जोशी\nRead more about खेळ -प्रा. मिलिंद जोशी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/10/insects.html", "date_download": "2018-10-15T22:24:15Z", "digest": "sha1:W2PJBLR3GFZVBMKYGFFPPU3ZWMAYZCJR", "length": 19515, "nlines": 167, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Insects : लोखंड खाणारं झाड", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nInsects : लोखंड खाणारं झाड\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : लेख, सामाजिक\n हे आपण विज्ञानात शिकलेलो आहोत. झाडं मुळांद्वारे क्षार आणि पाणी घेतात. हवेतील कार्बनडाय ऑकसाईड आणि सूर्यप्रकाश यांच्या मदतीने हरितद्रव्याचे पृथ्थकरण करतात. हे सगळं आपल्याला माहित आहे. काही झाडंतर कीटक खाऊन उदरनिर्वाह करतात हेही आपल्याला माहित आहे.\nपण झाडं लोखंडही खातात हे आपल्याला माहित काय मी माझ्या शेजारील शेतात असं झाड पाहिलं आहे. हा लोखंड खाण्याचा प्रकार म्हणायचा कि अन्य काही हे आपण ठरवायला हवं.\nझाला काय होतं. शेजारील शेतकऱ्याने त्याची विहिरीतली मोटर ( पाण्याचा विजेवर चालणारा पंप ) विहिरीच्या शेजारील झाडाला तारेने जखडून टाकला होता. झाडाच्या खोडाभोवती आदीच तीन मिलीमितारच्या जाडीच्या तारेचे चांगले बोटभर जाडीचे वेटोळे घातलेले. ही घटना चारपाच वर्षापूर्वीची.\nपरवा मी ते झाड जवळून पाहिलं तेव्हा लक्षात आलं पूर्वी खोडाच्या वरील बाजूने असलेले तारेचे वेटोळे आता बोटभर खोडात शिरलेले आहेत. वरून खोडाच्या सालीचा एकसंध लेप तयार झाला आहे. मी त्या एकसंध खोडावरील काही भाग खोलवर टोकरून पाहिलं तेव्हा लक्षात आलं कि आतील बोटभर जाडीचे तारेचे वेटोळे विरघळून गेले आहेत. म्हणूनच मी आजच्या पोस्टला नाव दिलंय - लोखंड खाणारं झाड. अर्थात कोणत्याही झाडाभोवती करकचून तारेचा असा विळखा घातला ते प्रत्येक झाड अशाच रीतीने ती तर खाऊन टाकेल हे नक्की.\nआज दुसरा कुठलातरी चांगला विषय डोक्यात आला नाही का \nआभार यतिनजी. आज पहिल्यांदा तू मला माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया दिली आहेस. यापुढे इथे आणि अशाच प्रतिक्रिया मिळतील हि अपेक्षा. आणि अगदी प्रांजळ प्रतिक्रिया दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. मी मुद्दामच हि पोस्ट टाकली. मला पहायचं होतं मी असलं काही लिहिला तर माझ्या रसिक वाचकांना काय वाटतं ते. ठीक आहे यापुढे अशा प्रकारचं काही लिहिणार नाही.\nमित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. हे सारं गंम्मत म्हणुन लिहिलं. छाया चित्रं वास्तव असली तरी माझ्या लिखाणाला शास्त्रीय आधार नाही.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nShivsena, RPI : राम नसलेला आठवले\nShiv sena, BJP, MNS : शिवसेनेतली आनंदीबाई\nBJP, Shiv sena : लाचार उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी ...\nDiwali Greetings : दिवाळी माझ्या बैलाची\nShivsena, BJP, NCP : शरद पवारांची गुगली\nInsects : लोखंड खाणारं झाड\nMarathi Movie : प्रकाश बाबा आमटे\nShiv sena, BJP : शिवसैनिका हे वाच रे \nShiwsena On Facebook : फेसबुकवरची शिवसेना\nShiv Sena, BJP, NCP : शिकवण शिवरायांची आणि उद्धवरा...\nDussehra, Dasara : दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/839?page=111", "date_download": "2018-10-15T21:23:11Z", "digest": "sha1:IMDZLWAZVOKDSDI2LXVA6NWFMHB3KEKJ", "length": 14148, "nlines": 199, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपक्रम : शब्दखूण | Page 112 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली /उपक्रम\nगण गण गणात गणपती - अनादी तू अनंत तू (गणेश स्तवन)- योग\nRead more about गण गण गणात गणपती - अनादी तू अनंत तू (गणेश स्तवन)- योग\nवंदे गणपतीम् : उपासक (प्रीती ताम्हनकर)\nमंडळी, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा\nगेल्या वर्षी, श्री गणरायाच्या कृपेने, कु. प्रीति ला प्रसिद्ध गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांनी शिष्या म्हणून स्वीकारले\nवीणाताईंनी शिकवलेली ही संस्कृत गणेश वंदना मायबोली गणेशोत्सवात आपणा सर्व रसिक भक्तांसमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.\nमायबोली गणेशोत्सव २०१० सांस्कृतिक कार्यक्रम\nRead more about वंदे गणपतीम् : उपासक (प्रीती ताम्हनकर)\nहितगुज दिवाळी अंक २०१०- घोषणा\nदरवर्षी हितगुज दिवाळी अंकातून आपण काही आगळेवेगळे देण्याचा आवर्जून प्रयत्न करतो. शब्ददिंडीच्या या उज्ज्वल परंपरेनुसार, यंदा आम्ही घेऊन आलो आहोत 'चार संकल्पनांवर आधारित अंकाचा प्रस्ताव'.\nया चारही संकल्पनांची आपण विस्तृत ओळख करून घेऊ या\nRead more about हितगुज दिवाळी अंक २०१०- घोषणा\nसर्व्हे रिपोर्टः विभाग- आरोग्य\nया विभागात १३ प्रश्न होते आणि त्यातील एक वगळता सर्व अनिवार्य होते. महिलांची स्वत:च्या शारीरिक/मानसिक आरोग्यविषयक जागरूकता या भोवती सर्व प्रश्न योजले होते.\nहा भाग वाचायला सुरवात करण्याआधी कृपया प्राथमिक माहिती पूर्ण वाचावी.\nपाळी, सेक्स, गर्भधारणा याबद्दलची शास्त्रीय माहिती कुठून मिळाली \nया प्रश्नाला उत्तर देताना एकापेक्षा जास्त पर्याय निवडता येणे शक्य होते. एकूण पाच पर्याय असल्यामुळे एकूण ३१ प्रकारे पर्यायांची निवड करणे शक्य होते. पैकी २३ प्रकार निवडले गेले.\nRead more about सर्व्हे रिपोर्टः विभाग- आरोग्य\nमायबोली गणेशोत्सव २०१० स्पर्धा घोषणा\nसांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा घोषणा:\nमायबोली गणेशोत्सव २०१० घेऊन येत आहे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, श्राव्य कार्यक्रम आणि अवांतर बरेच काही.\nज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी जाहीर करत आहोत. तसेच लहान मुलांच्या कलागुणदर्शनाच्या तयारीस आवश्यक वेळ देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे नियम आधी जाहीर करत आहोत.\nRead more about मायबोली गणेशोत्सव २०१० स्पर्धा घोषणा\n१. दिवाळी अंकासाठी पाठवायचे साहित्य ५ ऑक्टोबर २०१० (पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत)संपादकमंडळाकडे पोहोचले पाहिजे.\n२. दिवाळी अंकासाठी स्वलिखित आणि संपूर्णपणे अप्रकाशित साहित्य पाठवावे.साहित्य सॉफ्ट कॉपीमध्ये आणि देवनागरी लिपीमध्येच पाठवावे. देवनागरीत नसलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही.\n३. साहित्य पाठवताना शक्यतो व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या नियमांत बसेल असे पहावे.\nग्रामीण महिलांचे आरोग्य-बचत गट-नवी संधी\nसामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांना एक विनंती.\nकृपया खालील लिन्क पहाव्यात आणि आप आपल्या भागातील महिला बचत गटांना ह्या कामी पुढाकार घेण्यास उद्युक्त करावे, सहकार्य करावे. मी माझ्या परिसरातील अन संपर्कातील सर्वांना माहिती देतो आहे.\nRead more about ग्रामीण महिलांचे आरोग्य-बचत गट-नवी संधी\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nसर्व्हे रिपोर्टः विभाग- स्वतःविषयी\nया भागात ६ प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते. यातील सर्व प्रश्न अनिवार्य होते. आपल्या स्त्री म्हणुन असलेले भूमिकांच्या पलिकडे जाऊन स्त्रीत्वाबद्दल, त्या आधी स्वतःच्या व्यक्तित्त्वाबद्दल विचार करण्यास उद्युक्त करावे या हेतूने हे प्रश्न योजले होते. सर्वच प्रश्नांना अतिशय मनमोकळेपणे उत्तरे आली.\nहा भाग वाचायला सुरवात करण्याआधी कृपया प्राथमिक माहिती पूर्ण वाचावी.\nतुमचे छंद आणि तुम्ही आठवड्याभरात त्यासाठी किती वेळ देऊ शकता\nRead more about सर्व्हे रिपोर्टः विभाग- स्वतःविषयी\nहितगुज दिवाळी अंक २०१० - नांदी\nRead more about हितगुज दिवाळी अंक २०१० - नांदी\nदिवाळी अंक लेखन मालकीहक्क (Copyright)\nमालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा:\nहितगुज दिवाळी अंकाच्या वाढत्या लोकप्रियतेला लक्षात घेता आम्हाला दिवाळी अंकासाठी आपण पाठवत असलेल्या कुठल्याही प्रवेशिकेच्या मालकीहक्काविषयी ( Copyright information ) स्पष्टीकरण आपल्या संरक्षणासाठी देणे महत्त्वाचे वाटते. यासाठीचे नियम खालीलप्रमाणे असतीलः\nRead more about दिवाळी अंक लेखन मालकीहक्क (Copyright)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mayurjoshi.com/category/media-quotes/?filter_by=random_posts", "date_download": "2018-10-15T21:46:42Z", "digest": "sha1:NVJGG4TIQMLFGNXEPG5K75DA2V7LZP7S", "length": 4173, "nlines": 77, "source_domain": "mayurjoshi.com", "title": "Media Quotes | Mayur Joshi", "raw_content": "\nस्टार्टअप मधील व्यावसायिकांना खास करून मराठी स्टार्टअप्सना युनिकॉर्न स्टार्टअप ही फारशी परिचित संज्ञा नाही. २०१३ मध्ये ऐलीन ली नावाच्या एका व्हेंचर कॅपिटॅलिस्ट मॅडमने न्यूयॉर्क टाईम्स मध्ये...\nभारत सरकार कोणाला स्टार्टअप म्हणतं \nजगात क्वचितच कुठे स्टार्टअप या संज्ञेची व्याख्या केली गेली आहे. स्टार्टअपला वेळेच्या किंवा विक्रीच्या मापदंडात बसवू नये असा म्हणतात. पण व्याख्या केली नाही तर...\nएखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं \nबरेच जण आजकाल उबरचे मोबाईल एप्लिकेशन वापरतात. उबेर हि आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त व्हॅल्युएशन मिळालेली कंपनी मानली जाते. दहा वर्षांपूर्वी चालू झालेल्या या कंपनीचे आजचे बाजार...\nस्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ \nसध्या स्टार्टअप या शब्दाने व्यवसाय क्षेत्रात नुसता धुमाकूळ घातला आहे, सगळ्या वर्तमानपत्रात, इंटरनेट साईट्सवर कोणी किती पैसे गुंतवणूकदार कडून उभे केले, कोणत्या स्टार्टअपच व्हॅल्युएशन किती झाल याची...\nस्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ \nएखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_35.html", "date_download": "2018-10-15T22:29:20Z", "digest": "sha1:QXTHHO36VVVZMHL5OXXSN3KOKIOHHOYH", "length": 6776, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "कालिका प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » कालिका प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे\nकालिका प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २९ मार्च, २०१७ | बुधवार, मार्च २९, २०१७\nकालिका प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे\nयेथील कालिका प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बहारदार नृत्यांनी आपल्या पालकांची व मान्यवरांची मने जिंकली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शूळ, उद्योगपती सुशील गुजराथी, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, अतुल पोफळे, बबन सुरासे, संजय परदेशी, सोहन आहेर, उमेश कंदलकर, सुरेश कासार,माजी नगरसेवक संजय कासार, मनोज कायस्थ, आदि उपस्थित होते. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. मुलांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर केली. कोळीगीते, शेतकरी गिते, भक्तीगीते तसेच गौवळणी सादर करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रंजना आहेर व शोभा आहेर यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री ठाकूर यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत व सत्कार केले. तसेच शाळेच्या वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश आहेर, राहुल खंडीझोड, नंदन बोरसे, आशुतोष सोनवणे, विठ्ठल शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)\nफोटो कॅप्शन - कालिका प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात कलागुण सादर करताना विद्यार्थी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_68.html", "date_download": "2018-10-15T22:09:58Z", "digest": "sha1:KJO775VDY74WOEIDTPVAHVNRYRVV6JIO", "length": 6084, "nlines": 52, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "गणेशपुर येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » गणेशपुर येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन\nगणेशपुर येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १० मार्च, २०१७ | शुक्रवार, मार्च १०, २०१७\nगणेशपुर येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे\n तालुक्यातील गणेशपुर (सुकी) येथे भगवान शंकर, पिंड, नंदी, विठ्ठल रुख्मिणी व संत जनार्दन स्वामी यांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा १५ मार्च रोजी होणार आहे. त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे.\nगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने उत्तराधिकारी श्री श्री १००८ महांडलेश्‍वर स्वामी शांतिगिरीजी महाराज व महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने तालुक्यातील गणेशपुर (सुकी) येथे आयोजीत मुर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त ता. १२ मार्च रोजी ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव (मालेगाव), ता. १३ मार्च रोजी ह.भ.प. वाल्मिक महाराज टाकळीकर, व १४ मार्च रोजी ह.भ.प. संदिपान महाराज (बाजाठाण आश्रम) यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यांत आले आहे. तसेच कार्यक्रम कालावधीत दररोज पहाटे काकडा भजन, दुपारी यज्ञपुजा, सायंकाळी हरिपाठ व रात्री किर्तन असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. ता. १५ मार्च रोजी पालखी मिरवणुक होऊन स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत मुर्ती प्राणप्रतिष्ठा, प्रवचन व महाप्रसाद होणार आहे. तरी भाविकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/45503", "date_download": "2018-10-15T21:34:06Z", "digest": "sha1:SNE27LM4SBZY67U6CXV7KO2YIM2YGSW6", "length": 5047, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संहिता | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संहिता\nसंहिता बद्दल काय वाटलं\n'संहिता'च्या खेळांचं वेळापत्रक लेखनाचा धागा\nमे 25 2015 - 11:40pm माध्यम_प्रायोजक\nनाटक आणि मी - उत्तरा बावकर लेखनाचा धागा\nवाचायलाच हवी अशी 'संहिता' लेखनाचा धागा\nसंहिता- पुणे प्रिमीअर वृतांत लेखनाचा धागा\n\"संहिता\" - प्रिमियर फोटो वृतांत लेखनाचा धागा\nसंहिता चित्रपटाच्या पुण्यातील प्रथमखेळ पुर्वसमयी घेतलेली प्रकाशचित्रे लेखनाचा धागा\nसंहिता - प्रत्येकाची लेखनाचा धागा\n'संहिता' प्रीमिअर सोहळा लेखनाचा धागा\nसार्थकतेच्या शोधात .... संहिता लेखनाचा धागा\n\"संहिता\" माझ्या नजरेतून... लेखनाचा धागा\nसंहिता - मनात दडलेली\nसौभाग्यवती मालविकादेवी सत्यशील जहागिरदार - सुमित्रा भावे लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/crime-bogus-medicine-making-28008", "date_download": "2018-10-15T22:05:58Z", "digest": "sha1:VTDMWUIA5UDOJ3AE5EFABZPX4YA5Y4UR", "length": 12731, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime on bogus medicine making बनावट औषधे तयार करणाऱ्यांना दणका | eSakal", "raw_content": "\nबनावट औषधे तयार करणाऱ्यांना दणका\nरविवार, 29 जानेवारी 2017\nमुंबई, ठाण्यासह बुलडाण्यात एफडीएची कारवाई\nमुंबई, ठाण्यासह बुलडाण्यात एफडीएची कारवाई\nमुंबई - दक्षिण मुंबईतील बनावट सौंदर्यप्रसाधने तयार करणाऱ्या कंपनीवर छापा घातल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई, ठाण्यासह बुलडाण्यातही अशा कंपन्यांना दणका दिला आहे. दहिसर येथे सिप्ला कंपनीची बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपनीविरोधात \"एफडीए'ने कारवाई केली आहे. ठाण्यात बनावट सौंदर्यप्रसाधने तयार करणाऱ्या कंपनीवर आणि औषधांबाबत ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या वितरकावर कारवाई करण्यात आली. बुलडाणा येथील बनावट सौंदर्यप्रसाधने तयार करणाऱ्या कंपनीवरही कारवाई केली. कुलाबा येथील विक्रेत्याकडे बनावट औषधांचा साठा असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यातून ही औषधे दहिसर येथील \"साई शिवाई फार्मा' कंपनीतून येत असल्याचे स्पष्ट झाले.\nकंपनीचा मालक निर्मल खतवानी याच्याकडे चौकशी करून 35 इन्हेलर कंटेनर ताब्यात घेतले. याबाबत सिप्ला कंपनीकडे चौकशी केली असता या उत्पादनाची तारीख, बॅच क्रमांक आदी या कंपनीच्या उत्पादनाशी जुळून आले नाही. त्यामुळे \"एफडीए'ने खतवानीविरोधात गुन्हा दाखल केला.\n\"एफडीए'च्या ठाणे कार्यालयाने वसई पूर्व येथील बनावट सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपनी व दुकानांवर छापा घातला. या कारवाईत दहा लाखांच्या उत्पादनासाठी लागणारे साहित्य व कच्चा माल जप्त करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देणाऱ्या आयुर्वेदिक औषधांच्या वितरकावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडे 10 लाख 55 हजारांचा आयुर्वेदिक औषधांचा साठा सापडला. बुलडाणा येथेही बनावट सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणाऱ्या दुकानावर एफडीए अधिकाऱ्यांनी छापा घातला. बनावट सौंदर्यप्रसाधनांतील काही घटकद्रव्ये शरीरास अपायकारक असू शकतात, त्यामुळे नागरिकांनी परवाना असलेल्या उत्पादकांची उत्पादनेच वापरावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी केले आहे.\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\n बेपत्ता झालेल्या मुलाचा सांभाळ\nकेडगाव, जि. पुणे - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेला अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T21:47:27Z", "digest": "sha1:5RIHAD2PXIWZSOQ7OYCDLM6DT6PDAU7F", "length": 7235, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात चार गावठी पिस्तुलं जप्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाताऱ्यात चार गावठी पिस्तुलं जप्त\nअडीच लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक\nसातारा, दि. 21 (प्रतिनिधी) –\nसातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एकाचवेळी तब्बल चार\nपिस्तूलं जप्त केली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. चार गावठी पिस्तूल, तीन जिवंत राऊंड, दोन मोबाइल असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये आठ पिस्तुले जप्त झाली त्यामुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्रांचा व्यापार चव्हाट्यावर आला आहे.\nयाप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची विक्रम जगताप, अजय खवळे, धनाजी मदने, शुभम शिंदे (सर्व रा. नेर व औंध ता. खटाव) अशी नावे आहेत. विक्रम जगताप याला स्थानिकक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल सापडले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याने आणखी तिघांना पिस्तूल विकल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी सर्व संशयितांच्या मुसक्‍या आवळल्या. संबंधित पिस्टल बिहार येथून आणल्या असल्याची माहिती समोर येत आहे.\nपोलीस अधिक्षक पंकज देशमुख, पो.नि. पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसने, पोलीस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, ज्योतिराम बर्गे, मधुकर गुरव, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, वैभव माळी, अमोल जाधव, अनिल खटावकर, मारुती अडागळे, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनरबळीसाठी जीवंत गाडण्याचा प्रयत्न\nNext articleविडणी अपघातातील फरार ट्रकचालक जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/09/indian-politics_28.html", "date_download": "2018-10-15T22:25:55Z", "digest": "sha1:FFH4H4SDCAAQPBUASGPQ7NVRTDL5MJYV", "length": 19584, "nlines": 200, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Shiv Sena, BJP, MNS : विधानसभेला दिवस गेले", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nShiv Sena, BJP, MNS : विधानसभेला दिवस गेले\nयुती तुटली आघाडी बिघडली. आणि बघता बघता विधानसभेची सगळी गणितच बिघडली. गेली दहाबारा दिवस मी राजकीय घडामोडींवर लिहितो आहे. माझं लिखाण रसिक वाचकांच्या पसंतीस उतरतं आहे. युतीचा आणि आघाडीचा काडीमोड झाल्यानंतर आता प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला समोर जाणार आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांसोबत मनसेही रिंगणात आहे. त्यामुळेच विधानसभेच्या पोटी पाच मुलांनी जन्म घेतला आहे असे मला वाटले. आणि त्याच कल्पनेतून माझ्या या राजकीय वात्रटिकेने जन्म घेतला. मला विश्वास आहे रसिक वाचकांना हि राजकीय वात्रटिका नक्की आवडेल.\nसहाच महिन्यात दिवस गेले\nजुळे नव्हे , तिळे नव्हे\nकळत नव्हतं तिला यांना\nपांचाळे तर नकोच पोटी\nम्हणे,\" नको जुळे, तिळे .\"\n\" जगलं तेवढंच मिरविण,\" म्हणली\nखूप सुरेख वात्रटिका आहे. पण थोडी वाढवता आली तर पहा.\nप्रथमेश प्रतिक्रियेबद्दल आभार. तुम्हाला वात्रटिका आवडली हे पाहून समाधान मिळाले. तुमचा सल्लाही योग्य आहे. प्रयत्न करीन.\n\" जगलं तेवढंच मिरविण,\" म्हणली\n\" घेऊन खांद्यावर.\" हे शेवटचं कडवं. दुधाविना म्हणजे सत्तेशिवाय. कारण आचारसंहिता लागू झाल्यापासून सगळेच पक्ष सत्तेबाहेर आहेत. म्हणजेच सत्तेचं दुध त्यांना मिळत नाही. या या महिनाभरा नंतर जेव्हा निकाल लागतील तेव्हा यातला कुणीतरी एकच पक्ष सत्तेवर येईल. आणि म्हणूनच त्या पक्षाला विधानसभा खांद्यावर घेऊन मिरवेल असे मला म्हणावयाचे आहे.\nपटतंय कि नाही ते नक्की सांग.\nप्रशांत प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.\nयतिन असले कोड मला कळत नाहीत. ट्रिपल A चा अर्थ काय \nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nShiv Sena, BJP, MNS : विधानसभेला दिवस गेले\nBJP, NCP, Ajit Pawar : आघाडीचं घोडं अजित पवारांचा ...\nShiv sena, BJP, NCP : शिवसेनेचा अडेलतट्टूपणा आणि उ...\nNarendra Modi, BJP : मोदींची क्रेझ संपली का \nBJP, Shiwsena : असं असावं युतीच्या जागा वाटपाचं सु...\nGanesh Festival : सत्यनारायण घालू नये\nIndian Festiva l: गणेश चतुर्थी का साजरी करतात \nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1055/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_-_%E0%A4%86._%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2018-10-15T20:56:03Z", "digest": "sha1:TSNU2V7SG6Q4NU626VIWPGOW5OUJTHVD", "length": 8663, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसांगलीत आमचा पराभव बंडखोरांनी केला - आ. जयंत पाटील\n\"सांगली महापालिका निवडणुकीचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र आमचा पराभव बंडखोरांना अनपेक्षितरीत्या मिळालेल्या जास्त मतांमुळे झाला, भाजपमुळे नाही. निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास तब्बल ६६ टक्के नागरिकांनी भाजपला नाकारले आहे. म्हणजेच आघाडीचा विचार जनतेने स्वीकारला,'' असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.\nमहापालिका निवडणूक निकालावर मत मांडताना पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, \"या निवडणुकीत भाजपला ३४, तर आघाडीला ३७ टक्के मते मिळाली. आघाडीच्या बंडखोरांना १० टक्के मते मिळाली. त्यामुळे आघाडीचा पराभव हा भाजपमुळे नाही, तर बंडखोरांमुळे झाला. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव कमी मतांनी झाला. तेथे बंडखोरांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. बंडखोरी टाळण्यासाठी चारचार वेळा बैठका घेतल्या. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.''\nनिकालानंतर पराभूत होणारे ईव्हीएमचे नाव घेतात, पैशाचा वापर झाला हे पराभवानंतर ठरलेले वक्तव्य असते, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर \"निकाल लागल्यानंतर ईव्हीएमबाबत आम्ही काहीही बोललो नसताना त्यांनीच कसे काय विधान केले ईव्हीएम व पैशाबाबत त्यांनाच कशी काय आठवण झाली ईव्हीएम व पैशाबाबत त्यांनाच कशी काय आठवण झाली' असा उपरोधिक प्रश्न जयंत पाटील यांनी केला. आम्ही तसा आरोप करण्याआधीच, लोकांना भेटवस्तूंचे वाटप करा, बॅगा भरून सांगलीला मुक्कामाला जाणार, असे कोण म्हणाले, याची आठवणही पाटील यांनी करून दिली.\nविदर्भातले चित्र बदलणार – सुनील तटकरे ...\nविदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्र येत्या काही कालावधीत निश्चितच बदलेल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. पक्षाच्यावतीने विदर्भ विभागीय बैठकीचे आयोजन आज नागपूर येथे करण्यात आले. या बैठकीत पक्षाच्या आगामी धोरणांबाबत तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमधील पक्षाच्या मोर्चेबांधणीबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी तटकरे यांनी विदर्भातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. २००४ साली राष्ट्रवादीचे ११ आमदार ...\n'सरकार हटाव, शेतकरी बचाव' राष्ट्रवादी किसान मंचचे अभियान ...\nराज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतीमालाला भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले, तरीदेखील सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन बेदखल केले आहे. आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे. ‘शेतकरी विरोधी सरकार हटाव, शेतकरी बचाव’, हा नारा देत येत्या निवडणुकीत भाजप सरकारला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी व्यक्त केला आहे. ...\nयाचना नही रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा ...\nशहापूर येथील संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी, 'याचना नही रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा', असा नारा देत शेतकऱ्यांसाठीचा हा लढा यापुढे अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफी झाली नाही तर सरकारला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा त्यांनी सभेत बोलताना दिला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. जितेंद्र आव्हाड, सुमन पाटील, विद्या चव्हाण, राजेश ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1128/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80%20%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE,%20%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A0", "date_download": "2018-10-15T20:56:34Z", "digest": "sha1:56U4ISOTST44HTQPY6HBUNJZFACPRRTP", "length": 7734, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ माझ्याशी आहे - सुप्रिया सुळे\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला असून महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. सुसुळेंनी इंदापूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी स्त्रियांविषयी केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा तीव्र निषेध केला.\nमहिलांना आणि मुलींना पळवून नेण्याची पुरोगामी महाराष्ट्रात एक आमदार भाषा करत असेल, यासारखा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नाही. पण संघर्षाची वेळ आल्यास हीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी महिलांचा आत्मविश्वासही वाढवला. राम कदम यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी त्यांनी आली. तसेच सुप्रिया सुळेंनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत फडणवीस अद्याप गप्प का जवाब दो, असे आव्हान दिले.\nसंघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शनिवारपासून प्रारंभ ...\nशेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच आग्रही राहिली असून शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका पक्षाने नेहमीच घेतली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक हलाखीमुळे जगणे नकोसे झाले आहे, पण बळीराजाची ही अवस्था पाहूनही सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावासा वाटत नाही. राज्यातील विरोधी पक्षांनी याविरोधात एकत्र येत कर्जमाफी मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा उद्या शनिवार, दिनांक १५ एप्रिलपासून सुरू होत असून पहिल्या दिवशी बुलडाणा व ज ...\nराष्ट्रवादीच्या रणरागिणींचा राम कदमांविरोधात एल्गार ...\nभाजप आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात मुंबईत राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि युवतींनी कदम यांच्या घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला. आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राम कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत कदम यांच्या अटकेची मागणी करण्यात आली.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या फोटोला काळे फासत जोडे मारो आंदोलनही केले. दरम्यान राम कदम यांच्याविरोधात पोलीस एफआयआर दाखल करायला तयार नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला कार ...\nवसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण समारंभ मुंबईत संपन्न ...\nवसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण समारंभामध्ये कृषी, कृषिप्रक्रिया, कृषी साहित्य, कृषी पत्रकारिता, निर्यात, फलोत्पादन, भाजीपाला, फुलशेती, दुग्धव्यवसाय, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील शेतकरी आणि संस्थांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत रविवारी झाला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे श्री. राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष श्री. अविनाश नाईक, सचिव ॲड. विनयकुमार पटवर्धन आणि कोषाध्यक्ष डॉ. बकुळ पटेल तसेच निलय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/11479/", "date_download": "2018-10-15T22:36:00Z", "digest": "sha1:PY46G7LH4GKMVSTTA4D2LLG3UNNFTIHL", "length": 15413, "nlines": 132, "source_domain": "pcmcnews.in", "title": "मराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न ! – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / मराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nAugust 9, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nअकोला : संपूर्ण महाराष्ट्रात आज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं बंद पुकारला आहे. अकोला जिल्ह्यातही आज सकाळपासूनच या बंदचा परिणाम दिसून येतोय. घोषणा, आंदोलन, रॅली आणि काही ठिकाणच्या तोडफोडीच्या घटनांनी राज्यभरात या बंदची विविध रुपं पाहायला मिळाली. मात्र, अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये या आंदोलनाचं एक वेगळंच रुप पहायला मिळालं.\nमराठा समाजाच्या मागण्या आणि एकीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेलं होतं. मात्र आज तेच आंदोलनाचं ठिकाण मंगलाष्टकांच्या मंजुळ स्वरांनी निनादलं. ज्या आंदोलनस्थळी सरकारकडे मागण्यांचं दान मागितलं जात होतं, तिथेच प्रत्येक आंदोलक वधू-वरांना भावी आयुष्यांसाठी शुभेच्छा आणि आशिर्वांदाचं दान देत होतं.\nअकोट तालुक्यातील देऊळगाव येथील तेजस्विनी गावंडेचा विवाह आज अकोला तालुक्यातील गांधीग्रामच्या अभिमन्यू अढावसोबत होता. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सदनमध्ये हा विवाह आयोजित करण्यात आला होता. या लग्नासाठी दोन्हीकडील पाहुणेमंडळी उपस्थित होते.\nवधू तेजस्विनी आणि वर अभिमन्यूसह दोन्हीकडील मंडळींनी लग्नाआधी मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यातूनच पुढे आंदोलनस्थळीच लग्न लावण्याचा निर्णय दोन्हीकडील मंडळी आणि पाहुण्यांनी घेतला.\nवधू-वर आणि पाहुणे मंडळी शिवाजी चौकातील आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घोषणाही दिल्या. त्यानंतर गडबड सुरु झाली लग्नसोहळ्याची.\nआरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टकं सुरु झाली. मराठा समाज आणि आंदोलकांच्या साक्षीनं अभिमन्यू आणि तेजस्विनी वैवाहिक जीवनाच्या सूत्रात बांधले गेले. आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चाची अनेक ऐतिहासिक रुपं अख्ख्या माहाराष्ट्रानं, जगानं अनुभवली आहेत. मात्र, आजचं हे अकोटमधील लग्नाचं रुप या सर्व रुपांपेक्षा काहीसं वेगळं आणि भावनिक म्हणावं लागेल.\nगेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी होणार नाही. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगून नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा संघटनांनी बंदमधून माघार घेतली आहे. या ठिकाणी बंदऐवजी ठिय्या करुन निषेध नोंदवला जाणार आहे.\nPrevious एनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nNext कौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-15T21:01:43Z", "digest": "sha1:QSUOZCZTYQTKK4IPB34LDOQWKJXZSZGG", "length": 6950, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंबाती रायुडूवर दोन सामन्यांची बंदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअंबाती रायुडूवर दोन सामन्यांची बंदी\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अंबाती रायुडूवर बीसीसीआयकडून दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. 11 जानेवारी रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील सामन्यातील त्याच्या वागणुकीसाठी ही बंदी घालण्यात आली आहे.\nदोन सामन्यांच्या बंदीमुळे अंबाती रायडूला आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेस आणि झारखंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. अंबाती रायडू हैदराबाद संघाचं नेतृत्त्व करतो. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.\nसय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 11 जानेवारीला कर्नाटक आणि हैदराबादमधील सामन्यात पंचांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. फिल्ड अंपायर अभिजीत देशमुख, उल्हास विश्वासराव गांधे आणि थर्ड अंपायर अनिल दांडेकर यांनी अंबाती रायडूवर आरोप निश्चित केले होते. रायडूने त्याच्यावरील आरोप स्वीकारले आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयने त्याला चुकीची शिक्षा दिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशाकंबरी पतसंस्थेतील गैरव्यवहारांची चौकशी करा\nNext article‘या’ मोबाइल खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या\n#MeToo: बीसीसीआयच्या ‘या’ उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर आरोप\nमाहिती अधिकाराच्या कक्षेत येण्यास बीसीसीआयचा नकार\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत\nभारताला डिवचण्याचा केला प्रयन्त; स्वतःच झाले ट्रोल…\nवेस्ट इंडिजचा संघ आॅक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर, पुण्यातही रंगणार सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-traffic-police-action-unconscious-driver-92381", "date_download": "2018-10-15T21:54:34Z", "digest": "sha1:BM5M2L5EY4IEWCWKMB7LH7PSACCMUBL2", "length": 11724, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news traffic police action on Unconscious driver बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक शाखेची कारवाई | eSakal", "raw_content": "\nबेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक शाखेची कारवाई\nरविवार, 14 जानेवारी 2018\nजळगाव - विचित्र नंबरप्लेट, ट्रिपलसीट दुचाकीस्वार, फॅन्सी नंबर, सीटबेल्ट न लावणे आदी विविध कारणांस्तव वाहनधारकांविरोधात आज शहरात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. दिवसभरात १६८ केसेस करून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील पंचम हॉस्पिटल, कालिंकामाता चौक, फुले मार्केट आदी ठिकाणी पोलिसांनी वाहन तपासणी केली.\nजळगाव - विचित्र नंबरप्लेट, ट्रिपलसीट दुचाकीस्वार, फॅन्सी नंबर, सीटबेल्ट न लावणे आदी विविध कारणांस्तव वाहनधारकांविरोधात आज शहरात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. दिवसभरात १६८ केसेस करून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील पंचम हॉस्पिटल, कालिंकामाता चौक, फुले मार्केट आदी ठिकाणी पोलिसांनी वाहन तपासणी केली.\nपोलिस निरीक्षक विलास सोनवणे, ज्ञानेश फरतडे, उपनिरीक्षक सतीश जोशी, कर्मचारी विजय जोशी, संजय मराठे, संजय पाटील, अशोक महाजन, धनराज पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, संतोष सोनवणे, महिला पोलिस कर्मचारी ज्योती साळुंखे, सुनीता पाटील, कविता विसपुते, स्वप्नाली सोनवणे यांनी ही कारवाई केली. दंडात्मक कारवाईसह काही खटले न्यायालयात पाठवण्यात आले असून, त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने कारवाई होणार असल्याचे वाहतूक शाखेतर्फे कळविण्यात आले.\nदरम्यान, बेशिस्त वाहन चालकांस कारवाईसाठी थांबवले असता राजकीय पुढारी आमदारांपर्यंत फोन करून दबावाचा प्रयत्न नेहमीच होतो. आज एका वाहनधारकाने तिघा वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. नंतर पोलिस ठाण्यात नेल्यावर त्याने माफी मागितल्याने प्रकरण आपासांत मिटले.\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/early-baldness-higher-heart-disease-risk/", "date_download": "2018-10-15T21:38:37Z", "digest": "sha1:PA7W5VF6OBNYPUMCFYYE7RSXYKYJ6HOV", "length": 10835, "nlines": 127, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "अकाली टक्कल पडलं? मग हृदयरोगाचा धोका अधिक | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी अकाली टक्कल पडलं मग हृदयरोगाचा धोका अधिक\n मग हृदयरोगाचा धोका अधिक\nवयाच्या तिशीत आजकाल पुरुषांना टक्कल पडण्यास सुरूवात होते. तर, काहींचे केस अकाली पांढरे होतात. संशोधकांच्या मते कमी वयात टक्कल पडणं, केस पांढरे होणं यामुळे हृदयरोगाची शक्यता केसांची समस्या नसणाऱ्यांपेक्षा पाच पटींनी वाढते. लठ्ठपणापेक्षा ही दोन कारणं हृदयरोगाच्या समस्येसाठी जास्त कारणीभूत आहेत.\nवयाच्या तिशीतच डोक्यावरचे केस उडालेत टक्कल पडलयं लहान वयातच केस पांढरे झालेत मग जरा तुमच्या हृदयाकडे लक्ष द्या. संशोधकांच्या मते, लहान वयातच टक्कल पडणे, केस पांढरे होणं यामुळे हृदयाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते.\nयासाठी संशोधकांनी भारतातील २००० व्यक्तींचं सर्व्हेक्षण केलं. या व्यक्तींना कमी वयातच टक्कल पडलं होतं किंवा त्यांचे केस अकाली पांढरे झाले होते. युरोपिअन सोसायटी ऑफ कार्डियोलॉजिस्टचं हे संशोधन भारतातील कार्डियोलॉजिकल सोसायटीच्या वार्षिक परिसंवादात मांडलं जाईल.\nपण, ब्रिटीश हार्ट फाउंडेशनच्या मते यामुळे होणारे आजार यावर खासकरून लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.\nडॉ. माईक खाप्टन यांच्या म्हणण्याप्रमाणे, “ज्या व्यक्तींचे केस लवकर गळले किंवा अकाली पांढरे झाले त्यांच्या अभ्यासानंतर अशा व्यक्तींना ज्यांना हृदयरोगाची शक्यता जास्त आहे त्यांना शोधण्यास मदत होईल.”\nअकाली केस पांढरे होणं\nसंशोधनासाठी शास्त्रत्रांनी वयाची चाळीळी गाठलेल्या ७९० लोकांचा अभ्यास केला ज्यांना हृदयाचा आजार होता. त्यांची तूलना १२७० समवयीन पुरुषांशी केली ज्यांना केसाची कोणतीच समस्या नव्हती. प्रक्तेकाची शारारीर तपासणी करण्यात आली.\nसंशोधकांच्या असं लक्षात आलं ही ५० टक्के पुरुष ज्यांचे केस अकाली पांढरे झाले होते त्यांना हृदयाचा आजार होता. तर केसाची कोणतीच समस्या नसणाऱ्या ३० टक्के पुरुषांना हृदयरोगाचा विकार होण्याची शक्यता होती. म्हणजे ज्यांना केसांची समस्या नव्हती त्यांच्या तूलनेत केसांची समस्या असणाऱ्यांना हृदयविकाराची समस्या ५ पट जास्त होती.\nया संशोधनाचे प्रमुख डॉ. कमल शर्मांच्या म्हणण्याप्रमाणे, “काही व्यक्तींमध्ये शरीराचं वय लवकर वाढतं. त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची शक्यता जास्त असते.”\nजपानमध्ये साल २०१३साली करण्यात आलेल्या संशोधनात ३२ टक्के टक्कल असणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराची समस्या असण्याची शक्यता असल्याचं संशोधनातून पुढे आलं होतं.\nअहमदाबादच्या यूएन मेहता इंन्टीट्युटचे डॉ. धामदीप हुमणे यांच्या म्हणण्याप्रमाणे, “अकाली टक्कल पडलेल्यांनी हृदयविकाराकडे लक्ष दिलं पाहिजे. व्यायाम, चांगला आहार आणि कामाचा कमी ताण यांची काळजीपूर्वक सांगड घातली पाहिजे.”\nPrevious article“अवयवदान हीच मानवसेवा, हाच मानवधर्म,” उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू\nNext articleअवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार करताना उपराष्ट्रपती\nदारू सेवनावर नियंत्रणासाठी पॉलिसी करा, कॅन्सरतज्ज्ञांची मागणी\nखरचं मुंबई कुपोषणमुक्त झाली\nपिझ्झा, बर्गरमधल्या कॅलरीजचं मेन्यूकार्ड\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\n…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून\nखोकला, होमिओपॅथी आणि उपचार\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\n‘तो’ 25 वर्षे जगतोय डायलेसिसवर…\nअशी वाचली 375 ग्रॅम वजनाची ‘चेरी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/category/sports-2/", "date_download": "2018-10-15T22:36:17Z", "digest": "sha1:RECRSWKGD2KQOTNZGSWW3KN6IOBBB6NZ", "length": 8513, "nlines": 85, "source_domain": "pcmcnews.in", "title": "क्रीडा स्पर्धा – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / क्रीडा स्पर्धा\n..तर विश्वचषका पूर्वीच मी निवृत्ती घेणार \nAugust 8, 2018\tक्रीडा स्पर्धा\nमुंबई : इंग्लंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना दाखवण्यासाठीच मी पंचांकडून चेंडू मागितलेला, अशी कणखर प्रतिक्रिया व्यक्त करीत भारताचा नामांकित खेळाडू व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला. वांद्रे (मुंबई) येथे झालेल्या ‘रन अ‍ॅडम’ या ऑनलाइन क्रीडा संस्थेच्या …\nकुस्तीपटू सुशीलकुमार विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल\nDecember 30, 2017\tक्रीडा स्पर्धा, ठळक बातम्या, देश\nपिसीएमसी न्यूज – कुस्तीपटू प्रवीण राणाचा भाऊ नवीन राणा आणि त्याच्या सहकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार आणि समर्थकांविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या नवीनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कॉमनवेल्थ आणि सिनिअर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी शुक्रवारी दिल्लीतील के.डी. जाधव मैदानात चाचणी घेण्यात आली. त्यावेळी …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2012/11/blog-post_3795.html", "date_download": "2018-10-15T22:10:08Z", "digest": "sha1:L72AKFC6N4VCOZKGW3XSZ4QFULR36E5Z", "length": 7730, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "शहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवामंच व नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पणती’ सजावट स्पर्धेचे आयोजन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » शहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवामंच व नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पणती’ सजावट स्पर्धेचे आयोजन\nशहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवामंच व नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पणती’ सजावट स्पर्धेचे आयोजन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१२ | बुधवार, नोव्हेंबर १४, २०१२\nदीपावली म्हणजे दीपोत्सव. सर्वांचेच जीवन प्रकाशाने उजळविणारी अन् तेजोमय करणारी. दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण. वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव सर्वचजण प्रकाशाने जणू काही उजळून टाकतात. आकर्षक आकाश कंदिल, फटाक्यांच्या आतषबाजीने अन् लखलखत्या पणत्या जणू काही स्वर्गच जमिनीवर अवतरला की काय असा क्षणभर आभास होतो. आज शहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवामंच व नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पणती’ सजावट स्पर्धेने संत नामदेव समाज मंदिरात लखलखत्या पणत्या पाहून येवलेकर भारावून गेले.\nसालाबादप्रमाणे यंदाही खटपट युवा मंचने ‘पणती सजावट’ स्पर्धेचे आयोजन केले होते. २० महिला व युवतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. आपापल्या घरून पणत्यांना आकर्षक पद्धतीने सजवून स्पर्धेसाठी आणल्या होत्या. समाज मंदिरात प्रत्येक स्पर्धक महिलेने आपापली आकर्षक सजावट केलेल्या पणतीभोवती रांगोळ्या काढून देखणेपण आणले होते. पणत्यांभोवती केलेली सजावट महिलांचे कलागुण प्रदर्शित करीत होते. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके व डी. बी. जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. खटपट युवा मंचचे अध्यक्ष मुकेश लचके, कार्यवाह प्रा. दत्ता नागडेकर, नंदकिशोर भांबारे, रामा तुपसाखरे, रमाकांत खंदारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nखटपट मंचने यावर्षीही पणती सजावट स्पर्धा घेवून महिलांच्या कलागुणांना वाव दिला. आम्ही घरून पणती सजावट करून आणल्या. रांगोळ्या काढल्या, सजावट केली. सजावट केलेल्या सर्वच स्पर्धक महिलांच्या पणत्या आकर्षित करणार्‍या होत्या.\n- माधुरी माळणकर, महिला स्पर्धक\nवसुबारसनिमित्त दरवर्षी पणती सजावट स्पर्धा घेतो. महिलांच्या कलागुणांना या स्पर्धेमुळे वाव मिळतो. महिलांबरोबर युवतीही सहभागी होतात.\n- मुकेश लचके, संस्थापक, खटपट युवा मंच\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://showtop.info/category/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/powershell/?lang=mr", "date_download": "2018-10-15T22:00:46Z", "digest": "sha1:DVMKUM4VBMV7EWJCCSZWRQH6FOZJVMAN", "length": 5991, "nlines": 76, "source_domain": "showtop.info", "title": "वर्ग: PowerShell | दर्शवा शीर्ष", "raw_content": "माहिती, पुनरावलोकने, शीर्ष याद्या, कसे व्हिडिओ & ब्लॉग्ज\nबॅच कसे Regex वापरून Windows PowerShell मध्ये फाइलनाव भाग नाव बदला\nकसे PowerShell विंडो कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nविंडोज PowerShell आजच्या तारीख फोल्डर / निर्देशिका च्या नावाचे फोल्डर / निर्देशिका तयार करण्यास\nइंग्रजी वर्षातला चौथा महिना 13, 2018\nकसे PowerShell विंडो कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nइंग्रजी वर्षातला चौथा महिना 5, 2018\nकसे PowerShell विंडो कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nओढ डिझायनर ओढ फोटो हा Android Android Lollipop Android स्टुडिओ ही Android अद्यतन ASCII पाउंड Chome डेबियन डिजिटल नाणे डिजिटल चलन डिस्क पुसते फ्लॅश Google तो 2 , HTC HTC एक M7 HYIP IOS जावा जावास्क्रिप्ट LeEco X800 LeTV X800 Linux मायक्रोसॉफ्ट उभयलिंगी प्रमाणन OnePlus एक कामगिरी माहिती आणि साधने PowerShell विंडोज गति 8.1 चिकट नोट्स VirtualBox Virtualisation वर्च्युअल मशीन व्हाउचर कोड वेब डिझाईन विंडो विंडो 7 विंडो 8 विंडो 8.1 विंडो 10 विंडोज अनुभव निर्देशांक विंडो कीबोर्ड विंडोज सेवा वर्डप्रेस वर्डप्रेस संपादक वर्डप्रेस प्लगइन\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nसामील व्हा 23 इतर सदस्यांना\nकॉपीराइट © 2014 दर्शवा शीर्ष. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-1-v1-dslr-kit-10-30mm-30-110mm-black-price-p4x7ar.html", "date_download": "2018-10-15T21:56:21Z", "digest": "sha1:3M44EATTTYTIHPPB2UUUS3JURIQZZFZE", "length": 17842, "nlines": 426, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन 1 व्१ दसलर\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक नवीनतम किंमत Sep 13, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 48,950)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 11 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव 1 V1\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 13.2 x 8.8 mm\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/16000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 60 fps\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2, 16:9\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन 1 व्१ दसलर किट 10 ३०म्म & 30 ११०म्म ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1008/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_", "date_download": "2018-10-15T21:57:15Z", "digest": "sha1:LV4USTUERBECJLGIZMZ3UCSMUQOCLWCR", "length": 9323, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nविरोधी नेत्यांचे राजीनामे मागणे ही सत्ताधाऱ्यांची कृती लोकशाहीविरोधी – अजित पवार\nसत्ताधारी चुकत असतील तर त्यांना जाब विचारण्याचा आणि राजीनामा मागण्याचा अधिकार विरोधी पक्षांना असतो, परंतु सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सत्ताधारी आणि खुद्द सभागृहप्रमुखच विरोधी पक्षानेत्यांचा राजीनामा मागत आहेत ही बाब लोकशाहीविरोधी आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.\nसिडकोच्या जमीन भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहामध्ये आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली त्यावरुन सभागृह काही काळासाठी तहकुबही करण्यात आले. मात्र सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीच गोंधळ घालत विरोधी नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर अजितदादा यांनी पत्रकारांशी बोलताना सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला.\nविरोधकांनी कुठला प्रश्न विचारुच नये आणि प्रश्न विचारला तर तुम्हीच राजीनामा द्या अशा पद्धतीची लोकशाहीविरोधी कृती सत्ताधाऱ्यांकडून केली जाते हे फार चुकीचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अशाप्रकारचे पायंडे पडायला लागले किंवा अशाप्रकारच्या मागण्या व्हायला लागल्या तर ते चुकीचे ठरेल. सुधाकरराव नाईक, शरद पवार साहेब, नारायण राणे, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, विलासराव देशमुख या माजी मुख्यमंत्र्यांपैकी कुणीही कधीही अशाप्रकारची मागणी केलेली नाही. सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. विरोधी पक्षाला घटनेने, कायद्याने, विधिमंडळाने काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन काम चालतं, त्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही मागणी रास्त नसल्याचे ते म्हणाले.\nसरकारी रुग्णालयात डॉक्टरांना होणारी मारहाण हे राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुवस्थेचे निदर् ...\nधुळे येथील डॉक्टरला झालेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलतर्फे निषेधधुळ येथील जिल्हा रुग्णालयातील रोहन ममोरकर या निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलने निषेध केला आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात डॉ. ममोरकर यांच्या डोक्याला व डोळ्याला जबर मार लागला असून त्यांचा डोळा निकामी होण्याची भीती आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रवादी डॉक्टर सेल राज्यभर आंदोलन करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमं ...\nनगरपालिकेच्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल - स ...\nनगर जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिकांची निवडणुक सुरू होणार असून भाजपा सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगर जिल्ह्यात मोठे यश मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी आज नगर येथे बोलताना केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच जनहिताची कामे केलेली आहेत. जेव्हा-जेव्हा सामान्य माणसाला त्रास झाला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. भाजपा सरकारने सामान्य लोकांच्या हिताचा विचार कधीच केला नाही. भ ...\nशेतकऱ्यांची निकड भागवून वाढदिवस साजरा, अतुल लोंढे यांचा स्तुत्य उपक्रम ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सच्चे कार्यकर्ते अतुल लोंढे यांनी पदाधिकारी व प्रवक्ते म्हणून वावरताना सामाजिक भान ठेवून अत्यंत साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला. शेतकरी व गरजूंची आर्थिक निकड भागवण्याचा वेगळा पायंडा लोंढे यांनी या उपक्रमातून पाडला आहे. रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांना या अर्थिक मदतीचे वाटप करत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न लोंढे यांनी केलाय. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2012/12/blog-post_6.html", "date_download": "2018-10-15T22:12:07Z", "digest": "sha1:6MEL7N6O2GEOWRB73C4YTWL27FCQEMVK", "length": 7465, "nlines": 51, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "तर नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा...पालकमंत्री छगन भुजबळ - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » तर नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा...पालकमंत्री छगन भुजबळ\nतर नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा...पालकमंत्री छगन भुजबळ\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२ | गुरुवार, डिसेंबर ०६, २०१२\nजनतेने तुम्हाला शहर विकासाची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी यापुढे गैरहजर राहता कामा नये, सर्वांनी संघटित होऊन जनतेची कामे करा, वेळ देता येत नसेल तर नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्या, अशी तंबीच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नगरसेवकांच्या बैठकीत दिली.\nयेथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीसह कॉंग्रेस व अपक्ष नगरसेवकांची बैठक छगन भुजबळ यांनी बोलावली होती. बैठकीला ज्येष्ठ नगरसेविका उषाताई शिंदे व अपक्ष नगरसेविका अयोध्या शर्मा गैरहजर होत्या. तर राष्ट्रवादीच्या नगरसेविका शिरीन शेख व शबाना बानो शेख यांच्याऐवजी त्यांचे पतीमहाशय बैठकीला हजर होते. हे बघून भुजबळांनी नगरसेवक बैठकांना गैरहजर का राहतात, असा सवाल पालिका गटनेते प्रदीप सोनवणे यांना केला. बैठकीत नगरसेवक पंकज पारख यांनी मागील वेळेस बाजार समितीवर पालिकेचा प्रतिनिधी म्हणून नगरसेवक व विद्यमान नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या ठरावाला विरोध झाला होता याची आठवण भुजबळांना करून देताना त्यावेळी सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचीच उपस्थिती कमी होती हे निदर्शनास आणून दिले. यावर बहुमत असतानाही ठरावाला विरोध होतो हे खेदजनक असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. पालिकेत सर्वसाधारण सभांना सह्या करून राष्ट्रवादीचे नगरसेवक सभांना उपस्थित न राहता निघून जाणे पसंत करत असतील तर तुमचीही हाजी-हाजी करणे मला यापुढे जमणार नाही, यापेक्षा जनतेची हाजी-हाजी करणे मी पसंत करेन, असे संतप्तपणे भुजबळ यावेळी म्हणाले. बैठकीला नगराध्यक्ष नीलेश पटेल, उपाध्यक्षा भारती जगताप, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक पंकज पारख, हुसेन शेख, रवी जगताप, पालिका गटनेते प्रदीप सोनवणे, मनोहर जावळे, मुस्ताक शेख, संजय कासार, नगरसेविका राजश्री पहिलवान, जयश्री लोणारी, सरला निकम, पद्मा शिंदे, नीता परदेशी भारती येवले आदी उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-10-15T21:33:48Z", "digest": "sha1:L42RMPNX7NHLK6IQYZS26UBPKJARNERU", "length": 5691, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंचमहाल (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\n(पंचमहाल लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)\nपंचमहाल हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. पंचमहालमध्ये भूतपूर्व गोधरा मतदारसंघामधील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.\nपंधरावी लोकसभा २००९-२०१४ प्रतापसिंह प्रतापसिंह चौहान भारतीय जनता पक्ष\nअमरेली • अहमदाबाद पश्चिम • अहमदाबाद पूर्व • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • दाहोद • बारडोली • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • भरूच • भावनगर • महेसाणा • नवसारी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nअहमदाबाद • धंधुका • कपडवंज • मांडवी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१४ रोजी १७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/12-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T22:08:30Z", "digest": "sha1:D2AJVQDEHYIRSEKPUZ3E2RSERNQU7NRL", "length": 10794, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "12 वर्षांपर्यंतच्या बालकांवर बलात्कार करणाऱ्यास फाशीसाठी सरकारचा वटहुकूम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n12 वर्षांपर्यंतच्या बालकांवर बलात्कार करणाऱ्यास फाशीसाठी सरकारचा वटहुकूम\nनवी दिल्ली – 12 वर्षांपर्यंतच्या बालकांवर बलात्कार करणारांस फाशीची तरतूद करण्यासाठीचा वटहुकूम उद्या मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव प्रकरण आणि जम्मू-काश्‍मीरमधील कठुआ येथील अलपवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणांमुळे जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत असलेल्या सरकारने पॉस्को (प्रोटेक्‍शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्‍स्युअल ऑफेन्सेस) कायद्यात सुधारणा करण्यासाठी वटहुकूम जारी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.\nया सुधारणेनुसार 12 वर्षांखालील बालकांवर बलात्कारात दोषी ठरलेल्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद होणार आहे. सध्या त्यासाठी किमान सात वर्षे तुरुंगवास, तर जास्तीतजास्त जन्मठेपेची तरतूद आहे. डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया कांडानंतर फौजदारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी वटहुकूम काढण्यात आला होता. या वटहुकुमानुसार बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास वा ती विकलांग झाल्यास आरोपीला मृत्युदंड देण्याची तरतूद करण्यात आली होती. या वटहुकुमाचे पुढे फौजदारी कायद्यात रुपांतर झाले.\nपॉस्को कायद्यात सुधारणा करून 12 वर्षाखालील बालकांवर बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची तरद्‌तूद करण्यासाठी सक्रिय असल्याचे सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे.\nकठुआ येथे 8 वर्षांच्या बालिकेवर झालेला सामूहिक बलात्कार आणि नंतर तिची हत्या यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी संतप्त जनतेची मागणी होती, त्या पार्श्‍वभूमीवर सरकारचा हा वटहुकूम महत्वपूर्ण आहे.\nअशाच प्रकारची घटना गुजरातमधील सुरतमध्येही घडली आहे. एका 9 वर्षांच्या बालिकेचा मृतदेह भेस्तनमधील एका क्रिकेटमैदानाच्या कडेला सापडला होता. तिच्या गुप्तांगासह शरीरावर एकूण 80 पेक्षाही अधिक जखमा होत्या. गळा दाबून हत्या करण्यापूर्वी तिच्यावर कमीत कमी आठ दिवस बलात्कार झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले होते.\nअशा प्रकारांना आळा घालण्यास हा वटहुकूम सर्वोत्तम उपाय असल्याचे कायदा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.\nअशा प्रकरणात कोणाही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. आमच्या मुलींना न्याय मिळेलच. असे या घृणास्पद प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात म्हटले आहे.\nअसे अपराध करणारेही कोणाची तरी मुले असतात. आपल्या मुलींवर जसे आपण लक्ष ठेवतो. त्या कोठे जातात काय करतात हे विचारतो, र्तसे आपल्या मुलांवरही लक्ष ठेवले पाहिजे असे पंतप्रधानांनी काल लंडनमध्ये सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: “डीपी’साठी स्वतंत्र कक्ष\nNext articleपुणे: तिकीट दरवाढीचा चेंडू आयोगाच्या कोर्टात\nएअर इंडियाच्या विमानातून हवाई संदुरी पडली\nअकबर यांनी दाखल केले बदनामीचे खटले\nउत्तर प्रदेशात बसपा नेत्याची गोळ्या घालून हत्या, ड्रायव्हरही ठार\nभाजपाच्या वेबसाईटवर, ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा संदेश\nमनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, डाॅक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला\n#MeToo : एम.जे.अकबर यांनी आरोप करणाऱ्या महिलेवर केली ‘बदनामी’ची केस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2018-10-15T21:05:01Z", "digest": "sha1:YOPSXVC3DT24BFFBRC66XC6BNYLGZJA4", "length": 8994, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्राथमिक शिक्षण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण म्हणून सुद्धा ओळखले जाते.\nपहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण तर सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे उच्च प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. इयत्ता ९ वी पासून माध्यमिक शिक्षण सुरु होते. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे. बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या हक्कानुसार बालवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण.पहिली ते पाचवी प्राथमिक शिक्षण. सहावी ते आठवी उच्च प्राथमिक शिक्षण नववी ते बारावी माध्यमिक शिक्षण असा शिक्षणाचा आकृतीबंध आहे. प्राचीनकाळी प्राथमिक शिक्षण हे शिक्षककेंद्रित होते. अलीकडील काळात त्यामध्ये बदल होवून ते शिक्षक केंद्रित न राहता विद्यार्थीकेंद्रित बनले आहे. विदयार्थ्याना प्राथमिक शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मध्यांन भोजन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांसाठी शिष्यवृत्ती, अस्वच्छ परिसरातील कामगारांच्या बालकांसाठी शिष्यवृत्ती, अपंग शिष्यवृत्ती तसेच सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मुलींसाठी उपस्थिती भत्ता यासारख्या विविध योजना प्राथमिक शिक्षणामध्ये राबविण्यात आल्या आहेत.\nमहाराष्ट्र शासनाने १० मे २०१० रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध करून प्राथमिक शिक्षणाचा समावेश मूलभूत अधिकारांत केल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारने २७ ऑगस्ट २००९ च्या राजपत्रात ‘राइट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अ‍ॅण्ड कम्पल्सरी एज्युकेशन अ‍ॅक्ट, २००९’ प्रसिद्ध केला आहे. त्यात ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम १ एप्रिल २०१० पासून संपूर्ण भारतात (जम्मू आणि काश्मीर वगळता) लागू केल्याचे नमूद केले आहे. या कायद्यामुळे ६ ते १४ वयोगटांतील सर्व बालकांना मोफत, सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची, त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची, उपस्थिती आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनावर आली आहे.[१]\n↑ कृष्णात खोत (11 मार्च 2018). \"शिक्षणाचा खेळखंडोबा\". Loksatta (Marathi मजकूर). 12-03-2018 रोजी पाहिले. \"शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक कि. मी.च्या आत व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन कि. मी.च्या आत मोफत शाळेची सोय उपलब्ध करून देणे सरकारला अनिवार्य असून, त्यापेक्षा अधिकच्या अंतरासाठी वाहतूक सुविधाही सरकारने करावयाची आहे.\"\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१८ रोजी २०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0&page=1", "date_download": "2018-10-15T21:03:09Z", "digest": "sha1:WQWOWKTXKLAXGI7RELFFE33EH3T3IH6V", "length": 16765, "nlines": 142, "source_domain": "anandachedohi.com", "title": "Rujuta Vinod Publication | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nया वेबसाईटमध्ये डॉ. ऋजुता विनोद यांनी लिहिलेली, व संकलित केलेली इ-पुस्तके आहेत.\nया पुस्तकांमधील मजकूर जास्त करून पारमार्थिक आहे.\nजीवनाकडॆ बघण्याचा दृष्टीकोन बदलू इच्छिणार्‍या साधकाला मदत करणे हा हेतू आहे.\nही पुस्तके बुकगंगा या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवली आहेत.\nमहाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई माझे सद्‌गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांचे सद्‌गुरु कोण होते ते कसे होते त्यांनी महाराजांना सत्शिष्य म्हणून कसं वागवलं त्यांच्या कशा कसोट्या घेतल्या त्यांच्या कशा कसोट्या घेतल्या महाराजांनी गुरुसेवा कशी केली महाराजांनी गुरुसेवा कशी केली महाराजांवर गुरुकृपा कशी झाली महाराजांवर गुरुकृपा कशी झाली माझ्या आजेगुरुंनी महाराजांना कोणता आदेश दिला माझ्या आजेगुरुंनी महाराजांना कोणता आदेश दिला इ. मला जिज्ञासा होती....\nसद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार आपल्या साधकांना काही प्रापंचिक अथवा पारमार्थिक अथवा व्यावहारिक अडचणी आल्या तर महाराज त्यांना पत्रे पाठवून मार्गदर्शन करीत असत. ही पत्रे ते कोणाकडून तरी लिहवून घेत असत. या पत्रांतील त्यांचे अचूक दिशादर्शन आपल्याला आजही लागू पडणारे आहे कारण तपशील बदलला तरी प्रापंचिक वा पारमार्थिक प्रश्नांचे ढोबळ...\nसद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार कितीवेळा मी बेलसरेबाबांनी लिहिलेले महाराजांचे चरित्र वाचले असेल कोण जाणे प्रत्येकवेळेला मी नवीन नवीन शिकत गेले. त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेत गेले. त्यांच्याविषयी वाटणार्‍या प्रेमामध्ये व आदरामध्ये सतत भर पडत गेली. तरीही महाराज मला कळले असे मी कल्पनेत सुध्दा म्हणणार नाही. त्यांचे चरित्र खूप...\nकुंडलिनी जागृती - नाथप्रसाद १९८३ सालानंतर शांतिमंदिरमध्ये जुनी कागदपत्रे यांचा शोध घेत असताना एका लाकडी पेटीमध्ये काही जुने बिन आखलेले कागद मला सापडले. या कागदांवर पेन्सिलने लिहिलेले, वळणदार, सुस्पष्ट, सुंदर अक्षरांतील हजारो श्लोक मला दिसले. त्यात १९३८,३९,४०,४२,४५ या काळात महर्षि विनोद सरदार मेहेंदळयांना श्लोक सांगताना...\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार ज्येष्ठ गुरुबंधू श्री. गोखले यांनी संपादित केलेले प्रवचनांचे पुस्तक महाराजांच्या अनुग्रहितांच्या नित्य वाचनात असते. समजायला, आचरायला सोपे जावे म्हणून डॉ. ऋजुता विनोदांनी स्वतःसाठी काही टिपणे काढली होती. तीच इ-बुकरुपाने येथे देत आहोत. हे पुस्तक व त्याचे महिन्याप्रमाणे १२ भाग विक्रीसाठी उपलब्ध आहेत....\nसद्गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन प.पू. गुरुबंधू कै. श्री. बेलसरेबाबा यांनी लिहिलेले महाराजांचे चरित्र म्हणजे माझी गीता आहे. उलटसुलट कसेही वाचले, कधीही वाचले तरी ते मन व्यापून टाकते. ते मधुरमिठास आहे. ते तत्वगंभीर आहे. तत्काळ मार्गदर्शन करणारे दीपस्तंभसमान ते आहे. ग्रंथाच्या दुसर्‍या भागात जवळजवळ अर्धे पुस्तक व्यापेल इतका मजकूर...\nस्पंदन सन १९९९ मध्ये प्रकाशित झालेलं हे माझं तिसरं पुस्तक. सन १९९४ मध्ये प्रकाशित झालेल्या \"एका कळीची निगराणी\" मध्ये मुले लहान होती. समन्वय ११ तर सनातन ६ वर्षांचा होता. या पुस्तकाने क्रांति केली असं म्हणतात. यथावकाश ते पुस्तक out of print झाल्यावर व मुले मोठी होऊन माझ्या अनुभवामध्ये खूप भर पडल्यावर,...\nमहर्षि व्यास - कृतज्ञतापूर्वक स्मरण आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमेबरोबर व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कृष्णाचे अंशावतार म्हणून कृष्णद्वैपायन, वेदांची पुनर्रचना करणारे म्हणून वेदव्यास, बदरिकाश्रमात तप करणारे व तेथील व्यासगुंफेत महाभारत ग्रंथाची रचना करणारे म्हणून बादरायण व्यास, यमुनेच्या द्वीपात जन्म म्हणून द्वैपायन, पराशर ऋषींचे...\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/11464/", "date_download": "2018-10-15T22:36:44Z", "digest": "sha1:F5IDEMTGFGNB4XF3EKFKM5VRKG42KX5F", "length": 11953, "nlines": 120, "source_domain": "pcmcnews.in", "title": "आमिर खानला मिळाली परवानगी ! आता बनवणार स्वप्नातले घर !! – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / मनोरंजन / आमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \nआमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \nप्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. पण तरीही स्वप्नातल्या घराची स्वप्नं रंगवणे थांबत नाही. सुपरस्टार आमिर खान यानेही स्वप्नातल्या घराचे एक स्वप्न पाहिले होते आणि आता या स्वप्नात रंग भरण्याची वेळ आलीय. होय, आमिरला मुंबई महापालिकेकडून या स्वप्नातल्या घरासाठी मंजूरी मिळाली आहे.\nमुंबईच्या पाली हिल्स भागातील मरीना बिल्डिंगमधील चार वेगवेगळे फ्लॅट एका जिन्याने जोडण्याचे काम आमिर खानने सुरू केले होते. पण आमिरच्या एका शेजाऱ्याने याबाबत महापालिकेत तक्रार दाखल केली होती. या फ्लॅटमध्ये आमिरला अनेक बदल करायचे होते. पण शेजा-याने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेने या बांधकामावर स्थगिती आणली होती. यानंतर आमिरचा आर्किटेक्चर अमित सप्रेने आयआयटी बॉम्बेने दिलेले पत्र मुंबई महापालिकेत जमा केले. या नव्या बांधकामामुळे इमारतीच्या सुरक्षेला कुठलाही धोका नाही, अशा आशयाच्या या पत्रानंतर आमिरला आपले ड्रिम हाऊस साकारण्याची परवानगी मिळाली.\nमरीना बिल्डिंगमध्ये आमिरचे चार फ्लॅट आहेत. तळमजल्यात़, पहिल्या माळ्यावर दोन आणि चौथ्या माळ्यावर एक़. या चारही फ्लॅटला एका जीनाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्याची आमिरची इच्छा आहे. आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यात आमिरसह अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nPrevious आता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nNext करुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nअजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nपिसीएमसी न्यूज – ‘आपला माणूस’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अभिनेता अजय देवगण सज्ज झाला …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-tempo-waste-collection-134694", "date_download": "2018-10-15T21:59:15Z", "digest": "sha1:LA5KOVCSTR736TUTDTWIBZS4NSMGIEZG", "length": 14794, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News tempo for waste collection कोल्हापूरः टेम्पो येणार दारा, कचरा द्या भराभरा ! | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरः टेम्पो येणार दारा, कचरा द्या भराभरा \nमंगळवार, 31 जुलै 2018\nकोल्हापूर - कोंडाळामुक्त शहराचा एक भाग म्हणून दारोदारी जाऊन कचरा उठाव करण्यासाठी १५४ टेम्पो (छोटा हत्ती) खरेदीस टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वच्छ भारत योजनेसाठी दर हजार घरांमागे एक टेम्पो या प्रमाणात शहरात या टेम्पोची विभागणी करण्यात येईल.\nकोल्हापूर - कोंडाळामुक्त शहराचा एक भाग म्हणून दारोदारी जाऊन कचरा उठाव करण्यासाठी १५४ टेम्पो (छोटा हत्ती) खरेदीस टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वच्छ भारत योजनेसाठी दर हजार घरांमागे एक टेम्पो या प्रमाणात शहरात या टेम्पोची विभागणी करण्यात येईल.\nया टेम्पोद्वारे सकाळी दारात कचरागाडी येणार आहे. यामुळे कोंडाळा, कचरा उठावाचे ट्रक ही पद्धतच बंद होईल. लक्षवेधी हॉर्नचा किंवा घंटेचा आवाज करीत हा टेम्पो गल्लीत वा दारात आला, की त्यात कचरा टाकायचा व टेम्पो भरला की तो थेट कचरा डेपोत जाऊन रिकामा करायचा, अशी त्याची संकल्पना आहे.\nसध्याच्या पद्धतीनुसार दारात, भागात, गल्लीत कचरा घंटागाडी येते. दारादारांत जाऊन कचरा गोळा करते. हा कचरा कोंडाळ्यात टाकला जातो. मग हा कचरा भरून नेण्यासाठी ट्रक (कंटेनर) येतो. आणि एक दिवस ट्रक आला नाही तर कचरा कोंडाळा भरून रस्त्यावर येतो.\nस्वच्छ भारत योजनेत कचरा कोंडाळा हा प्रकारच नाही. त्यामुळे कचरा उठावासाठी छोट्या गल्लीबोळापर्यंत जाऊ शकणारे टेम्पो देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या जी. एम. पोर्टलवरून त्या-त्या पालिका, महापालिकांनी हे टेम्पो खरेदी करायचे आहेत. त्यानंतर कचरा उठावाचे काम कंत्राटदाराकडे द्यायचे आहे.\nआता पहिल्या टप्पात १०४ व दुसऱ्या टप्प्यात ५० असे एकूण १५४ टेम्पो यासाठी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. टेम्पो आले की कचरा उठाव कर्मचाऱ्यांचे कष्टाचे काम थांबेल. आता कचरा गाडी भरली की ती कोंडाळ्यात नेऊन ओतावी लागते व चढाच्या रस्त्यावरून ही गाडी ढकलत नेणे म्हणजे घाम काढणारे काम असते. आणि त्या कर्मचाऱ्यांची दमछाक पाहून ती गाडी काही अंतरापर्यंत ढकलण्याचे नागरिकांच्या मनात आले तरी कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे ते शक्‍य होत नसते.\nकचरा जाणार थेट डेपोत\nरोज सकाळी हे टेम्पो शहरातील प्रत्येक प्रभागात येतील. कचरा टाकून वाहन भरले, की ती थेट कचरा डेपोत जाईल. पुन्हा रिकामा टेम्पो प्रभागात येईल. एक हजार घरामागे एक टेम्पो याप्रमाणे रोज त्याच्या दोन-तीन फेऱ्या होतील.\nयाशिवाय त्याचेही विभाजन झाले असल्याने जवळच्या कचरा डेपोत हे टेम्पो जातील. सध्या मुख्य कचरा डेपोबरोबरच पुईखडी, मैलखड्डा, लक्षतीर्थ परिसरात कचरा डेपो व या डेपोतून कचऱ्याद्वारे बायोगॅस निर्मिती करण्यात येणार आहे.\nकचरा टेम्पो ही स्वच्छ भारत योजनेखालील संकल्पना आहे. या संकल्पनेतून कचरा कोंडाळे, कचरा घंटागाडी बंद होईल. कोल्हापूरची लोकसंख्या, घरांची संख्या याचा विचार करता १५० टेम्पो घ्यावे लागणार आहेत.\n- डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\n#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य\nसोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40...\nनाल्यात विसर्जन केलेल्या मूर्त्यांची दुरवस्था\nपुणे : वडगाव फाट्याजवळील नाल्यामध्ये गणेशमूर्ती तुटलेल्या अवस्थेत दिसत होत्या. नाल्यातील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे या मूर्त्या दिसत होत्या. या...\nपुणे : कर्वेनगर, पद्मावती मंदिराजवळ गिरिजा हॉटेलसमोर मुख्य रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालक आणि नागरिकांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6022", "date_download": "2018-10-15T20:59:39Z", "digest": "sha1:LETXRVI3DOVM26UUBSSPD2QA2JTNPWB4", "length": 6621, "nlines": 91, "source_domain": "aisiakshare.com", "title": " भवताल निनादत होते | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nरचता मी इथवर आलो\nपण वीट वीट कोसळता\nनि:शब्द, खोल मी उरलो\nझिन झनन निनादत होते\nतरि नाद कुठुन हे येती\n-मी काठावर, की मीच खोल डोहात\n-की रुणझुणतो मी, पैंजण होऊन त्यात\n-मी काठावर, की मीच खोल डोहात\n-मी काठावर, की मीच खोल डोहात\nMay, म‌ला प‌ड‌लेला प्र‌श्न्..\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0&page=2", "date_download": "2018-10-15T21:05:55Z", "digest": "sha1:YMUSQBQNL4QFUF4VBEBUHGC6DEUKNBRP", "length": 15285, "nlines": 142, "source_domain": "anandachedohi.com", "title": "Rujuta Vinod Publication | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nया वेबसाईटमध्ये डॉ. ऋजुता विनोद यांनी लिहिलेली, व संकलित केलेली इ-पुस्तके आहेत.\nया पुस्तकांमधील मजकूर जास्त करून पारमार्थिक आहे.\nजीवनाकडॆ बघण्याचा दृष्टीकोन बदलू इच्छिणार्‍या साधकाला मदत करणे हा हेतू आहे.\nही पुस्तके बुकगंगा या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवली आहेत.\nMaharshi Vinod's spiritual poems महर्षी विनोदांनी त्यांच्या कॉलेजमधील कालामध्ये अनेक इंग्रजी कविता केल्या होत्या. त्यातील बर्‍याचशा कविता कॉलेजच्या मासिकामध्ये छापून आल्या होत्या. नंतर त्या मृणालिनी चट्टोपाध्याय (सरोजिनी नायडू यांची भगिनी) यांनी \"श्यामा\" या मासिकातून प्रसिद्ध केल्या होत्या. अशा विखुरलेल्या कविता मला अनेक...\nभारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी तत्कालिन मराठी मासिकांतून संपादक महर्षींकडून साधनासूत्रे लिहवून घेत असत. तो काळ पाश्चिमात्य वार्‍यांमुळे आलेल्या परिवर्तनाचा होता. शास्त्रीय बैठक असेल तर भारतीय तत्वज्ञानाचा व पारंपारिक व्रतवैकल्यांचा व धार्मिक उपचारांचा आम्ही स्वीकार करू अशी आंग्लविद्याविभूषित नवीन पिढी म्हणू लागली होती. जुनाट...\nअभंग-संहिता भाग २ महर्षीच्या अखेरच्या काही वर्षांत त्यांनी लिहिलेल्या अभंगापैकी काही अभंगांवर एक पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यालाही आता ५० वर्षे होऊन गेली. आमच्याकडे अशा हजारो अभंग लिहिलेल्या वह्या जतन करुन ठेवल्या आहेत. त्यातील अभंग आम्ही महर्षींच्या वेबसाईटवर घातले आहेत. या अभंगांचे इ-बुक मात्र करायचे बाकी होते....\nसाधनासूत्रे २० व्या शतकाच्या पूर्वाधात रोहिणी, माऊली, प्रसाद अशा तत्कालिन मासिकांचे प्रकाशक-संपादक महर्षींकडून नित्यनियमाने साधना-सूत्रे लिहवून घेऊन मासिकाच्या पहिल्या पानावर \"आशीर्वाद\" या अंतर्गत प्रकाशित करीत असत. विश्व-शांति-सचिव या नात्याने पृथ्वीपर्यटन करीत असताना महर्षी त्यांचे लेखन पत्राद्वारे पाठवीत...\nअभंग-संहिता भाग १ तरुणपणापासूनच महर्षींना काव्य स्फुरत असे. ते मिळेल त्या चिठोर्‍यावर खरडत असत. त्यांचे कॉलेजमधील स्नेही हे त्यांच्या काव्याचे प्रथम वाचक व समीक्षक असत. अशा हजारो अभंगांचा संग्रह मला १९८२-३ मध्ये घरात सापडला. त्यातील काही अभंग महर्षींचे स्नेही कै. प्र.रा. दामले यांनी महर्षीच्या वृध्दत्वात...\nमहिन्यानुसार धार्मिक कार्ये चैत्र ते फाल्गुन महिन्यात येणारे कुलाचार येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. हे कुलाचार दोन प्रकारचे आहेत १) सर्वांना कॉमन (लागू होणारे) २) प्रत्येक कुलाचे स्वतंत्र प्रत्येक साधकाने आपल्या कुलवृत्तांतात दिल्याप्रमाणे, या यादीत दिलेल्या आचारांपैकी, कोणते कराय़चे आहेत ते समजून घ्यावे. आपल्या डायरीत...\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3241", "date_download": "2018-10-15T22:17:02Z", "digest": "sha1:3V34SYC2URF7KKXCQAV4ANPJE32MNCAU", "length": 39627, "nlines": 93, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भ्रष्टाचार निर्मूलन: न संपणारी चर्चा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभ्रष्टाचार निर्मूलन: न संपणारी चर्चा\nजन सामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा परंतु इतर अभिजनाच्या दृष्टीने (कु)चेष्टेचा विषय झालेल्या भ्रष्टाचार निर्मूलन या विषयाबद्दल कितीही डोकेफोड केली तरी काही फरक पडणार नाही, अशी आजची स्थिती आहे. वृत्तपत्रातील पानेच्या पाने भरणार्‍या (व पूरक लेख या सदरात मोडणार्‍या) या विषयीच्या लेखामध्ये अनेक अंगाने तपासणी केली जात असली तरी भ्रष्टाचाराबद्दलची चर्चा कधीच न संपणारी ठरत आहे. मनमोहन सिंग भ्रष्टाचाराच्या विरोधात अधून मधून तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत असले तरी त्यांच्याच मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्र्याना भरपूर आरडा ओरडा झाल्याशिवाय वा न्यायालयाकडून तंबी मिळाल्याशिवाय स्वत:च्या अखत्यारीत काढून टाकण्याचे धैर्य ते दाखवू शकत नाही. यावरूनच आपले पंतप्रधान व त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा, त्यांच्या आघाडीतील इतर पक्ष, यांच्याकडे भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी कितपत राजकीय इच्छाशक्ती आहे हे काळच ठरवू शकेल.\nभ्रष्टाचाराच्या शब्दश: अर्थामध्ये आचार व विचारातील विकृती अभिप्रेत असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात पैशाची देवाण घेवाण हेच महत्वाचे ठरत आहे. ऑफिसला उशिरा येणे, काम न करणे, काम वेळेवर न करणे, कॉपी करणे, लहान सहान कायदे- नियम धाब्यावर बसविणे इत्यादी भ्रष्टाचारी व्यवहार लाचखोरीच्या तुलनेत गौण ठरत आहेत. पैशाच्या व्यवहारातील भ्रष्टाचारामध्ये प्रामुख्याने खालील प्रकार करता येतील:\nजलद कामासाठीची लाच (स्पीड मनी): या प्रकारात सर्वसामान्यपणे आपले काम (इतरांपेक्षा) त्वरित पूर्ण होण्यासाठी संबंधितांना रक्कम दिली जाते. पैसे दिल्यानंतरच कामे होतील असा भरवसा दिला जातो. नोकरशाहीला हळू हळू या स्पीड मनीची चटक लागते.\nबक्षिस म्हणून दिलेली लाच (गिफ्ट मनी): या व्यवहारात ताबडतोब काम पूर्ण करण्याची गरज नसली तरी पुढे मागे त्या व्यक्तीकडून काम होण्याची शक्यता जमेस धरून काही रक्कम वा भेट वस्तू दिली जाते. शहरातील व्यापारी वर्ग दिवाळी - नवीन वर्ष यांचे निमित्त साधून मोठ-मोठ्या पदाधिकार्‍यांना महागड्या वस्तू वा रोख पैसे देतात व त्यांची मर्जी संभाळतात. महत्वाच्या व्यक्तींचा आपल्यावर रोष असू नये (व विनाकारण आपले गैरव्यवहार चव्हाट्यावर आणू नये) म्हणून त्यांच्या सोई-सुविधांची, चैनीची व व्यसनांची जबाबदारी घेतली जाते. अवैध धंदे करणार्‍यांना भ्रष्ट अधिकारी अगदी जवळचे वाटतात. या प्रकारच्या धंद्यातील नफेचा वाटा (बिनबोभाट) म्हणून त्यांच्या सोई-सुविधांची, चैनीची व व्यसनांची जबाबदारी घेतली जाते. अवैध धंदे करणार्‍यांना भ्रष्ट अधिकारी अगदी जवळचे वाटतात. या प्रकारच्या धंद्यातील नफेचा वाटा (बिनबोभाट) त्यांच्यापर्यंत पोचविला जातो. आपल्याच कंपनीची औषधं (गरज असो वा नसो) त्यांच्यापर्यंत पोचविला जातो. आपल्याच कंपनीची औषधं (गरज असो वा नसो) लिहून द्यावीत म्हणून मेडिकल प्रतिनिधी डॉक्टर्सना छोट्या मोठ्या भेटवस्तूंचा सततपणे मारा करत असतात. डॉक्टर्संच्या सहलींसाठी खर्च करतात.\nविशिष्ट कामासाठी लाच (एंड मनी): कंत्राट मिळविणे, परवाना मिळविणे, कोर्ट कचेर्‍यातील काम करून घेणे, पोलीस वा कोर्टाचा ससेमिरा चुकवणे, इत्यादीमधील भ्रष्टाचार या सदरात मोडतो. विशिष्ट शाळा - कॉलेज - हॉस्टेल मध्ये प्रवेश मिळण्यासाठी वा विशिष्ट अभ्यासक्रमासाठी देणगीच्या नावाखाली रक्कम अदा केली जाते. नोकरीला लावण्यासाठी पैसे चारल्या जातात. गुणपत्रिकेत खाडाखोड करण्यासाठी, काही अटींच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यासाठी लाच दिली जाते.\nखंडणी (ब्लॅकमेल मनी): वर उल्लेख केलेल्या प्रकारात लाच घेणार्‍यापेक्षा लाच देणार्‍याचा पुढाकार असतो. संगनमताने ( वा दलालांच्या मध्यस्थीतून) व्यवहाराच्या निकडीनुसार तडजोड रक्कम ठरविली जात असते. मात्र या खंडणीच्या प्रकारात लाच घेणाराच काही डावपेच लढवून इतरांना कोंडीत पकडतो व त्यातून (सहिसलामत) व्यवहाराच्या निकडीनुसार तडजोड रक्कम ठरविली जात असते. मात्र या खंडणीच्या प्रकारात लाच घेणाराच काही डावपेच लढवून इतरांना कोंडीत पकडतो व त्यातून (सहिसलामत) सुटण्यासाठी रक्कम वसूल करतो. प्रोटेक्शन मनीद्वारा केला जाणारा भ्रष्टाचारही या सदरात मोडतो. कोंडीत पकडलेल्या स्त्रिया आपली अब्रू वाचवण्यासाठी काही ठराविक रक्कम पोचवत असतात. मुलांना पळवून नेणारे गुंड सुटकेसाठी अवाच्या सवा रक्कम मागत असतात.\nभ्रष्टाचाराच्या वर उल्लेख केलेल्या विविध प्रकाराबद्दल विचार करू लागल्यास सामान्य माणसाला स्वत:चे दैनंदिन जीवन जगण्यासाठी पावलो पावली लाच देण्यावाचून गत्यंतर नाही याची खात्री पटू लागते. जमीन - जुमल्याचे व्यवहार, घरभाडे-खरेदी-विक्री, जन्म-मृत्यु-विवाह नोंदणी, नळ जोड, वीज जोड, आजार-अपघात प्रसंगी उपचार, शाळा-कॉलेजचे प्रवेश, नोकरी, धंदा, व्यवसाय, नोकरीतील बदल्या-बढत्या, वाहतूकीचे नियम, रेल्वे तिकिटांचे आरक्षण, देव-बाबा-बुवा-अम्मा-देवी इत्यादींचे विशेष दर्शन, इ.इ. अशा अनेक गोष्टींसाठी काही ना काही ठराविक रक्कम द्यावीच लागते. न दिल्यास काम होत नाही, किंवा अक्षम्य वेळ लागण्याची शक्यता व त्यातून मनस्ताप. ही लाचेची कीड केवळ सरकार दरबारीच नसून खासगी उद्योगापर्यंत एव्हाना पोचली आहे. एवढेच नव्हे तर, खासगी उद्योगच भ्रष्टाचाराला खत पाणी घालतात, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. संबंधित अधिकार्‍यांकडून ऑर्डर्स मिळवण्यासाठी खासगी कंपन्या अतिरिक्त पैशाची तरतूद करून ठेवतात. युनियनच्या नेत्यांना पैसे चारून फितूर करून घेतात वा युनियनच्या सदस्यांवर दहशत पसरविण्यासाठी पोसलेल्या गुंडाना रक्कम देतात.\nएन्रॉनने घातलेला धुमाकूळ सर्वांना परिचित आहेच. रिलायन्सच्या नफ्याचा चढता आलेख धक्कादायक आहे. टाटाचे नावही कलंकित होत आहे. भ्रष्ट शासन असल्यास खासगी उद्योग उर्जीतावस्थेत जातात असा जागतिक अनुभव आहे. स्वयंसेवी संस्थासुद्दा भ्रष्टाचारापासून मुक्त आहेत याची हमी देवू शकत नाही. अनेक हिंदुत्ववादी संघटना परदेशातील पैशावर गबर झालेल्या आहेत हे उघड गुपित आहे.\nस्वार्थी राजकीय नेते व भ्रष्ट प्रशासन\nआधुनिक, स्वतंत्र व उज्वल भारत या संकल्पनेने भारावलेल्या स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीचा काळ वगळल्यास राजकारण हा एक फायदेशीर धंदा म्हणूनच सर्वश्रुत आहे. राजकारणाचा संबंध जनहितासाठी सत्ता नसून सत्तेतून स्वत:च्या व आप्तेष्टांच्या संपत्तीत भर घालण्याचा राजमार्ग असा संदेश सर्वदूर पोचत आहे. राजकारणाकडे एक करीअर म्हणून बघितले जात असल्यामुळे जास्तीत जास्त पैसा कमवणे हाच एकमेव उद्दिष्ट त्यामागे असतो. त्यासाठी भ्रष्टाचाराचे नवीन मार्ग शोधल्या जातात. कायद्यातल्या पळवाटा शोधल्या जातात. नियम धाब्यावर बसविल्या जातात. भरीस भर म्हणून प्रशासनातील सनदी अधिकारी नेत्यांच्या काळ्या धंद्यात सामील होत असल्यास राजकीय नेत्यांची ( व त्याबरोबर भ्रष्ट अधिकार्‍यांची) भरभराटी शिगेला पोचू शकते. पक्षीय राजकारणामुळे अनेक पक्ष भ्रष्टाचाराला उत्तेजन देतात. निवडणूक निधीच्या नावे मोठ मोठ्या उद्योगाकडून व मोक्याच्या जागी असलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांकडून खंडणी स्वरूपात मोठ-मोठ्या रकमा वसूल करतात व निवडणूक काळात खिरापतीसारखा पैसा उधळतात. निवडणूक संहिता (कागदावर छान व) आदर्श वाटत असली तरी वास्तव फार वेगळेच असते. एकेकाळी भाटगिरी करत असलेला कार्यकर्तासुद्धा काही काळानतर कोट्याधीश झालेल्यांची उदाहरणं अलिकडील निवडणूकीच्या वेळी आपल्याला बघायला मिळाली आहेत.\nराजकीय नेत्यांच्या हातातच सत्ता एकवटलेली असल्यामुळे प्रशासन नेहमीच त्यांचे लांगूलचालन करत असते. भ्रष्टाचाराचे नवीन नवीन उपाय शोधून काढत असते. राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी यांचे साटे लोटे झालेले असल्यामुळे भ्रष्टाचाराला ऊत येत आहे. यालाही काही सन्मान्य अपवाद असतीलच. तत्वनिष्टित राजकारण करणारे प्रशासनाच्या भूलथाप्यांना बळी पडत नाहीत. पक्ष म्हणून तत्वांशी बांधिलकी मानणारे डावे राजकीय पक्ष आपल्या सदस्यांच्या वर्तणुकीबद्दल सदैव जागरूक असतात. परंतु असे नेते व पक्ष हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच राहिल्या आहेत.\nकायदा व ध्येय धोरणे यातील पळवाटा व धरसोडवृत्ती यामुळे सर्व समाजव्यवस्था सडत आहे. ध्येय धोरणांची अंमलबजावणी प्रशासनच करत असल्यामुळे या पळवाटांचा पुरेपूर फायदा नोकरशाही करून घेते व त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनाही आपल्या भ्रष्ट व्यवहारात सामील करून घेते. एखाद्या व्यवहारासाठी दिलेल्या लाचेच्या रकमेमधून सर्वात खालच्या पातळीवरील शिपायापासून वरच्या लोकप्रतिनिधीपर्यंत कमी जास्त प्रमाणात सर्वांना वाटा मिळत असल्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध कुणीही एकही शब्द उच्चारू शकत नाही. भ्रष्टाचारी व्यक्तीच्या मागे संपूर्ण नोकरशाही उभी असल्यामुळे व अश्याच व्यक्तींना सामाजिक प्रतिष्ठा, मान सन्मान लाभत असल्यामुळे मनाची लाज लज्जा गुंडाळून उजळ माथ्याने ते वावरतात. व आरोप करणाऱ्यांनाच तोंडघशी पाडतात किंवा त्यांचा काटा काढला जातो. सत्येंद्र दुबेसारख्याला जीव गमवावा लागतो.\nभ्रष्टाचारी व्यक्तींना धर्मसंस्था व संतमहंतांचा कृपाशिर्वाद लाभत असतो. कारण धर्मसंस्थांकडे मोठ्या प्रमाणात येणारा पैसा भ्रष्ट व्यक्तींच्या खिशातून आलेला असतो. बुवा-बाबांचे (पंचतारांकित) निवासस्थान - आश्रम सत्ताधार्‍यांशी असलेल्या जवळिकीमुळे भ्रष्टाचाराचे अड्डे बनत असून सर्व आर्थिक डावपेच याच अड्ड्यामधून आखल्या जातात. सत्यसाईबाबाचे सत्ताधार्‍यांशी असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे इतर साईभक्तांची कामे होत नाहीत असे मानणे मूर्खपणाचे ठरेल. आपल्या कुकर्माने कुप्रसिद्ध झालेले कांची मठाचे शंकराचार्यांचे कार्पोरेट सेक्टर्स व सत्ताधार्‍यांशी असलेले संबंध पाहता कार्पोरेट सेक्टर्स सहजपणे आपली कामे करून घेत असली पाहिजेत.\nआपल्या देशातील भ्रष्टाचार व्यवस्था दीर्घकाळ टिकून राहणार आहे की काय असे वाटू लागले आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काही किमान उपाय किंवा अशा उपायाची दिशासुद्धा अजूनही सापडलेली नाही. आपण सर्व अंधारात चाचपडत आहोत. नोकरशाहीला गले लठ्ठ पगार, शाळा -कॉलेजमधून जीवनमूल्यविषयक शिक्षण, ध्येय धोरणं ठरविण्यात स्त्रियांचा सहभाग, चैनीच्या वस्तूंवर जास्तीत जास्त करभार, संगणकीकरण, निकोप स्पर्धेला उत्तेजन, कडक कायदे, व्हिजिलन्स आयोग इत्यादी उपाय योजना योजूनही हाती काही लागत नाही. त्या कुचकामी ठरत आहेत.\nउजळ माथ्याने फिरणार्‍या भ्रष्ट व्यक्तीला न्यायालयात खेचणे कठिण होत चालले आहे. किचकट कायद्यांचा अन्वयार्थ शोधणे, न्यायालयाचा वेळकाढूपणा, आरोप सिद्ध झाल्यास मिळणारी जुजबी शिक्षा यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध एकेकट्याने लढणे अशक्यातील गोष्ट ठरत आहे. तत्वासाठी त्याग व दु:ख झेलण्याइतका कणखरपणा सामान्य माणसाच्या कुवतीच्या बाहेर असल्यामुळे प्रामाणिक माणूससुद्धा नाइलाजाने भ्रष्टाचारात सहभागी होत आहे.\nभ्रष्टाचाराच्या या आक्राळ विक्राळ स्वरूपाशी मुकाबला करण्यासाठी लोकचळवळ उभी करावी अशी एक सूचना वारंवार केली जाते. अण्णा हजारे यांनी यासंबंधात उभी केलेली चळवळ हे एक उत्तम उदाहरण ठरेल. भ्रष्टाचीरी व्यक्तींना लाजवण्यासाठी त्यांच्या घरासमोर घंटानाद करणे, तोंडाला काळे फासणे, न्यायालयातील लढाई इत्यादी उपाय काही प्रमाणात यशस्वी होतीलही. परंतु लोकचळवळीचे यश चळवळीची धुरा संभाळणारे नेतृत्व किंवा नेतृत्व गुण असलेला गट यावर निर्भर असते. या नेतृत्वाला चळवळीचे दृश्य परिणाम लवकर दिसू लागतील अशी ग्वाही द्यावी लागते. तरच चळवळ यशस्वी होऊ शकेल. केवळ कोर्ट कचेर्‍या, निवेदन, भाषणबाजी, जुजबी सत्याग्रह, लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण इत्यादीतून चळवळ यशस्वी होणार नाही. आरोप प्रत्यारोपामधून माध्यमाद्वारे सवंग प्रसिद्धी मिळेल. पण हाती काही लागणार नाही.\nलोकचळवळीतील अडचणी लक्षात घेता भ्रष्टाचार निर्मूलनासाठी स्थानिकरित्या संघटित झालेला अभ्यासू दबाव गट पर्याय ठरू शकेल. यासाठी निस्पृह व सातत्याने काम करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी उभी करावी लागेल. उद्दिष्ट सफल होईपर्यंत दीर्घकाळ लढण्याची तयारी करावी लागेल. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या योजनांचा आढावा घेवून त्यांची परिणामकारकता तपासणे दबावगटाचे काम असेल. नदीजोड प्रकल्प वा अणूउर्जा प्रकल्प यासारख्या प्रकल्पातील उणीवा व त्यातील संभाव्य भ्रष्टाचार यावर अभ्यासगट जाहीर टिप्पणी करू शकेल. कायदा व ध्येय धोरणातील पळवाटा शोधून (कीस काढून नव्हे) त्यांची वेळीच वाच्यता करणे, भ्रष्ट अधिकार्‍यांना उघडे पाडणे, राजकारण्यांच्या मतलबी हस्तक्षेपाला आळा घालणे, इत्यादी कामे हे गट करू शकतील. दुर्बल घटकांचे हित हे निमित्त पुढे करून एका हाताने दिल्यासारखे करत दुसर्‍या हाताने काढून घेण्याची व्यवस्था सरकार नेहमीच करत असते. त्याच्यावर खडा पहारा ठेवणे हे या गटाचे काम असेल. याकामी माहितीचा अधिकार अत्यंत उपयोगी ठरू शकेल. परंतु आताच्या माहितीच्या अधिकारात अनेक कच्चे दुवे राहिलेले आहेत. माहिती देताना हातचलाखी दाखवल्यास, अर्धवट माहिती देत असल्यास किंवा दिशाभूल करत असल्यास सर्व संबंधितावर जबर बसवण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद हवी व ते त्वरेने व्हायला हवे. खाते निहाय चौकशीचा फार्स नको. गोपनीयतेचा आधार काढून टाकायला हवा. या संबंधातील राजस्थानमधील मजदूर किसान संघटनेने जनसुनवाई आंदोलनातून भ्रष्ट राजकीय नेते, कंत्राटदार व पदाधिकारी यांना सळो की पळो करून टाकले होते. दबाव गट व शोध पत्रकारितेचे नेटवर्किंग झाल्यास भ्रष्ट व्यवस्थेवर अंकुश राहील. तरुण तेजपाल यांनी सुरु केलेल्या तहलकासारख्या नियतकालिकांची नेटवर्किंग असल्यास स्थानिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना प्रसिद्धी मिळेल. राजकीय नेते व अधिकारी यांचे छक्के पंजे लोकापर्यंत पोचतील व प्रशासनावर दबाव आणता येईल.\nवर उल्लेख केलेल्या उपायाबरोबरच समाजातील प्रत्येकाचे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. माणूस म्हणून सचोटी, प्रामाणिकपणा, खरे बोलणे, तत्वासाठी तडजोड न स्वीकारणे, श्रम-किंमत, सहिष्णुता इत्यादी गोष्टी नसल्यास परिस्थितीत सुधारणा होणार नाही. चैनीलाच गरज समजून गरज भागवण्यासाठी काहीही करण्याची, इतरांची पर्वा न करण्याची मानसिकता पूर्णपणे बदलल्यास भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर पडणे शक्य होईल. अन्यथा नाही.\nउत्तम लेख. जेव्हा मी सरकारी हापीसात जाऊन माझ्या हक्काचे एखादे सर्टीफिकेट मागतो, त्यावेळेस जर मला पैसे मागितले गेले तर मी त्यास लाच म्हणतो.\nलाच ही कधी आपले कृष्णकृत्य लपवण्यासाठी दिली जाते. तर बर्‍याचदा ती लुबाडणूक/अडवणूक या स्वरूपात येते.\nयाच विषयाशी संबंधित (विषेशतः दुसर्‍या प्रकारच्या भ्रष्टाचारात) लाच का देऊ नये हा मिसळपाववर काथ्याकुट सुरू केला आहेच.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nलहान असो मोठा असो, प्राथमिक असो किंवा दुय्यम - आपल्या देशात भ्रष्ट कोण नाही त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटकाबिटका म्हणजे केवळ गफ्फा हाणणे आहे. तरीही भ्रष्टाचाराची तीव्रता कमी व्हावी यासाठी चळवळ उभारणे, उपाययोजना करणे हे पर्याय असू शकतात.\nआपल्याच कंपनीची औषधं (गरज असो वा नसो) लिहून द्यावीत म्हणून मेडिकल प्रतिनिधी डॉक्टर्सना छोट्या मोठ्या भेटवस्तूंचा सततपणे मारा करत असतात. डॉक्टर्संच्या सहलींसाठी खर्च करतात.\nएक प्रत्यक्ष अनुभवलेली गोष्ट सांगते - माझ्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने सेल्स रिप्रेझेंटेटिवसोबत डॉक्टरच्या ऑफिसला भेट द्यायची होती. भेटीची वेळ तशी आधीच ठरली होती परंतु भेटीच्या आधी से.रिने डॉक्टरला फोन लावून 'तुझ्यासाठी कॉफीचा कुठला फ्लेवर आणू' यावर डॉक्टरने स्टारबक्सच्या फ्रॅप्पचिनोची निर्लज्जपणे मागणी केली आणि से.रि. डॉक्टरसाठी, त्याच्या फ्रंटडेस्कवर बसणार्‍या महिलेसाठी उतरून फ्रॅप्पचिनो घेऊन आला. निर्लज्जपणाचा कळस म्हणावा अशी गोष्ट वाटली खरी पण हे असे सर्रास चालते असे से.रिचे म्हणणे पडले परंतु यापेक्षा मोठी भेटवस्तू देण्याघेण्यास मज्जाव आहे असेही त्याने सांगितले.\nलोकचळवळीतील अडचणी लक्षात घेता भ्रष्टाचार निर्मूलनासाठी स्थानिकरित्या संघटित झालेला अभ्यासू दबाव गट पर्याय ठरू शकेल. यासाठी निस्पृह व सातत्याने काम करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी उभी करावी लागेल.\nसध्यातरी अण्णांचा दबावगट बॉलिवूड दिसतो आहे. जे लोक निर्लज्जपणे काळापैसा वापरतात, आयकर चुकवतात त्यांचा अण्णांना पाठींबा देणे हास्यास्पद वाटते. परंतु याचबरोबर शोधपत्रकारितेने हा प्रश्न धसास लावणे योग्य वाटते.\nसध्यातरी अण्णांचा दबावगट बॉलिवूड दिसतो आहे.\nअण्णांचा दबाव गट सर्व सामान्य भारतीय आहे. त्यामुळेच सरकार व नोकरशाहीचे धाबे दणाणले आहे. 4 दिवसात जे शक्य नाही असे ते ओरडत होते ते एकदम शक्य झाले आहे.\nखासगी उद्योगच भ्रष्टाचाराला खत पाणी घालतात, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही.\nभ्रष्टाचाराविरुद्ध 'जागो रे जागो रे जागो' करणारी चहाची कंपनी ज्या समूहात आहे त्या टाटा समूहाचे प्रमुख, रतन टाटा हेदेखील अशा भानगडींत (राडिया टेप) अडकलेले आहेत. अंबानी तर धोरणेच बदलून घेतात. ओरिसातील आदिवासींना विस्थापित करू पाहणाऱ्या वेदान्त ह्या खाणकंपनीचे शेअर सरन्यायाधीश कापडियांकडे असतानाही ते बेंचावर होते. असो.\nनितिन थत्ते [08 Apr 2011 रोजी 17:12 वा.]\nहा हा हा. आणि त्यांनीच एकदा \"विमान कंपनी सुरू करण्यासाठी मंत्र्यांना लाच दिली नाही त्यामुळे मला रात्री शांत झोप लागली\" असे वक्तव्य केले होते.\nअतिशय उत्तम मांडणी असलेला लेख .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0&page=3", "date_download": "2018-10-15T21:31:52Z", "digest": "sha1:FBNNNEQK4OYI5WBDCMMLLUJZRYPOM4H6", "length": 15575, "nlines": 142, "source_domain": "anandachedohi.com", "title": "Rujuta Vinod Publication | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nया वेबसाईटमध्ये डॉ. ऋजुता विनोद यांनी लिहिलेली, व संकलित केलेली इ-पुस्तके आहेत.\nया पुस्तकांमधील मजकूर जास्त करून पारमार्थिक आहे.\nजीवनाकडॆ बघण्याचा दृष्टीकोन बदलू इच्छिणार्‍या साधकाला मदत करणे हा हेतू आहे.\nही पुस्तके बुकगंगा या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवली आहेत.\nकुलधर्म-कुलाचार कलियुगाच्या सध्याच्या स्थितीमध्ये काही मोजकी घराणी सोडली तर कुल, कुलदेवता, कुलाचार, कुलधर्म इ गोष्टींची हेटाळणीच होते. विशेषतः शहरी उच्चशिक्षित घरांतून याविषयी पूर्ण अज्ञानच असते. कधीतरी दैवाचा जोरात फटका बसला की सगुण उपासना महत्वाची असते, हे त्यातल्या त्यात देवभीरू माणसांच्या लक्षात येते. बहुतांशी...\nदैनंदिन पूजा जो पर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत भगवंताच्या सगुण रुपाची अर्चना व निर्गुणाविषयीचे वाचन, चिंतन व मनन करावे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुध्दा सगुण रुपाची अर्चना चालू ठेवावी, असे महाराजांनी सांगितले आहे. This e-book is for sell. To purchase it please click on http://www.bookganga.com/eBooks...\nपंचायतन कलियुगाच्या सुरुवातीच्या काळातच सनातनधर्माला अवकळा आली होती. मूर्तीपूजा सुरू झाली होती. विविध पंथांमध्ये सत्तेसाठी जीवघेणे संघर्ष होत होते. आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या अवतारकालात पाच मुख्य पंथांना एकत्र आणून त्यांच्या देवतांना प्रमुख स्थान दिले. महाभारत खंडातील गृहस्थांना या पंचायतनाचे महत्व...\nसद्‌गुरुकृपा मी कित्येको जन्म विविध योनींमधून फिरत होते, तेव्हा संसाराच्या मोहजालात अडकलेली होते. मीच \"मी-मला-माझे\", हवे/नको या अनंत इच्छा-आकांक्षा-हव्यास यात गुंतवून घेतले होते. माणसे-वस्तू यांच्या मोहाने मी फरफटली जात होते. तात्पुरती-ओढ याने मी हो-नाहीच्या द्वंव्दात अडकलेली होते. आशा-निराशा, चिंता, सुख-दुःख...\nयुग-धर्म या पुस्तकात चारही युगांची वर्णने आहेत. आजच्या कलियुगापेक्षा किती वेगळे जग आधीच्या युगांमध्ये होते ते यावरून समजते. त्यावरून रामायण-महाभारतातील महान व्यक्ती व त्यांच्या चरित्राचे संदर्भ आजच्या युगातील संदर्भाप्रमाणे लावले तर सामान्य माणसाचा कसा बुध्दीभेद होतो ते लक्षात येते. आपण कल्पनाही करू शकणार...\nपिंड जिज्ञासा इच्छांचा जन्म आपल्या नियंत्रणाखाली नाही, इच्छांचं स्वरूप आणि गुणधर्म आपल्या हातात नाही, इच्छा पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी करावे लागणारे प्रयत्न एका मर्यादेपर्यंत आपल्या हातात असतात, इच्छांचं पूर्ण होणं आपल्या हातात नसतं. म्हणजे याचा अर्थ असा की माझ्या मर्यादित गुणवत्तेप्रमाणे माझे मर्यादित प्रयत्न...\nभगवंताचे अनंत अवतार भगवंताचे अनंत अवतार आत्तापर्यंत होऊन गेले, यापुढेही होणार आहेत. मृत्यूलोकांवर अधर्माचा कहर झाला की भगवंत अनेक रुपांत प्रकट होऊन सज्जनांचे रक्षण व धर्माचे पुनर्स्थापन करतो. दुर्जन ही सुध्दा त्याचीच निर्मिती आहे. प्रत्यक्षात त्रिगुणी मायेच्या प्रभावाखाली तमोगुणाचे आधिक्य, रजोगुणी कमी आणि सत्वगुणी...\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/325/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95", "date_download": "2018-10-15T20:56:12Z", "digest": "sha1:QEBMRH5356C2UGVWLC5TOMZGDI24YMFZ", "length": 8895, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे यंदाही शेतकऱ्यांची काळी दिवाळी –अजित पवार\nभाजप-शिवसेनेतील एकाही नेत्याला शेतकऱ्यांची जाण नसून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे यंदाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी असेल, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अक्कलकोट येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या प्रश्नांवर पळ काढणारे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनता व शेतकऱ्यांबाबत संवेदना नाहीत, त्यांना जनतेच्या प्रश्नांबाबत काहीही देणेघेणे नाही. मराठवाड्याला दिलेले पॅकेजही फसवे आहे, त्याचप्रमाणे मेक इन इंडियाची घोषणाही फसवीच आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपमध्ये दरबारी राजकारण चालते, अशी टीकाही पवारांनी यावेळी केली. तसेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरुन शिवसेनेला टार्गेट करत, ‘शिवसेनेने मराठा मोर्चांची कुचेष्टा केली असून त्याबद्दल जनता शिवसेनेला माफ करणार नाही, शिवसेनेचे हे राजकारण दुर्दैवी असल्याचे वक्तव्य पवार यांनी केले.\nया मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिपक (आबा) साळुंखे,आमदार दिलीप सोपल, निरीक्षक प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजीव क्षीरसागर, सरचिटणीस माणिक बिराजदार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा यशोदा ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलचे जिल्हाध्यक्ष शिवाजी राजेगावकर, प्रांतीक सदस्य दिलीप सिद्धे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nकेंद्रीय अर्थसंकल्पावर संसदेत खासदार धनंजय महाडिक यांचे अभ्यासपूर्ण भाषण ...\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची खंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना व्यक्त केली. बुधवारी संसदेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चासत्रात खासदार महाडिक यांनी सडेतोड मुद्दे व चौफेर भाषण करुन सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी कसलाही दिलासा मिळाला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी, सूक्ष्म सिंच ...\nराष्ट्रवादीच्या सोशल मीडिया विभागातर्फे राज्यभर विभागीय शिबिरांचे आयोजन ...\nराष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या सोशल मीडिया विभागातर्फे विभागीय शिबिरांचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी, युवक, युवती तसेच जे कार्यकर्ते Facebook, Twitter, WhatsApp अशा डीजीटल माध्यमांचा प्रभावी वापर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी करतात असे कार्यकर्ते या एक दिवसीय विभागीय शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदवू शकतात. आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत या कार्यशाळांचे आयोजन होणार आहे. इच्छुक कार्यकर्त्यांनी खालील लिंकवर जाऊन अर्ज भरावा अशीं ...\nस्टार प्रचारकांची यादी जाहिर ...\nमहाराष्ट्रातील आगामी नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणूकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, आमदार, युवक, युवती अशा सर्वांचा यात समावेश आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/972/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A4%BE._%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8", "date_download": "2018-10-15T20:56:01Z", "digest": "sha1:B4B34SXOW5UKVOP3PUZ4Q7MCLUBENVIY", "length": 7540, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रसेच्या खा. सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार प्रदान\nराष्ट्रवादी काँग्रसेच्या खा. सुप्रिया सुळे या संसद रत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. आय. आय. टी. मद्रास येथे पंतप्रधानांचे माजी सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन् आणि माजी निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती यांच्या हस्ते सुळे यांनी संसद रत्न पुरस्कार स्वीकारला. प्राईम पॉईंट फाऊंडेशन-प्रिसेन्स ई-मॅगेझिनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.\nयावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सुळे म्हणाल्या की, “हा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होत आहे. जनतेने दाखविलेला विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर संसदेत जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नरत आहे. हा संसदरत्न पुरस्कार माझा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे. या जनतेलाच मी हा पुरस्कार समर्पित करीत आहे.”\nस्पर्धा परीक्षांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा डिसेंबरमध्ये मोर्चा – ...\nगेल्या दोन वर्षांपासून कुठल्याही स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती व जागा न निघाल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना केली.याप्रसंगी शहराध्यक्ष ऋषी परदेशी, विशाल ...\nभाजप आता जोरजबरदस्तीवर आली आहे – नवाब मलिक ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा ‘फतवा’ महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला आहे. सरकारच्या या आदेशाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करण्यात आला आहे. भाजप आता जोरजबदस्तीवर आली असून शाळांवर जबरदस्ती करून प्रचार करण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात आहे असा आरोप मलिक यांनी केला. दरम्यान हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर मोठा वादंग उसळला होता. आता याच लघुपटाचा तास महाराष्ट्रातील शाळांमध्ये पार पडणार आहे.पुढे बोलत ...\nराज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश - सुनील तटकरे ...\nमुंबई - राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या आठ महिन्यांत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. मुंबईच्या मालवणी भागातील विषारी दारूचे १०४ बळी, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे बलात्कार पिडीत मुलीवर दुसऱ्यांदा बलात्कार होण्याची गंभीर घटना, साकीनाका भागातील मॉडेलवर झालेल्या बलात्कारात पोलिसांचाच सहभाग त्यामुळे या राज्याचे रक्षकच भक्षक बनत चालले आहेत.गृहमंत्रीपदावर असताना दिवगंत आर.आर.पाटील यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता राज्यातील माता-भगिनीचे संसार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/tag/heena-gavit/", "date_download": "2018-10-15T22:35:02Z", "digest": "sha1:JHYKT2C564RBS67KMHKQQPTK35F35DW5", "length": 7221, "nlines": 81, "source_domain": "pcmcnews.in", "title": "heena gavit – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nहिना गावित यांच्यानंतर नंदुरबारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यावर विद्यार्थ्यांचा हल्ला\nAugust 6, 2018\tमहाराष्ट्र\nनंदुरबार : खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी गाडीवर चढून तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आता आदिवासी विद्यार्थ्यांनी एका आयएस महिला अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केला. विद्यार्थ्यांनी गाडीवर चढून तोडफोड केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वानमंती सी या गाडीत होत्या. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात डीबीटी योजना …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/03/love-poem_15.html", "date_download": "2018-10-15T22:24:46Z", "digest": "sha1:HYJOUDBOGIMHGNNLIOLODNRXPCN5ORB7", "length": 19655, "nlines": 210, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Love Poem : खुशाल पडतो प्रेमात", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nLove Poem : खुशाल पडतो प्रेमात\nपरवाच मी ' आपण साले वेडेपिसे ' हि कविता पोस्ट केली आणि आज ' खुशाल पडतो प्रेमात ' हि कविता पोस्ट करतोय. खरंतर -\nया एकाच कवितेच्या एकाच कडव्यातल्या दोन ओळी वाटतात. पण ' आपण साले वेडेपिसे ' या कवितेचा नायक ' तो ' होता . तर ' खुशाल पडतो प्रेमात ' या कवितेची नायिका एक नुकतंच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणारी तरुणी आहे.\nखरंच कसं होतं असं ' प्रेमात पड ' असं कुणीच सांगत नसतं.\nपण तरीही खेळण्यांशी खेळायचे दिवस संपतात. तारुण्याची मोरपिसी झुळूक अंगभर फिरत असते. कुठल्या तरी नकळत क्षणी आपण त्याच्या प्रेमात पडतो. पण असं प्रेमात पडल्यानंतरचा प्रत्येक क्षण कसा हवा हवासा वाटू लागतो.\nकोण कुठला ओळख नसते\nनाव गाव माहित नसते\nतरी कसे त्याच्या डोळ्यात\nआपले अवघे गाव वसते\nया ओळी रसिक वाचकांना आणि तरुणीला कदाचित वास्तववादी वाटणार नाहीत. पण त्यानं तिला किंवा तिनं त्याला प्रपोज करणं आणि एकमेकांना होकार देणं हि फार पुढची पायरी झाली. ज्या क्षणी कुणीतरी मनात घर करतं त्या क्षणांसाठी त्या ओळी.\nआणि एकदा प्रेमात पडलं कि नंतर अनुभवास येणाऱ्या अनेक भावनांची हि कविता-\nरेवती प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. इतर कविताही जरूर पहाव्यात.\nरेवती प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.\nअनामिक मित्रांनो प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. पण प्रतिक्रिया देताना आपण Anonymous या पर्याया ऐवजी Name / URL हा तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय आपणास केवळ आपले नाव टाकूनही प्रतिक्रिया देता येईल. या पर्यायासाठीही login करण्याची गरज पडत नाही.\nसमिधा तू बऱ्याच माझ्या लिखाणाला प्रतिक्रिया देतेस त्याबद्दल मनापासून आभार. त्याहीपेक्षा तू एक शिक्षिका त्यामुळे तू दिलेल्या अभिप्रायामुळे अधिक सकस लिखाणाची जबाबदारी वाढते.\nरेशमजी प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove Poem : ती सोबत नव्हती म्हणुनी\nLove Poem : आयुष्य हरवले माझे\nLove Poem : खुशाल पडतो प्रेमात\nLove Poem : आपण साले वेडेपिसे\nStory For Kid's : प्रामाणिक पहारेकरी\nWomen's Day : तू स्वप्नं....तूच सत्य\nStory for kid's : दयाराम आणि सोन्याचं नाणं\nStory for kid's : मुर्ख राजा आणि विदुषक\nStory for kid's : बन्सी आणि मिठाईवाला\nLove poem :मोर आणि लांडोर\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0&page=4", "date_download": "2018-10-15T22:00:04Z", "digest": "sha1:ASZK43LQ5QQPRNVFBURNTI66TR44MANR", "length": 14930, "nlines": 142, "source_domain": "anandachedohi.com", "title": "Rujuta Vinod Publication | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nया वेबसाईटमध्ये डॉ. ऋजुता विनोद यांनी लिहिलेली, व संकलित केलेली इ-पुस्तके आहेत.\nया पुस्तकांमधील मजकूर जास्त करून पारमार्थिक आहे.\nजीवनाकडॆ बघण्याचा दृष्टीकोन बदलू इच्छिणार्‍या साधकाला मदत करणे हा हेतू आहे.\nही पुस्तके बुकगंगा या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवली आहेत.\nनोव्हेंबर-डिसेंबर ११ रांगोळ्या माझ्या असं लक्षात आलं की मी जे रंग वापरीत होते ते केमिकल होते. ते bio-friendly नव्हते. या रांगोळ्या मी देवाला सेवा म्हणून अर्पण केल्या होत्या. मला वाईट वाटले पण माझे अज्ञान म्हणून मी स्वतःला माफ केले व eco-friendly रंग शोधायला सुरुवात केली. मला ते तुळशीबागेजवळील काळ्यांच्या पूजेच्या सामानाच्या...\nऑगस्ट-सप्टेंबर-ऑक्टोबर ११ रांगोळ्या बर्‍याच दिवसांपासून या रांगोळ्या पुस्तिका रुपाने द्यायच्या राहून गेल्या होत्या. यातील काही images, mobile camera ने घेतलेल्या आहेत. त्या गुगलच्या picnik या softrware ने edit केलेल्या आहेत. खाली दिलेली pdf file उघडली की सर्व images दिसतील.\nश्रीमद्भगवद्‌गीतासार सन २००६-७ चं दीड वर्ष मी एका वेगळ्याच धुंदीत काढलं. गीतेनं मला वेड लावलं. मनातल्या कितीतरी शंका-कुशंका विरुन गेल्या. मन साफ झालं, हृदयात आनंद मावेना. गुरुकृपेमुळे गीतेतील प्रासादिक शब्दांमध्ये दडलेला अर्थ साधक डोळवू शकतो हे, याची देही याची डोळा अनुभवायला मिळालं. यापूर्वी मला गीता का कळली नाही, मनात...\nउपाध्याय/पंडा/गुरुजी/पुरोहित पाठशाळेत वेदपठण व कर्म शिकलेल्या ब्राह्मणांना उपाध्याय/गुरुजी/पुरोहित/पंडा अशी नावे आहेत. यांचे दोन प्रकार आहेत. कुलपुरोहित – यजमानाच्या घरी जाऊन वेदकर्म करणारे. क्षेत्रपुरोहित –\tप्रत्येक गावात नदीघाटावर पितृकर्म करणारे -\tविशेष महत्वाच्या क्षेत्राच्या ठिकाणी कर्म करणारे (देवकर्म व पितृकर्म). या...\nअध्यात्मरामायणाचे सूक्ष्म सार अध्यात्मरामायण हा ग्रंथ कलियुगासाठी निर्माण केलेला ग्रंथ आहे. याचा ग्रंथकार अनाम आहे. त्रेतायुगात घडलेल्या रामायणाचा अर्थ कलियुगातील मंदमति अश्रध्द जीवांना सांगण्यासाठी याची रचना झाली. मूळ ग्रंथ संस्कृतात आहे व काव्यमय आहे. तो नित्यपठणासाठी रचलेला आहे. ग्रंथपूजन, न्यास इ पारायणाला उपयुक्त भागही आहे...\nश्रीआत्मारामसार श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांची सूचना/आदेश - \"आपल्या सर्व वाङ्मयामध्ये श्रीसमर्थांनी अंतःकरण ओतले. पण आत्मारामामध्ये त्यांचे हृदय सापडते. बद्धानेच नव्हे तर सिध्दाने सुध्दा आत्मारामापासून परमार्थ शिकावा.\" या ग्रंथात गहन आत्मविद्या अगदी सुटसुटीत व सोप्या शब्दांत सांगितलेली आहे. हा...\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/711/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-15T21:39:09Z", "digest": "sha1:5FF4TD6TI5VAOAQ4YLV5EXP5MC3PPCVL", "length": 10092, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सांगली येथील मेळाव्यास व रॅलीस युवकांचा प्रचंड प्रतिसाद\nदेशातील तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊन बेरोजगारी कमी करण्याचे आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी दिले होते. गेल्या तीन वर्षांत किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी उपस्थित केला. सांगली येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. गाव तेथे शाखा या उपक्रमांतर्गत हा मेळावा आयोजित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी प्रचंड प्रतिसाद दिला.\nसांगली येथील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस या चार तालुक्यांतील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ गाव शाखांचे कोते पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विविध गावांच्या शाखा उद्घाटन समारंभात पाटील यांनी युवक राष्ट्रवादीच्या संघटन व कामाची दिशा स्पष्ट करताना आक्रमकपणे शासनाच्या धोरणावर प्रहार केला. देशातील तरुणांची फसवणूक करणाऱ्यांना तरुणच धडा शिकवतील असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला. राज्यात ५ हजार शाखा सुरू करून साधारण २ लाख तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जोडण्याचा आमचा मानस आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह तरुणांची एक प्रचंड ताकद आहे. या संघटनेचा उपयोग करत जिल्ह्यात गावागावात शाखा उभा करून युवक संघटना आणखी मजबूत करणार असे ते म्हणाले. युवा कार्यकर्त्यांनी या शाखांच्या माध्यामातून सामान्य माणसांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.\nया प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, माजी अध्यक्ष व जि.प.सदस्य शरदभाऊ लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तासगावचे सुरेशभाऊ पाटील, कवठेमहांकाळच्या अनिता सगरे, ताजुद्दीन तांबोळी, विद्यार्थी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव व युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nआता या सरकारविरोधात लढणेच युवक राष्ट्रवादीचे काम - संग्राम कोते पाटील ...\nकेंद्रात आणि राज्यात जनतेने भाजपला भरभरून मतदान केले. पण याच सरकारने जनतेवर सूड उगवला आहे. जनतेच्या हिताचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. याविरोधात विरोधी पक्ष म्हणून आम्ही आंदोलन सुरू केले तर पोलीस आयुक्त, अधिकारी व प्रशासनाकडून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केला असून आता या सरकारविरोधात लढणेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे काम आहे असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण युवक संघट ...\nशिवबंधन, अटलबंधन नाही, आम्हाला फक्त 'रक्षाबंधन' माहित आहे - अजित पवार ...\nविद्यमान केंद्र सरकार व राज्य सरकारच्या काळात जातीवाद व जातीयवाद्यांना अच्छे दिन आलेत. सामान्य माणूस अजूनही अच्छे दिनची प्रतीक्षा करत आहे. सरकार विकासाचे नाही तर सुडाचे राजकारण करत आहे, तेव्हा पराभवाने खचून न जाता लोकांमध्ये जाऊन वास्तव समजावून सांगा आणि लोकभावना समजून घ्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उदगीर येथे केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित केडर कॅम्पमध्ये युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.सरकारमधील मंत्र्यांनी केलेले घोटाळ ...\nराविकाँ जिल्हाध्यक्ष गजानन लोखंडे यांच्याविरोधात खोटा गुन्हा राजकीय दबावापोटी ...\nजाफराबाद तालुक्यातील आदर्श गाव खासगावचे ग्रामविकास अधिकारी सदाशिव लहाने यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन लोखंडे यांच्याविरोधात अनधिकृत नळ कनेक्शनच्या कारणावरून पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा हा राजकीय दबावापोटी दाखल केला असून ग्रामविकास अधिकारी लहाने यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. राविकाँच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी रमेश काळे यांना घेराव घालून सोमवारी चार तास ठिय्या आंदोलन केले. याव ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/04/mrathi-poem.html", "date_download": "2018-10-15T22:23:34Z", "digest": "sha1:ZGCIYHL2HBSM3KDQK3KPAPCEPGMZL2HR", "length": 17281, "nlines": 160, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Mrathi Poem : गोष्ट", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : marathi poem, मराठी कविता, राजकारण, राजकीय, सामाजिक\nवर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता किती बेभरवश्याच आयुष्य जगतो आहोत आम्ही. या साऱ्याला जबाबदार कोण आम्ही कि आमच्या देशातली व्यवस्था किती बेभरवश्याच आयुष्य जगतो आहोत आम्ही. या साऱ्याला जबाबदार कोण आम्ही कि आमच्या देशातली व्यवस्था यातून बाहेर पडायला मार्गच नाही का \n निश्चित आहे. फक्त आम्हाला शिवाजी महाराजांनी दिलेला लढा, झाशीच्या राणीन केलेला उठाव, भगतसिंगाच बलिदान, स्वातंत्रवीर सावरकरांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा आठवायला हवी.\n मान्य. हे सारं परकीय सत्तेविरुद्ध होतं. आता आपण, आपणच निर्माण केलेल्या लोकशाही विरुद्ध कसं लढायचं \nअसाच प्रश्न पडणार असेल तर अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा आठवावा, फ्रान्स मधल्या जनतेन तिथल्या झुंडशाहीशी आणि माजलेल्या जमिनादारांशी लढण्यासाठी केलेला उठाव आठवावा. हे लढे तर त्या त्या जनतेन स्थानिक प्रशासनाविरुध्च लढले होते.\nआणि हो, या साऱ्या लढ्यात पुढाकार घेणारी माणसं अत्यंत सामान्य होती. मग आम्हीच का असे षंढ बनलो आहोत निश्चित काहीतरी करायला हवंय.............एक दिशा, एक धोरण ठरवायला हवंय.\nभाजपला मत द्यायला हवं.मोदींच सरकार यायला हवं .\nमहेशजी या हा ब्लॉग नव्यानं सुरु केला तेव्हा सुरवातीच्या काळात लिहिलेली हि [पोस्ट. एवढी जुनी पोस्ट वाचकांनी वाचून प्रतिक्रिया दिल्यांनतर खूप आनंद होतो\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nRape and mindset : बलात्कार का होतात \nLove Poem : येते ओठावर गाणे\nPolitics : मोदी आणि मेस्सी\nPolitics : काँग्रेस जातीयवादी नाही काय \nLove Poem : तुझे नाव माझ्या मनी\nLove Poem : आला आला सखा माझा\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0&page=5", "date_download": "2018-10-15T21:03:20Z", "digest": "sha1:W3KGXYXG7Z7AOYV6ZUDZGHVG5Q6CCVFT", "length": 15830, "nlines": 143, "source_domain": "anandachedohi.com", "title": "Rujuta Vinod Publication | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nया वेबसाईटमध्ये डॉ. ऋजुता विनोद यांनी लिहिलेली, व संकलित केलेली इ-पुस्तके आहेत.\nया पुस्तकांमधील मजकूर जास्त करून पारमार्थिक आहे.\nजीवनाकडॆ बघण्याचा दृष्टीकोन बदलू इच्छिणार्‍या साधकाला मदत करणे हा हेतू आहे.\nही पुस्तके बुकगंगा या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवली आहेत.\nमहामाया कुंडलिनी \"कुंडलिनी जागृती-नाथप्रसाद\" या इ-पुस्तकातील (सी.डी) हा एक पूरक असा उपविभाग आहे. महर्षींच्या गूढ अनुभवांमागची तात्विक बैठक वाचकांना समजावी व त्या हजारो श्लोकांमागचा अर्थ लक्षात यावा यासाठी याची योजना केली होती. कुंडलिनीशक्तीवरील विविध ग्रंथांतील माहितीचे संकलन यात आहे. अवघड पण साधकाच्या दृष्टीने...\nश्रीशनि-मारूतिपूजन शनिमारूतिपूजन व उपासना करायला पनवतीच्या काळात सांगतात. ती कशी करायची, का करायची, तिचे पारमार्थिक उन्नतीच्या दृष्टीने काय महत्व आहे याविषयी या इ-बुक मध्ये चित्रांसह दिलेले आहे.\nश्रीनवग्रहपूजन शनिपीडा-पनवती, जन्मपत्रिकेप्रमाणे करायची ग्रहशांत इ कारणासाठी साधकांना आपल्यासाठी व आपल्या कुटुंबीयांसाठी नवग्रहांचे पूजन-जप-दाने-हवन इ करावे लागते. याविषयीची शास्त्रीय माहिती येथे या पुस्तिकेत संकलित केलेली आहे. ती वाचून करताना डोळसपणा व भाव आल्याने त्या कर्माला एक अर्थवत्ता येते. निर्गुण-निराकार...\nपितर-श्राध्द-पक्ष पितर – पितृ (पा) - रक्षणे. पितर आपल्या कुलाचे रक्षण करतात. श्रद्धेने, पितरांना उद्देशून विधीवत्‌ हविष्यर्युक्त पिंडप्रदान इत्यादी कर्मे करणे याला श्राद्ध म्हणतात. जे पितरांना संतुष्ट करतात त्यांना पितरांचे आशीर्वाद मिळतात. पितर आपल्या पुत्रादिकांना, आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, पुत्र, पशू,...\nसाधकांची दिवाळी महाराज म्हणतात, दिवाळीसारखे सणवार हे रोजच्या धकाधकीच्या, व्यापाच्या ताणातून जरासं बाजूला होऊन भगवंताची आठवण ठेवण्यासाठी असतात. हीच संधी साधकाला देहबुध्दीच्या पलिकडे जाऊन आत्मबुध्दी (देवबुध्दी) अनुभवण्यासाठी असते. आपण नेमके उलटे करतो - आवाजाचे व हवेचे प्रदूषण वाढेल असे, दंगा व स्वैरतेचे, देहबुध्दी...\nश्रीअक्कलकोटस्वामी समर्थ महर्षी विनोद श्रीअक्कलकोटस्वामींविषयी लिहितात - जन्म-ज व समाधि-ज या दोन प्रकारच्या सिद्धी सहजसिद्धी होत. काही सिद्धांना जन्मत:च सर्व सिद्धी व शक्ति प्राप्त होत असतात. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट हे साधनासिद्ध नसून केवलसिद्ध होते. त्यांनी सिद्धी मिळवल्या नव्हत्या. पक्षांना आकाश संचार जसा सहज तशा सर्व...\nश्रीशंकराचार्य-श्रीरामदास-श्रीवेण्णाबाई इ. या इ-बुकमध्ये महर्षींनी स्मरण केलेल्या इतर संतांविषयीच्या लेखांचे संकलन आहे. त्यात श्रीशंकराचार्य, श्रीरामदास, श्रीवेण्णाबाई, श्रीसोनोपंत, श्रीविठ्ठलदास पुरंदर, सेंट फ्रॅंसिस यांच्याविषयी त्यांना वाटलेले विचार आहेत. हे सर्व लेख पूर्वी रोहिणी, माऊली इ. मासिकांमधून प्रसिध्द झालेले होते.\nश्रीनामदेवमहाराज महर्षी विनोद लिहितात - नामदेव हे विठ्ठलाचे लडिवाळ व लाडके तान्हुले होते. त्यांच्या जिव्हाग्रावर श्रीशारदेचा अधिवास होता आणि विठ्ठलाईने आपल्या हाताने हे नामसारस्वत लिहून काढले आहे, अशी त्यांची स्वत:चीही भक्तिवेल्हाळ श्रद्धा होती.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0&page=6", "date_download": "2018-10-15T21:06:06Z", "digest": "sha1:6PO3ONHBKYFBAPQBPAKH3RBHFWV2NX4K", "length": 14973, "nlines": 143, "source_domain": "anandachedohi.com", "title": "Rujuta Vinod Publication | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nया वेबसाईटमध्ये डॉ. ऋजुता विनोद यांनी लिहिलेली, व संकलित केलेली इ-पुस्तके आहेत.\nया पुस्तकांमधील मजकूर जास्त करून पारमार्थिक आहे.\nजीवनाकडॆ बघण्याचा दृष्टीकोन बदलू इच्छिणार्‍या साधकाला मदत करणे हा हेतू आहे.\nही पुस्तके बुकगंगा या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवली आहेत.\nश्रीज्ञानेश्वरमहाराज महर्षी विनोद लिहितात - ‘अनुभवामृत` हा ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांचा म्हणावायाचा असेल तर अर्थातच त्यांची वैशिष्ट्यपूर्ण तात्त्विक भूमिका, पासष्टी व ज्ञानेश्वरीपेक्षां याच ग्रंथात प्रकट होणें साहजिकच नव्हे काय या ग्रंथांतील दहा प्रकरणें म्हणजे भगवंताचे दशावतार आहेत, अथवा जिवशिवैक्य दर्शविणारीं अभिनव...\nश्रीतुकाराममहाराज महर्षी विनोद संत श्रीतुकाराममहाराजांबद्दल लिहिताना म्हणतात - श्री ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रीय अध्यात्ममंदिराला या परमोच्च पारमार्थिक भूमिकेचा पाया रचिला व श्री तुकाराम महाराजांनी अगदी तीच भूमिका अखडंतेने, सुसूत्रतेने विषद केली आहे. म्हणून ते स्वत: ह्या अध्यात्म-मंदिराचे कलश झाले आहेत.\nएप्रिल २०११ रांगोळ्या साधारणपणे दर ३/४ दिवसांनी अंगणात मावळत्या सूर्यासाठी, मेडिटेशन हॉलमध्ये स्टेजवर न्यायरत्न विनोदांच्या स्मारकापुढे, परसात असलेल्या शिवकुटीत देवळीपुढे आणि देवघरात सद्गुरुंपुढे अशा ४ रांगोळ्या मी सध्या काढतेय. कोणती काढायची, कोणते रंग भरायचे आधी काही ठरवलेलं नसतं. रामनाम घेताघेता जे होईल ते होईल....\nजाने-फेब्रू. २०११ रांगोळ्या दिवाळीपासून मी नियमितपणे रांगोळ्या काढायला लागले होते. सुरुवातीला सोप्या रांगोळ्यांनी सुरुवात केली होती. मनगट, बोटं वळायला वेळ लागत होता. जसा आत्मविश्वास वाढू लागला तशा थोड्या अवघड रांगोळ्या काढायला लागले. जानेवारी अर्धा गेल्या नंतर मात्र त्यांचे फोटो काढावे व ते फेसबुकवर द्यावे, त्यांचा ब्लॉग...\nचैत्रांगण गुढीपाडव्याच्या दिवशी शंकराच्या देवळीपुढे रांगोळी काढलीच होती, ती न पुसता तिच्या भोवती चैत्रांगण काढले. नेटवरुन व परिचितांकडून चित्रे मिळवली. ती पेनाने काढून पाहिली. मग भल्या मोठ्या जागेवर काव मारुन घेतली. ती वाळल्यावर चैत्रांगण काढले. थोडीथोडी चित्रे काढत गेले. दुपारी त्यात रंग भरले. संध्याकाळ...\nरांगोळ्या मार्च २०११ मार्च २०११ मध्ये रांगोळ्या काढताना अधिक आनंद वाटू लागला. हाताला सफाई आली. रंगसंगती जमू लागली. रामनाम घेत रांगोळ्या देवापुढं, देवळापुढं, सद्‌गुरुंपुढं आणि अंगणात काढताना मन हरखून गेलं.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/independence-day-marathi/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-111081500004_1.html", "date_download": "2018-10-15T21:59:13Z", "digest": "sha1:XZY3BXT2JJ6OJDPRD2ICQRLLJ5ARC4MS", "length": 15855, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रादेशिकतेपेक्षा देश महत्त्वाचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदेशाचा 69 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती मात्र तितकीशी आशादायक नाही. भ्रष्टाचार, अविकास यासारख्या नेहमीच्या समस्या तर आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रांतीयतावादाने डोके वर काढले आहे. त्यामुळे विकासाच्या वाटेवर चालत असताना आता आपण प्रांतीयतावादाच्या रूपाने विघटनाकडे तर वाटचाल करत नाही ना याचा विचार करायची वेळ आली आहे.\nप्रादेशिकतावाद तसा नवा नाही. देशाच्या प्रत्येक भागात लहान-मोठ्या प्रमाणात तो आहे आणि होता. पण त्याची टोके आता टोचू लागली आहेत. पाकिस्तानच्या भडकावण्यातून पंजाबातही खलिस्तानी आंदोलन पेटले होते. ते कसेबसे शांतही झाले. त्यासाठी एका पंतप्रधानाचा बळीही दिला. तमिळनाडूतही तशा मागण्या अधून-मधून होत असतात. म्हणून तर श्रीलंकेच्या प्रश्नावर नीट काही भूमिका घेता येत नाही आणि घेतल्यानंतर काय होते, हे राजीव गांधींच्या हत्येच्या रूपाने समोर आले आहे. पण प्रांतीयतावाद फक्त इथे आहे, असे नाही. आसाममध्येही तो आहे. उल्फा त्यासाठीच आंदोलन करते आहे. ईशान्येच्या राज्यांमध्येही स्वतंत्रतेच्या मागण्या अधूमधून डोके काढत असतात.\nपश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंगमध्ये आंदोलन पेटले आहे. उत्तर प्रदेशाचे त्रिभाजन करण्याची मागणी समोर आहेच. आंध्र प्रदेशमध्ये स्वतंत्र तेलंगाणा राज्यासाठी आंदोलने होत आहेत. त्यासाठी तर एक पक्षही स्थापन झाला. कर्नाटकातही प्रादेशिकतावाद फोफावतो आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कन्नड अस्मिता हाही मुद्दा होता. कन्नड रक्षण वेदिके सारखी संघटना तर केवळ प्रांतीय अस्मितेच्या जोरावरच स्थापन झाली आहे. गुजरातमध्येही सौराष्ट्र वेगळा व्हावा यासाठी मागणी होते. महाराष्ट्रातही वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निमित्ताने मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे 'मराठा तितुका मेळवावा' असे होत असताना दुसरीकडे मराठीच असलेला विदर्भ वेगळा करण्याची मागणीही तितकीच जोर लावून केली जाते आहे.\nहे सगळे चित्र पहाताना प्रांतीय अस्मिता भडकत चालल्याचे दिसून येते. या सगळ्यातून किमान काही साम्य असणार्‍या लोकांचे एक राज्य करण्याचा घाट घातला जातो आहे. हे साम्य भाषा, संस्कृती, वंश या माध्यमातून शोधले जाते आहे. या सगळ्यातून 'आमच्या लोकांचे आमचे राज्य' अशी आयडेंटिटी निर्माण होईल. पण त्यामुळे इतर प्रांतातून तिथे लोक येऊ शकतील का त्यांचे स्थान काय असेल हा प्रश्न निर्माण होतो. प्रांतीय अस्मिता जोपासताना इतरांचा द्वेष करण्याची वृत्ती बोकाळली जाईल आणि त्यातून देशाच्या ऐक्यालाच धोका निर्माण होऊ शकतो.\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या मोठ्या राज्यांचे विभाजन करण्याच्या मागणीत गैर नाही. कारण ही राज्ये आकाराने प्रचंड मोठी आहेत. छत्तीसगड वेगळे करूनही मध्य प्रदेश मोठे आहे. उत्तर प्रदेशात २६ प्रशासकीय विभाग आहेत. एका मुख्यमंत्र्याने ठरवले तरी सगळ्या विभागाना एका वर्षात तो भेट देऊ शकत नाही. बिहारची परिस्थितीही तशीच आहे. असे असेल तर प्रशासनाच्या दृष्टिकोनातून त्यांचे विभाजन करणे गरजेचे आहे. त्यातून विकासालाही वाव मिळू शकतो. पण हे विभाजन एक संस्कृती जोडण्याच्या दृष्टिकोनातून होत असल्यास त्यातून प्रांतीय अस्मिताही डोकावतील. प्रांत म्हणून वेगळे अस्तित्व असायलाही हरकत नाही. पण त्यातून इतरांच्या विषयीची द्वेषभावना निर्माण व्हायला नको.\nस्वातंत्र्यदिनी नवाझ शरिफांनी आवळला काश्मिर राग\n ध्वजारोहणाला दांडी मारल तर...\nस्वातंत्र्यदिना निमित्त : आपला देशाभिमान\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1058/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95%20%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE,%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE,%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7", "date_download": "2018-10-15T21:16:06Z", "digest": "sha1:2XDJFOCKJM4RAZ24L4QQIGTI6X7POBWJ", "length": 10487, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसरकार निवडणूक यंत्रणा, कायदा-सुव्यवस्था, प्रसारमाध्यमे, या सर्वच गोष्टी हातात घेत आहे - जयंत पाटील\nमोदी सरकारविरोधात पुढील ८ -१० महिने कोणतेही प्रसारमाध्यम बोलणार नाही असे चित्र दिसत आहे. अनेक संपादक आणि पत्रकारांचे राजीनामे हे त्याचे उदाहरण आहे. हे सरकार कायदा-सुव्यवस्था, निवडणूक यंत्रणा, प्रसारमाध्यमे या सर्व गोष्टी आपल्या हातात घेण्याचे काम करत आहे, अशी सडेतोड टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर केली. खंडाळा येथे पक्षाच्या वक्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटन सोहळ्यास संबोधित करताना जयंत पाटील बोलत होते.\nपुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने आजवर १०६ योजना पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. मात्र खरी परिस्थिती तशी नाही. या सरकारच्या बऱ्याच योजना लोकांना माहीत देखील नाहीत. स्कील डेव्हलपमेंट योजनेच्या माध्यमातून आजवर ४० कोटी लोकांचे स्किल डेव्हलपमेंट केल्याचे सांगितले जात आहे, पण आजपर्यंत हा आकडा २ कोटीपर्यंत देखील पोहोचलेला नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सरकार नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेईल अशी शक्यता आहे. सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घेतला तर समजा निवडणुका जवळ आल्या आहेत.\nआघाडी सरकारच्या काळात पक्षाच्या वतीने मंत्रिमंडळात घेण्यात आलेले निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम वक्त्यांनी करावे. सरकार एप्रिल - मे २०१९ दरम्यान निवडणुका घेईल अशी चिन्हे आहेत. तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याने पुढील काही महिने पक्षाच्या कामकाजावर जोर देण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. आपला पक्ष सर्वधर्म समभाव मानणारा आहे. पक्षात सर्वच समाजाचे हित जोपासले जाते, हे पक्षातील वक्त्यांनी प्रामुख्याने मांडावे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी बुथ कमिटीच्या बैठकांमध्ये हे सर्व विचार वक्त्यांनी मांडायला हवेत असेही ते म्हणाले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन दिवसीय वक्ता प्रशिक्षण शिबिरात विविध क्षेत्रातील अभ्यासक आणि वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शिबिराची सांगता होईल.\nशेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण - अॅड. रविंद्र पगार ...\n“शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण” अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केली आहे. सततची नापिकी तसेच कर्ज बाजारीपणाला कंटाळून बागलाण तालुक्यातील शेमळी येथील जिभाऊ बागुल या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची रविंद्र पगार यांनी मंगळवारी भेट घेतली. अस्मानी संकटात सापडेल्या शेतकऱ्यांना कुठलीही मदत न देता मोदी सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबविल्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप पगार या ...\nअल्पसंख्याक समाजातील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अल्पसंख्याक समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. प्रत्येक समाजाला इथे न्याय दिला जातो, त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करत आहोत, अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. दरम्यान सुलतान मालदार यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक व ...\nसरकारने ग्राहकांबरोबरच दूध उत्पादकांचाही गांभीर्याने विचार करावा : आ. जितेंद्र आव्हाड ...\nआज राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना २७ रू. प्रति लिटर दर देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून विरोधकांनी सभागृहात तोडगा काढण्याची मागणी केली. सहकारी दूध संघांना हा दर परवडत नाही. सरकारने ग्राहकांचा विचार करतानाच उत्पादकांचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असे मत आ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडले. ग्रामीण - शहरी असा संघर्ष उभा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करून सरकार दुधाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणत आहे. निदान दुधात तरी सरकारने ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/549/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80_-_%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82", "date_download": "2018-10-15T21:12:55Z", "digest": "sha1:VAL24D7Q7JNREZI3CD2D7W5TB22ILNKZ", "length": 7564, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराज्यातील सरकारने शेतक-यांची घोर फसवणूक केली - धनंजय मुंडे\nलोकसभा निवडणुकांच्या काळात सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथेही जात असत तिथे अच्छे दिन आऐंगे असे अश्वासन देत असत. आता पंतप्रधानांच्या याच वक्तव्याची गावोगावी खिल्ली उडवली जाते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. संघर्षयात्रेदरम्यान लातूर जिल्ह्यातील उजनी येथे आज झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपने मोठमोठी आश्वासने शेतकऱ्यांना दिली मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. पंतप्रधानांनी आणि राज्यातील सरकारने शेतक-यांची घोर फसवणूक केली, असा आरोप मुंडे यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आ.विक्रम काळे, विद्या चव्हाण, धीरज देशमुख आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.\nसंघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याची १७ मे पासून सुरुवात ...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांना सुरु केलेल्या संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात १७ मे पासून रायगड किल्ल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन होईल. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याच्या हक्कासाठी लढा दिला त्या महाड येथील चवदार तळ्याला भेट देऊन त्या ठिकाणी विरोधी पक्षांचे नेते पत्रकारांशी संवाद साधतील. पुढे रत्नागिरी येथे प्रवास करत भरणे नाका व बहादुरशेखवाडी येथे अनुक्रमे संघर्षयात्रेचे आगमन व स्वागत केले जाईल. त्यानंतर चिपळूण येथील सावर्डे या गाव ...\nसंघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शनिवारपासून प्रारंभ ...\nशेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच आग्रही राहिली असून शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका पक्षाने नेहमीच घेतली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक हलाखीमुळे जगणे नकोसे झाले आहे, पण बळीराजाची ही अवस्था पाहूनही सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावासा वाटत नाही. राज्यातील विरोधी पक्षांनी याविरोधात एकत्र येत कर्जमाफी मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा उद्या शनिवार, दिनांक १५ एप्रिलपासून सुरू होत असून पहिल्या दिवशी बुलडाणा व ज ...\nराज्यात अजून किती आत्महत्या झाल्यानंतर सरकारची सहनशीलता संपणार – अजित पवार ...\nनाशिकमधील मनमाड येथे रविवारी एका युवकाने आणि आज निबांयत येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अजून किती आत्महत्या झाल्यानंतर सरकारची सहनशीलता संपणार असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. ते आज मालेगाव येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते. नाशिकमधील शेतकऱ्यांची अवस्था आज फार वाईट झाली आहे, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आहेत. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. ते आज मालेगाव येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते. नाशिकमधील शेतकऱ्यांची अवस्था आज फार वाईट झाली आहे, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आहेत. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का भाजपला शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ते कळत नाही का भाजपला शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ते कळत नाही का अशई खंत त्यांनी व्यक्त केली.नाशिकमध्ये क ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/government-and-private-employee-daily-goods-service-center-has-been-launched-16664", "date_download": "2018-10-15T21:40:19Z", "digest": "sha1:QSCINS7WB2WTWIITMUDJ5HJMBY37PM44", "length": 14475, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "government and private employee daily goods service center has been launched कर्मचाऱ्यांना जीवनाश्यक वस्तुंसाठी ‘सेवा केंद्र’ | eSakal", "raw_content": "\nकर्मचाऱ्यांना जीवनाश्यक वस्तुंसाठी ‘सेवा केंद्र’\nयाेगेश फरपट - सकाळ वृत्तसेवा\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nअकाेला - पैशासाठी एटीएम किंवा बॅंकेत जाणाऱ्या कर्मचाऱ्यामुळे प्रभावीत झालेल्या कामकाजावर ताेडगा म्हणुन दैनंदीन उपयाेगाच्या वस्तूंसाठी प्रत्येक शासकीय व खासगी कार्यालयाच्या ठिकाणी सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे, याची घाेषणा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता.१५) सायंकाळी केली. या उपक्रमाचे स्वागत कर्मचारी संघटनेने केले असुन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे अाभार मानले.\nअकाेला - पैशासाठी एटीएम किंवा बॅंकेत जाणाऱ्या कर्मचाऱ्यामुळे प्रभावीत झालेल्या कामकाजावर ताेडगा म्हणुन दैनंदीन उपयाेगाच्या वस्तूंसाठी प्रत्येक शासकीय व खासगी कार्यालयाच्या ठिकाणी सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे, याची घाेषणा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता.१५) सायंकाळी केली. या उपक्रमाचे स्वागत कर्मचारी संघटनेने केले असुन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे अाभार मानले.\nपंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ८ नाेव्हेंबरला एेतिहासिक व क्रांतीकारी निर्णय घेवून १००० व ५०० रूपयाच्या नाेटा चलनातून बंद केल्या. हा निर्णय बदलतांनाच त्यांनी चलनी नाेटा बदलून घेणे व इतर आपतकालीन परिस्थीती हाताळण्यासाठी उपाययाेजना सुध्दा केल्या आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतू यामुळे असुविधा नाहीतर सुविधाच झालेली आहे. काेणत्याही चांगल्या गाेष्टीची अंमलबजावणी करतांना काही अडचणी येतातच. त्याचाच एक भाग म्हणुन जनतेला काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळात बॅंकेत किंवा एटीएमवर रांग लावण्यात येत असल्याने त्याचा शासकीय कामकाजावर परिणाम हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकाराची दखल घेवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आगामी १५ दिवसासाठी सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दैनंदीन वस्तू, सामान, आैषधीची गरज आहे. त्यांनी मागणीपत्र संबधीताकडे द्यावे. मागणीनुसार त्यांना वेळेत वस्तु पुरविल्या जातील. शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेकडून दैनंदीन उपयाेगात येणाऱ्या वस्तूची विक्री ही ‘ना नफा ना ताेटा’ या तत्वावर पुरविण्यात येतील. त्या माेबदल्यात खरेदी केलेल्या वस्तूची किंमत वेतनातून कपात करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.\nज्या शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याच्या घरी लग्न आहे. त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लग्नासाठी त्यांनी केलेल्या मागणीनुसार आवश्यक वस्तु पुरविल्या जातील. या कामासाठी संबधीत विभागप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या वर्ग तीनचा एक व वर्ग चारचे दाेन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी वैयक्‍तिक शौचालय उभारणीचे काम करण्यात आले. \"बेसलाईन सर्व्हे'नुसार जिल्ह्यासाठी मिळालेले...\nअधिकाऱ्यांकडून वसूल होणार साडेतीन कोटी\nऔरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजना व शासनाचे थकीत वीजबिल भरण्यासाठी महापालिकेने सहा वर्षांपूर्वी २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यात बॅंकेकडे...\nघाटीत दोन निवासी डॉक्टरांना मारहाण\nऔरंगाबाद : घाटीच्या मेडिसिन इमारतीतील वार्ड 8-9 मध्ये 46 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी हलगर्जी पणाचा आरोप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricketer-sachin-tendulkar-no-10-jersey-unofficially-retired-by-bcci-275441.html", "date_download": "2018-10-15T21:09:28Z", "digest": "sha1:TRHRGAO25HYJMZVARUUQKBBDE35TC642", "length": 13332, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सचिनची '10' क्रमांकाची जर्सी निवृत्त, पुढे कुणालाही वापरता येणार नाही !", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nसचिनची '10' क्रमांकाची जर्सी निवृत्त, पुढे कुणालाही वापरता येणार नाही \nबीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 'जर्सी क्रमांक 10' ही 'अनौपचारिकरित्या' निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.\n29 नोव्हेंबर : आपल्या सगळ्यांचा लाडका क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर 2013मध्ये निवृत्त झाला आणि आता तो जी '10 क्रमांकाची जर्सी' घालायचा आता सुद्धा निवृत्त होणार आहे.\nभारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 'जर्सी क्रमांक 10' ही 'अनौपचारिकरित्या' निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडियातला कोणताही खेळाडू ही जर्सी घालू शकणार नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात उतरताना नेहमी 10 क्रमांकाची जर्सी घालून खेळायचा. हीच 10 क्रमांकाची जर्सी घालून त्याने अनेक सामने जिंकले आणि म्हणूनच त्याला सन्मान देण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.\nसचिन 2013ला क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाला. त्याच्या 24 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये प्रत्येक सामन्यात 10 क्रमांकाची जर्सी सचिनची खास ओळख ठरली.\nत्याने शेवटची जर्सी घातली ती 10 मार्च 2012 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात. सचिनच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूने ही 10 नंबरची जर्सी घातली नाही. ऑगस्ट 2017 मध्ये मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने कोलंबोमध्ये आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 10 अंकी जर्सी घातली होती पण शार्दुल काही विशेष खेळू शकला नाही. फक्त एकदिवसीय सामना खेळूनच तो बाद झाला. त्यामुळे 10 क्रमांकाचा जर्सी फक्त सचिनसाठीच होता आणि तो घालून सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम रचले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BCCIsachin tendulakarबीसीसीआयसचिन तेंडुलकर\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2018-10-15T22:12:17Z", "digest": "sha1:PCUVVTSRI5KEUQHQXMUFC6RVUSE4XUBC", "length": 5768, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युरोपातील देशांचे प्रशासकीय विभाग - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:युरोपातील देशांचे प्रशासकीय विभाग\nएकूण ११ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ११ उपवर्ग आहेत.\n► इंग्लंडच्या काउंट्या‎ (१ क, ५० प)\n► इटलीचे प्रदेश‎ (१ क, २० प)\n► ऑस्ट्रियाची राज्ये‎ (१ क, १० प)\n► जर्मनीची राज्ये‎ (३ क, १६ प)\n► नेदरलँड्सचे प्रांत‎ (१२ प)\n► पोलंडचे प्रांत‎ (१७ प)\n► फ्रान्सचे प्रदेश‎ (२३ क, २५ प)\n► बेल्जियमचे प्रांत‎ (११ प)\n► युक्रेनचे ओब्लास्त‎ (१ क, २६ प)\n► स्पेनचे स्वायत्त संघ‎ (२ क, १८ प)\n► स्वित्झर्लंडची राज्ये‎ (२७ प)\n\"युरोपातील देशांचे प्रशासकीय विभाग\" वर्गातील लेख\nएकूण १८ पैकी खालील १८ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ningboware.com/mr/single-function-zh2089t.html", "date_download": "2018-10-15T21:27:10Z", "digest": "sha1:4N32IPLXCF4GAI5BKF42NDBR3KJDGBGY", "length": 8466, "nlines": 196, "source_domain": "www.ningboware.com", "title": "सिंगल कार्य - चीन Cixi Zhonghe स्वच्छता", "raw_content": "\nपाण्याची बचत शॉवर हात\nशॉवर उपलब्ध आहे, रबरी नळी\nपाण्याची बचत शॉवर हात\nशॉवर उपलब्ध आहे, रबरी नळी\nकारणाचा वितरण शॉवर आउटलेट पाणी conservation.This शॉवर हात ठेवू शकता ABS बांधण्यात आहे. या शॉवर हात शक्ती चेंडूत, खनिज चेंडूत किंवा आत ऋणविद्युत भारित कण चेंडूत, आपण type.The चेंडूत निर्जंतुकीकरण, सूक्ष्म जंतूचा नाश आरोग्य function.The पाणी चेंडूत माध्यमातून जा आणि फिल्टर आहे निवडू शकता, अधिक झाले healthy.There आत एक वेगळा स्टोरेज स्पेस आहे, आम्ही काही सार inside.And स्वच्छ करणे सोपे आहे हे शॉवर हात लावू शकता, विरोधी fouling.This शॉवर हात आपल्या कुटुंबातील एक निरोगी देऊ शकता ...\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nकारणाचा वितरण शॉवर आउटलेट पाणी conservation.This शॉवर हात ठेवू शकता ABS बांधण्यात आहे. या शॉवर हात शक्ती चेंडूत, खनिज चेंडूत किंवा आत ऋणविद्युत भारित कण चेंडूत, आपण type.The चेंडूत निर्जंतुकीकरण, सूक्ष्म जंतूचा नाश आरोग्य function.The पाणी चेंडूत माध्यमातून जा आणि फिल्टर आहे निवडू शकता, अधिक झाले healthy.There आत एक वेगळा स्टोरेज स्पेस आहे, आम्ही काही सार inside.And स्वच्छ करणे सोपे आहे हे शॉवर हात लावू शकता, विरोधी fouling.This शॉवर हात आपल्या कुटुंबातील एक निरोगी शॉवर अनुभव देऊ शकता.\nबाथ शॉवर हेअर ड्रायर faucets\nस्नानगृह पितळ शॉवर हेअर ड्रायर\nस्नानगृह शॉवर हेअर ड्रायर पिंपाला बसविलेली तोटी\nपितळ, शॉवर उपलब्ध आहे पिंपाला बसविलेली तोटी\nConealed शॉवर हेअर ड्रायर मिक्सर\nयुरोपियन युपीसी, शॉवर उपलब्ध आहे पिंपाला बसविलेली तोटी\nमध्ये-वॉल, शॉवर उपलब्ध आहे faucets\nलहान मुले शॉवर हेअर ड्रायर\nमल्टी हेतू, शॉवर उपलब्ध आहे\nपाऊस शॉवर हेअर ड्रायर\nपाऊस स्पा शॉवर उपलब्ध आहे,\nसुट्टी दिली मालिश शॉवर हेअर ड्रायर पॅनेल\nशॉवर हेअर ड्रायर पिंपाला बसविलेली तोटी\nशॉवर उपलब्ध आहे, पिंपाला बसविलेली तोटी अॅक्सेसरीज कंस\nशॉवर उपलब्ध आहे, तोंड\nशॉवर हेअर ड्रायर पॅनेल पाऊस मालिश प्रणाली\nशॉवर उपलब्ध आहे, सेट\nसरकता बाथ शॉवर हेअर ड्रायर सेट\nलहान Chrome Multifunctional शॉवर हेअर ड्रायर स्प्रे\nस्प्रे शॉवर हेअर ड्रायर प्रसाधनगृह\nस्टेनलेस स्टील शॉवर पिंपाला बसविलेली तोटी\nThermostatic शॉवर हेअर ड्रायर पिंपाला बसविलेली तोटी\nपारदर्शक निरोगी शॉवर हेअर ड्रायर\nवॉल माउंट शॉवर हेअर ड्रायर पिंपाला बसविलेली तोटी\nवॉल आरोहित शॉवर हेअर ड्रायर पिंपाला बसविलेली तोटी\nधबधबा पाऊस, शॉवर उपलब्ध आहे पिंपाला बसविलेली तोटी\nपाण्याची बचत शॉवर हात\nपाण्याची बचत शॉवर हात\nशॉवर उपलब्ध आहे, खरेदी\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2016/08/31/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC/", "date_download": "2018-10-15T20:54:43Z", "digest": "sha1:CQSMLQHAOM34STMVMPJIANC3M2ZVKLYM", "length": 6768, "nlines": 42, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – सप्टेंबर २०१६ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – सप्टेंबर २०१६\nकाही दिवसांपूर्वी विशेष मुलांची काळजी घेणार्‍या एका संस्थेच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. डान्सेस व इतर अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून मुले व्यक्त होत होती. सुरवातीचा बुजरेपणा शिक्षकांच्या शाबासकीने, प्रोत्साहनाने हळूहळू कमी होत होता. वय वाढले तरी बुद्धीने अजूनही लहान असलेली ही निरागस मुले. कार्यक्रम सुंदर झाला.\nमी संस्थेच्या कार्यालयात आलो. “कसे होते ह्या मुलांचे पुनर्वसन ” माझ्या मनाला टोचणारा प्रश्न मी विचारला “दिवसभर ही मुले केंद्रात असतात. त्यांना करमणुकीच्या खेळांबरोबर पुढे नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक काही कौशल्ये सुद्धा शिकवायचा प्रयत्न करतो” संस्थेच्या संचालिका मला सांगत होत्या. “ह्यातील किती मुलांचे खरंच पुनर्वसन होते ” माझ्या मनाला टोचणारा प्रश्न मी विचारला “दिवसभर ही मुले केंद्रात असतात. त्यांना करमणुकीच्या खेळांबरोबर पुढे नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक काही कौशल्ये सुद्धा शिकवायचा प्रयत्न करतो” संस्थेच्या संचालिका मला सांगत होत्या. “ह्यातील किती मुलांचे खरंच पुनर्वसन होते ” मी मुद्‌द्यावर आलो. “ते खूप कठीण आहे. कुठली कंपनी अश्या मुलांना नोकरी देईल ” मी मुद्‌द्यावर आलो. “ते खूप कठीण आहे. कुठली कंपनी अश्या मुलांना नोकरी देईल आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो पण फारसे यश येत नाही.” हे ऐकून गलबलून आले. शरीराने पूर्ण वाढलेली निरागस मुले आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो पण फारसे यश येत नाही.” हे ऐकून गलबलून आले. शरीराने पूर्ण वाढलेली निरागस मुले आई वडील आहेत तोपर्यंत एक आधार आहे पण त्यानंतर काय आई वडील आहेत तोपर्यंत एक आधार आहे पण त्यानंतर काय कुठे जाणार \n‘अहो पुनर्वसन खूप दूरची गोष्ट आहे. मैदानावर ह्या मुलांना इतर मुले आपल्याबरोबर खेळायलासुद्धा घेत नाहीत. “आम्ही पार्लेकर’ने अशा मुलांसाठी वेगळे मैदान करण्याचा प्रस्ताव मांडला होता, आम्हालाही खूप आशा वाटत होती. त्याचे काय झाले\nपार्ले परिसरात अशा प्रकारचे काम करणार्‍या अनेक संस्था आहेत. असंख्य मुले व त्यांचे पालक त्यांच्या आधाराने जगायचा संघर्ष करत आहेत. जगाकडून, समाजाकडून ह्यांच्या फार माफक अपेक्षा आहेत. ‘आम्हाला समजून, सामावून घ्या’ बस्स एवढेच पण तेसुद्धा आपल्याकडून होत नाही. व्यापारी संस्थांचे सोडा पण पार्ल्यात एवढ्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था आहेत. ह्या मुलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी संपूर्ण समाजावर व पर्यायाने समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या अशा संस्थांवर नाही काय पण तेसुद्धा आपल्याकडून होत नाही. व्यापारी संस्थांचे सोडा पण पार्ल्यात एवढ्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था आहेत. ह्या मुलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी संपूर्ण समाजावर व पर्यायाने समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या अशा संस्थांवर नाही काय त्यांनी बनवलेली ग्रीटिंग कार्डे व इतर वस्तु विकत घेणे, कधीतरी आपल्या कार्यक्रमांमध्ये त्यांना आमंत्रित करणे, एखादी पूर्णवेळ किंवा अर्धवेळ (उदा. लिफ्टमन, शिपाई) नोकरी देऊ करणे, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण त्यांना नक्कीच सांगू शकतो, “काळजी करू नका, तुम्ही आमचेच आहात त्यांनी बनवलेली ग्रीटिंग कार्डे व इतर वस्तु विकत घेणे, कधीतरी आपल्या कार्यक्रमांमध्ये त्यांना आमंत्रित करणे, एखादी पूर्णवेळ किंवा अर्धवेळ (उदा. लिफ्टमन, शिपाई) नोकरी देऊ करणे, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण त्यांना नक्कीच सांगू शकतो, “काळजी करू नका, तुम्ही आमचेच आहात\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/harshwardha-patil-in-troble-265833.html", "date_download": "2018-10-15T21:12:28Z", "digest": "sha1:GSP442SISSG7DU5YTYNPSF4QX3TV3Y7R", "length": 13596, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अडचणीत", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील अडचणीत\nइंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील एका शेतजमीनीच्या व्यवहारात दहा जणांनी फसवणूक केल्याच्या दावा इंदापूर न्यायालयात दाखल केला होता. त्याच दाव्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हर्षवर्धन पाटील यांच्यासह आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.\nइंदापूर, 24 जुलै : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश इंदापूर न्यायालयानं दिला आहे. जमीन व्यवहारात फसवणूक केल्याच्या आरोपावरुन हर्षवर्धन पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांनी दिले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील एका शेतजमीनीच्या व्यवहारात दहा जणांनी फसवणूक केल्याच्या दावा इंदापूर न्यायालयात दाखल केला होता. त्याच दाव्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हर्षवर्धन पाटील यांच्यासह आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.\nमांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी यासंदर्भात इंदापूरच्या न्यायालयात मागील वर्षी दावा दाखल केला होता. कौटुंबिक वादातून जमिनीच्या तडजोडीचा हुकूमनामा झाल्यानंतर आपल्या वाट्याची जमीन फसवून विकण्यात आली, अशी तक्रार रणवरे यांनी पोलिसांकडे दिली होती. मात्र इंदापूर पोलिसांनी तिची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. त्यावरून न्यायालयाने हर्षवर्धन पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलेत. तक्रारदार जितेंद्र रणवरे हे मांजरा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: harshwardhan patilहर्षवर्धन पाटीलहर्षवर्धन पाटील अडचणीत\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/story-of-water-fairy-1608804/", "date_download": "2018-10-15T21:45:51Z", "digest": "sha1:UO2R2BHFMCE277KGOOLISXK76QHX7XXN", "length": 14282, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "story of Water fairy | जलपरीच्या राज्यात : जलपरीच्या कानगोष्टी | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nजलपरीच्या राज्यात : जलपरीच्या कानगोष्टी\nजलपरीच्या राज्यात : जलपरीच्या कानगोष्टी\nपहिला मंत्र म्हणजे तुम्ही जे कराल ते मनापासून आनंद घेत करा.\nमाझ्या बालदोस्तांनो, तुम्हाला वर्षभर चाललेली ही जलपरीच्या राज्याची सफर कशी वाटली तुमच्या प्रतिसादावरून आणि पत्रांवरून तरी ही सफर तुम्हाला आवडली असं वाटतंय. पण या शेवटच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहे- ज्यामुळे माझी या जलपरीच्या राज्याशी मैत्री झाली. आता गोष्टी कितीही छान असल्या तरी वाचलेल्या गोष्टींना खऱ्याखुऱ्या अनुभवाची लज्जत आणि मजा कशी बरं येणार तुमच्या प्रतिसादावरून आणि पत्रांवरून तरी ही सफर तुम्हाला आवडली असं वाटतंय. पण या शेवटच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहे- ज्यामुळे माझी या जलपरीच्या राज्याशी मैत्री झाली. आता गोष्टी कितीही छान असल्या तरी वाचलेल्या गोष्टींना खऱ्याखुऱ्या अनुभवाची लज्जत आणि मजा कशी बरं येणार\nपहिला मंत्र म्हणजे तुम्ही जे कराल ते मनापासून आनंद घेत करा. समुद्रीजीवनाबद्दल काही शिकायचं असेल तर समुद्राशी मैत्री करणं आलंच. मात्र ती मनापासून आणि आनंदाने करा. समुद्रसफरींवर जा. समुद्रकिनारी वाळूमध्ये जा. खारफुटींना भेट द्या. पुळणी, खाजणं, खाडय़ा असं सारं पाहा. या सगळ्यामधलं प्राणी आणि वनस्पतीजीवन पाहा. त्याचा अनुभव घ्या. निरीक्षण करा. याविषयी अधिक माहिती घेण्याकरता काय करायचं ते तर तुम्हाला ठाऊकच आहे. याविषयी अधिकाधिक वाचा आणि स्वत:च्या ज्ञानामध्ये भर घाला. जसजसं तुम्हाला अधिक माहिती होईल, तसतशी तुम्हाला अधिकाधिक गंमत येईल.. जास्तीत जास्त आनंद मिळेल.\nदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही या गोष्टी पाहण्या-अनुभवण्याकरता जाल तेव्हा तिथे कचरा करू नका. प्लास्टिकचा वापर कटाक्षाने टाळा. आपण वापरलेल्या आणि इतस्तत: टाकलेल्या प्लॅस्टिकमुळे साक्षात महासागरालाही हा कचरा व्यापून टाकतो आहे. तब्बल १९ दशकोटी पाऊंड्स एवढा अवाढव्य प्रमाणात प्लॅस्टिक कचरा समुद्रामध्ये आहे. आणि त्यात दरवर्षी काही दशलक्ष टनांची भर अव्याहत पडते आहे. या जलपरीच्या राज्याकरता आणखी एक गोष्ट तुम्ही करायला हवी. सागरी जीवांच्या वापरापासून बनलेल्या वस्तू तुम्ही विकत घ्यायला नकार द्या. उदाहरणार्थ शंख-शिंपले. याच निग्रहाची पुढची पायरी म्हणजे समुद्री माशांच्या विणीच्या काळामध्ये मासे खाणं कटाक्षाने टाळा. आपल्याकडे आपण श्रावण पाळतोच की. त्या प्रथेमागे हेच कारण आहे. आपल्याला अन्न म्हणून माशांचा पुरवठा महत्त्वाचा आहेच; मात्र आपल्या भरमसाठ मासेमारीमुळे जगभरातल्या ८० टक्के माशांच्या प्रजाती त्यांच्या प्रजननक्षमतेपेक्षा अधिक वेगाने मारल्या जात आहेत. जगभरातल्या मोठय़ा शिकारी माशाच्या लोकसंख्येमध्ये तब्बल ९० टक्के घट गेल्या काही मोजक्या वर्षांमध्ये झाली आहे. या विनाशाचं भान आपण बाळगायला हवं.\nमाझ्या दोस्तांनो, हे ध्यानात असू द्या की, जलपरीचं हे राज्य.. जगभरातले समुद्र, महासागर हे आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचं सुदृढ अस्तित्व आपल्या अस्तित्वाकरता अत्यावश्यक आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0&page=8", "date_download": "2018-10-15T22:00:24Z", "digest": "sha1:PBYHLE5Q6HNXBMBKGUWBLPJRQQWLTIXI", "length": 15212, "nlines": 143, "source_domain": "anandachedohi.com", "title": "Rujuta Vinod Publication | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nया वेबसाईटमध्ये डॉ. ऋजुता विनोद यांनी लिहिलेली, व संकलित केलेली इ-पुस्तके आहेत.\nया पुस्तकांमधील मजकूर जास्त करून पारमार्थिक आहे.\nजीवनाकडॆ बघण्याचा दृष्टीकोन बदलू इच्छिणार्‍या साधकाला मदत करणे हा हेतू आहे.\nही पुस्तके बुकगंगा या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवली आहेत.\nपन्नाशीनंतरची शांति मोक्ष मिळवून जन्म-मरणाच्या चक्रातून कायमचं बाहेर पडण्याच्या दृष्टीने मनुष्यजन्माचे महत्व फार आहे. असलेले आयुष्य परमात्म्याच्या प्राप्तीसाठी माणसाने खर्च करावे व मिळालेल्या संधीचे सोने करावे ही अपेक्षा असते. मात्र आपण याविषयी अनभिज्ञ असतो. पन्नाशीनंतर प्रपंचाच्या जबाबदार्‍या कमी झाल्यानंतर व...\nश्रीनाथसंप्रदाय \"कुंडलिनीजागृती-नाथप्रसाद\" या इ-पुस्तकातील हा अजून एक पूरक उपविभाग आहे. श्रीनवनाथ या अवतारी व चिरंजीव विभूती आहेत. कलियुगातील अल्पजीवी-अल्पशक्ती-विपरीतबुध्दी पतित माणसांना अधर्मापासून परावृत्त करण्यासाठी श्रीआदिनारायणाकडून नियुक्त केलेले हे नवनारायण आहेत. त्यांनी लिहिलेली शाबरी विद्या कधीच लुप्त...\nमहाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\" प्रवचनांच्या पुस्तकामध्ये महाराजांची निरुपणे, पत्रे, वाणीरुपातील मार्गदर्शन साधकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. या मूळ ग्रंथाचे महत्व आहेच. त्यात घरगुती बोली भाषा आहे, रोजच्या व्यवहारातली उदाहरणे आहेत. महाराजांचा असा खास टच आहे. anusandhan.org या वेबसाईटवर प्रत्येक दिवसाच्या प्रवचनातील निवडक मुद्दे...\nमहाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\" परमार्थ म्हटलं की कानाडोळा करणं-दुर्लक्ष करणं अशात सध्याच्या माणसांचं आयुष्य निघून जातं. मनुष्याच्या आयुष्यातून परमार्थ काढून टाकला की त्याचा फक्त मनुष्यप्राणी होतो - आहारनिद्राभयमैथुन करणारा एके दिवशी इतरांप्रमाणे मरून जाणारा. प्रसंगवशात्‌ परमार्थाकडे वळलेली माणसं खरोखर परमार्थ समजून करतात का...\nमहाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\" जगापाशी समाधान नाही, महाराजांपाशी ते आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा त्यांनी शोध लावला. ते समाधानरूप आहेत. ज्यांच्या घरात समाधान असते, तिथे ते असतात. जो त्यांचा शिष्य समाधानी नाही तिथे रहायला त्यांना कष्ट होतात. ते अत्यंत समाधानी आहेत. अशा आनंदमय व समाधानी...\nमहाराजांच्या प्रवचनांतील \"सद्‌गुरू\" गुरु अनेक असतात. काहीही शिकायचे म्हणले तरी शिकवणारा, मार्गदर्शन करणारा लागतोच. अध्यात्मात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. जो अध्यात्माकडे जायला प्रवृत्त करतो तो दीक्षा गुरु आणि जो सिध्दमंत्र देऊन आपल्या मोक्षाची हमी आपल्याला देतो तो आपला मोक्षगुरु. मोक्षगुरु हा माणसाचा देह धारण केलेला किंवा...\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/884/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-15T20:56:05Z", "digest": "sha1:MEJKX325D27B7NSI3GTPQRMIAB5LTYOT", "length": 13421, "nlines": 43, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nजयंतरावांच्या खांद्यावर जी जबाबदारी सोपवली आहे त्यात ते यशस्वी होतील - खा. शरद पवार\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षांतर्गत नियुक्त्या लोकशाही मार्गाने पुणे येथे जाहीर करण्यात आल्या. यावेळी आ. जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक, प्रदेश कोषाध्यक्षपदी आ. हेमंत टकले तसेच प्रदेश सरचिटणीसपदी शिवाजीराव गर्जे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.\nयावेळी राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जयंतरावांच्या खांद्यावर जी जबाबदारी सोपवली आहे त्यात ते यशस्वी होतील आणि कार्यकर्त्यांची साथ त्यांना लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली. आजच्या आव्हानात्मक काळात मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्र बसून एक रणनीती तयार करावी. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे प्रयत्न करण्याची सुचना केली.\nयावेळी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द केल्याबद्दल आ. जयंत पाटील यांनी आदरणीय शरद पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानले. १९९९ साली आदरणीय पवार साहेबांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी दिली. स्वतःचा मुलगा म्हणून, स्वतःच्या घरातला माणूस म्हणून माझ्यावर जबाबदाऱ्या टाकल्या. आजही या जबाबदारीचे गांभीर्य मला आहे. ते समजून त्याच पद्धतीने काम करण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. तसेच पक्षात निरंतर सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी कार्यकर्त्यांची साथ मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nयावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पडत्या काळात पक्षाला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानले. जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठे नाव आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जयंतरावांवर सोपवताना मला समाधान वाटतंय असे मत त्यांनी व्यक्त केले. ते नक्कीच राष्ट्रवादीला सत्ता संपादन करून देतील असा विश्वास व्यक्त केला.\nयावेळी खा. प्रफुल पटेल यांनी पक्ष स्थापनेपासून पक्षासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या सुनिल तटकरे यांचे आभार मानले. त्यांची भरीव कामगिरी पाहूनच पवार साहेबांनी त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदी पदोन्नती दिली असल्याचे वक्तव्य केले. आज देशभरातील सर्व नेते पवार साहेबांच्या मार्गदर्शनासाठी आतूर असल्याचे मत व्यक्त केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. चार वर्षे सुनिल तटकरे यांनी चौफेर बॅटींग करत पक्षाची धुरा सांभाळली. आता ही जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे जात असल्याचे सांगत त्यांनी पक्षासाठी तरुण चेहरे शोधण्याची सुचना पाटील यांना केली.\nविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या आ. जयंत पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच २०१४ साली देशात, राज्यात सत्तांतर झाल्यावर कठीण परिस्थितीतही पक्षाला बळकटी देण्यात यशस्वी ठरलेले मावळते प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांचे आभार मानले. येत्या निवडणुकींच्या काळात संघटना मजबूत करण्याचे काम महत्त्वाचे आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावातच जय आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे भविष्य उज्ज्वल आहे असे वक्तव्य करत त्यांनी पवार साहेबांचे स्वप्न साकार करण्याचे आश्वासन दिले.\nराष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अल्पसंख्याक समाजाच्या पाठिशी – जयंत पाटील ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी यांच्याशी संवाद साधला. यावेळी अल्पसंख्याक विभागातर्फे जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रात येत्या दीड वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहे. आपल्या प्रत्येकावरच एक मोठी जबाबदारी आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत राष्ट्रवादीची कामे पोहोचविण्याचा प्रयत्न करा. अल्पसंख्याक समाजात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार व प्रसार कसा होईल यासाठी आपण काम करायला हवे, असे वक्तव्य पाट ...\nराष्ट्रवादी सोशल मीडिया टीम वैचारिक संदेश तळागाळात पोहचवण्यासाठी सज्ज\nमुंबई प्रदेश कार्यालयात सोमवार, २९ मे रोजी पक्षाची राज्यस्तरीय सोशल मीडिया आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या समन्वयकांनी सहभागी होऊन आपल्या विविध कल्पना मांडल्या. या विविध कल्पनांचे स्वागत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले तसेच सोशल मीडियाचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचा प्रचार करून दलित, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक, जनसामान्यांच्या हितासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ...\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विदर्भ विभागाची आढावा बैठक संपन्न ...\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दि. १४, १५ व १६ मे २०१८ रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हा निहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या बैठका घेणार आहेत. १४ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीवेळी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे देखील उपस्थितीत होते. अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी जयंत पाटील यांनी संवाद साधला. मंगळवारी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/mahila?page=1", "date_download": "2018-10-15T20:56:42Z", "digest": "sha1:UMYX5GB23BT4RXMXSTJICN7743JHKOZA", "length": 3241, "nlines": 89, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "महिला आघाडी | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n11-01-2013 शेतकरी संघटना ६ वे महिला अधिवेशन - रावेरी संपादक\n21-06-2012 छायाचित्र चांदवड महिला अधिवेशन संपादक\n20-06-2012 पुस्तक चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न शरद जोशी\n23-01-2012 छायाचित्र श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ admin\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/node/124", "date_download": "2018-10-15T20:55:50Z", "digest": "sha1:64JF4CG5OGCVMKEWYASSMKQ2VXCAHX5Q", "length": 3986, "nlines": 97, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "वाढत्या महागाईसमोर सरकार हतबल झालंय का? | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nवाढत्या महागाईसमोर सरकार हतबल झालंय का\nसंपादक यांनी बुध, 12/01/2011 - 17:19 ह्यावेळी प्रकाशित केले.\nदि.१२-०१-२०११ ला आयबीएन-लोकमत वाहिनीवर ’आजचा सवाल’ या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या \"वाढत्या महागाईसमोर सरकार हतबल झालंय का” या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेत शरद जोशी, हेमंत देसाई, प्रा. संजय चपळगांवकर आणि अजित अभ्यंकर यांनी भाग घेतला. त्याचर्चेचे मुख्य अंश....\nवाढत्या महागाईसमोर सरकार हतबल झालंय का\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0&page=9", "date_download": "2018-10-15T21:03:30Z", "digest": "sha1:YALZ6LP4MJEI7Q4MOR56XPUAD7DCYF3Z", "length": 13512, "nlines": 138, "source_domain": "anandachedohi.com", "title": "Rujuta Vinod Publication | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nया वेबसाईटमध्ये डॉ. ऋजुता विनोद यांनी लिहिलेली, व संकलित केलेली इ-पुस्तके आहेत.\nया पुस्तकांमधील मजकूर जास्त करून पारमार्थिक आहे.\nजीवनाकडॆ बघण्याचा दृष्टीकोन बदलू इच्छिणार्‍या साधकाला मदत करणे हा हेतू आहे.\nही पुस्तके बुकगंगा या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवली आहेत.\nमहाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\" १२ महिन्यांपैकी जानेवारी, फेब्रूवारी, डिसेंबर व सप्टेंबर या महिन्यातील दिवसांची प्रवचने नामाला वाहिलेली आहेत. ती एकत्रित वाचली असता सर्वच सार हाती लागून साधना तीव्र व्हायला मदत होऊ शकेल असे मला वाटले. यातील चित्रे माझ्या मूळ हस्तचित्रांवरून नूतन यांनी तयार केलेली आहेत.\nमहाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\" महाराज साधकांना सांगताहेत की - भगवंताला अनन्यशरण जावे. \"रामा, तुझ्यावाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानीन. तुझे प्रेम मला लागू देत\" असे कळकळीने रामाला सांगावे. आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे. महाराजांचे आश्वासन आहे की तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार...\nमहाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\" संतांना सत्याचे ज्ञान झालेले असते, ते सर्वज्ञ असतात. ते सत्याला धरून राहतात. ते सर्वसामान्य माणसाला मार्ग दाखवायला तयार असतात. ते \"राम कर्ता\" या भावनेने प्रचंड कर्म करतात. जे दिसतही नाही. ते साक्षित्वाने राहून जगापासून अलिप्त राहतात. कर्म करूनही ते अलिप्त असतात. ...\nमहाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\" भगवंताविषयी आपल्या मनात प्रेम असावे. भीती नसावी. परमेश्वर दयेचा सागर आहे. आपल्याला दुःख व्हावे असे त्याला कधीही वाटत नाही. आपण भगवंतमाउलीला मनापासून हाक मारावी. आपण भगवंताचे नाम मनापासून घ्य़ावे. रामाजवळ जाऊन रामाचे प्रेम मागावे. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नये. नाम भगवंताला अत्यंत...\nश्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्‌ कुंडलिनीजागृतीच्या गूढ अनुभवाचे प्रासादिक असे हे एक संस्कृतप्रचूर स्तोत्र आहे. कित्येको भक्तांच्या नित्यपठणात हे असते. पर्वकालात याची पारायणे केल्याने उच्च प्रतीचे अनुभव आल्याचे अनेकजण आजही सांगतात.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs/5413-redu-film-s-heart-touching-song-dewak-kalaji-re-is-going-viral", "date_download": "2018-10-15T21:25:44Z", "digest": "sha1:JODHC3FN6GMKQMTHKGAEDPFYBVEVHTI5", "length": 9306, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "मालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\nNext Article 'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\nशशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राज्य पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक सागर छाया वंजारी दिग्दर्शित या सिनेमाचे 'देवाक् काळजी रे' हे गाणं टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात आले. हे गाणं सध्या वायरल होत आहे.\n“देवाक् काळजी रे...” राज्य पुरस्कार विजेते संगीतकार 'विजय नारायण गवंडे' यांचा संगीतमय प्रवास...\nमालवणी भाषेचा गोडवा व ७० च्या दशकातला काळ अनुभवा ‘रेडू’ चित्रपटात\nकोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला 'रेडू' नक्कीच आवडेल - दिग्दर्शक सागर वंजारी\n'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\nराज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये 'रेडू' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबरच एकूण ७ पुरस्कार\nलोकांमध्ये खास पसंती मिळवत असलेल्या गुरु ठाकूर यांच्या या गीताला राज्यपुरस्कारप्राप्त गायक अजय गोगावले यांनी स्वर दिले आहेत, तर सर्वोत्कुष्ट संगीतासाठी राज्यपुरस्कार विजेते विजय नारायण गवंडे संगीत दिग्दर्शित, हे गाणे थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे आहे. शिवाय काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील 'करकरता कावळो' हे गाणेदेखील प्रेक्षकांचे भरगोस मनोरंजन करण्यास यशस्वी झाले आहे. मालवणी भाषेचा आणि संस्कृतीचा ओलावा जपलेला 'देवाक काळजी रे' हे गाणे देखील प्रेक्षकांना आपलेसे करेल यात शंका नाही.\nलँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात रेडियोची गमतीदार गोष्ट सांगण्यात आली आहे.\nNext Article 'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\nमालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2401", "date_download": "2018-10-15T21:02:50Z", "digest": "sha1:4HTEYL3C4Z33XBDCZUR3XOQCSDK2TREN", "length": 29298, "nlines": 94, "source_domain": "mr.upakram.org", "title": "देशातील गरिबी आणि गहजब | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदेशातील गरिबी आणि गहजब\nप्रास्ताविक- राजीव साने हे मुक्त विचारवंत आहेत. ते कामगार चळवळीचे विश्लेषक असुन तत्वज्ञान व समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत. पुण्यात ज्ञानप्रबोधिनीत चालणार्‍या जनतंत्र - उद्बोधन मंच ( राषट्रवाद अभ्यास मंडळ) हे विचारव्यासपीठाचे संयोजक आहेत.\nदेशातील गरिबी आणि गहजब हा दै. सकाळ १ एप्रिल २०१० मधील राजीव साने यांचा लेख नेहमी प्रमाणे त्यांच्या अनुमतीनेच येथे चर्चे साठी घेत आहे. हा विषय बराच काळ माझ्या मनात रेंगाळत होता. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या द्विदशकपुर्ती च्या वेळी म्हणजे जाने २०१० मधे अच्चुत गोडबोले यांनी ही टक्के वारी भाषणात मांडली होती व हे ऐकून लोक अस्वस्थ कसे होत नाहीत असा प्रश्न केला होता. खुप पुर्वी पेपर मधे पण ही बातमी मी वाचली होती. संख्या शास्त्रीय आकडेवारीला आपण लोक घाबरतो. त्याचे अर्थ अनर्थ व अन्वयार्थ हे बर्‍याचदा आपल्या आकलनापलिकडचे असते. या लेखा निमित्त पाहु यात आपल्याला काही समजते का\nदेशातील गरिबी आणि गहजब\nदेशातील 77 टक्के लोक दारिद्य्राच्या खाईत असल्याचे डाव्या मंडळींकडून सतत सांगितले जात आहे. त्यासाठी सेनगुप्ता समितीच्या अहवालाचा हवाला दिला जातो. वस्तुस्थिती काय आहे\nभारतात नको इतकी गरिबी आहे व ती लवकरात लवकर नष्ट केली पाहिजे, यावर कोणाचेच दुमत असणार नाही. ती निर्माण होण्याची व टिकून राहण्याची कारणे कोणती, तसेच ती नष्ट किंवा निदान वेगाने कमी करण्याचे उपाय व मार्ग कोणते, या प्रश्‍नांबाबत जरूर मतभेद आहेत. तरीही तिचे अस्तित्व नाकारणे किंवा मुद्दाम कमी दाखवणे, हे खोटेपणाचे व गरिबांवर अन्याय करणारे ठरेल.\nपरंतु आज एक उलटाच प्रकार घडताना दिसतो आहे. अगदी विभिन्न विचारसरणींचे नेते व कार्यकर्ते सर्रास असे मांडत आहेत, की \"आज भारतात 77 टक्के लोक दारिद्य्राच्या खाईत लोटले गेले आहेत. त्यांच्यापैकी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणाऱ्याला फक्त 20 रु. रोज मिळतात.' या वाक्‍याने अत्यंत विदारक चित्र उभे केले जाते. परंतु एक तर हे वाक्‍य निखालस खोटे आहे. दुसरे असे, की सकारात्मक पावलांना विरोधासाठी विरोध करणाऱ्या अतिजहाल विघ्नसंतोषी मंडळींचे अशा निराशावादी चित्रणाने अधिकच फावते. भन्नाट अतिशयोक्ती करण्याने आता टाळ्या मिळू शकतीलही; पण पुढे जाऊन विश्‍वासार्हताच गमावली जाऊ शकते.\nबरे, ही एकच एक अफवा मुळात कोठून पसरली मूळ आहे अर्जुन सेनगुप्ता समितीचा अहवाल. काही प्रमाणात त्याचा अर्थ लावणाऱ्यांचा अतिउत्साहीपणा नडला आहे; तर काही अंशी अहवालाच्या प्रास्ताविकातील दिशाभूल करणारे एक वाक्‍य व सर्वेक्षण पद्धतीच्या मर्यादादेखील गैरसमजाला कारणीभूत आहेत.\nनमुनेदार गैरसमज व वस्तुस्थिती\nमुळात हा अहवाल असंघटित कामगारांच्या प्रश्‍नांवरचा आहे. त्याच्या प्रास्ताविकातील एक वादग्रस्त वाक्‍यच वारंवार उद्‌धृत केले गेल्याने तो गरिबीविषयीचा म्हणून गाजत आहे.\n1) सदर अहवाल सध्याची म्हणजे 2010 सालची माहिती देत नसून, 2004-05 या वर्षाविषयी बोलतो आहे. आजचा उदा. 20 रु. चा अर्थ खूपच बदलला आहे.\n2) अहवालासाठी वापरलेली सर्वेक्षणे फक्त त्या सालची नसून 1999-2000 व त्याही आधीची आहेत. जुन्या माहितीवरून अनुमानाने 2004-5 सालचे चित्र बनवलले आहे.\n3) अहवालातील 20 रु. हे उत्पन्न नसून, \"सेवन खर्च' (कन्झम्प्शन एक्‍स्पेंडिचर) आहे.\n4) हा खर्च एका कुटुंबाचा नसून दरडोई दर दिवशीचा एकेका व्यक्तीवर होणारा खर्च आहे. म्हणजेच 5 जणांचे कुटुंब धरले तरी हा आकडा 100 रु. येतो; 20 रु. नव्हे.\n5) प्रास्ताविकातील वाक्‍य \"77 टक्के जनतेच्या वाट्याला दरडोई दर दिवशी 20 पर्यंतच रु. येतात,' असे येते. म्हणजेच 77 टक्‍क्‍यांतील उच्चतम व्यक्तीला 20 रु. खर्चायला मिळतात, असा अर्थ होतो. परंतु अहवालातील कोष्टकानुसार 20 हा आकडा 77 टक्‍क्‍यांमधील उच्चतम व्यक्तीबाबतचा नसून, \"गरीब नव्हे, पण संकटप्रवण' (नॉट पुअर बट व्हल्नरेबल) नावाच्या 36 टक्के संख्येच्या गटाची सरासरी म्हणून येतो. या एकाच गटाच्या सरासरीला 77 टक्‍क्‍यांतील उच्चतम व्यक्ती गणणे, हे साफ चूक आहे. हे म्हणजे शाळेतील एखाद्या तुकडीत मुलांना सरासरी 50 टक्के मार्क पडले, यावरून \"एकाही मुलाला 50 टक्‍क्‍यांच्या वर एकही मार्क पडला नाही,' असा निष्कर्ष काढण्यासारखे आहे.\n6) यावर कोणी असे म्हणेल, की वाक्‍यरचनेत गडबड झाली असेल. पण खरे तर सेनगुप्ता साहेबांना \"सरासरीच' म्हणायचे होते. पण हाही बचाव टिकत नाही. कारण 77 टक्के जनतेचा सरासरी सेवन खर्च अहवालात नेमकेपणाने दिलेलाही आहे व तो आहे 16 रु.; 20 रु. नव्हे. 16 हा आकडा जास्तच \"विदारक' दिसला असता तरीही 20 रु. हाच आकडा प्रास्ताविकात येतो. म्हणजेच 77 टक्‍क्‍यांपैकी सर्वोच्च असेच म्हणायचे आहे; पण ते वरील कारणांनी साफ चूक आहे.\n7) अहवालात \"77 टक्के जण दारिद्य्ररेषेखाली' असे कुठेही म्हटलेले नाही. अहवालात अधिकृत दारिद्य्ररेषेखाली 22 टक्के लोक, \"विस्तारित' दारिद्य्ररेषेखाली 19 टक्के, असे एकूण 41 टक्के लोकच \"सर्व प्रकारचे गरीब' या सदरात गणले आहेत.\n8) यापुढील अचंबित करणारा प्रकार असा, की ज्या सेनगुप्ता अहवालातील 20 रु.ला आपण दारिद्य्राची खाई म्हणत आहोत, त्याच अहवालात त्याच 2004-05 मध्ये \"सेवन खर्चाची' अखिल भारतीय सरासरी (श्रीमंतही धरून) फक्त 23 रु. दिलेली आहे. 9) या सर्वांवर कळस असा, की 2004-05 या वर्षीचे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न (एनएनपी/कॅपिटा) होते रु. 25,694 (स्टॅटिस्टिकल आउटलाइन ः टाटा प्रेस). म्हणजेच दरडोई दर दिवशी 25694/365 = 70.4 रु. उत्पन्न होते. बचत प्रमाण अगदी 30 टक्के धरले तरी सेवनासाठी सुमारे 50 रु. उरतात. पण इथे तर फक्त 23 रु. दिसत आहेत. उरलेले 27 रु. कुठे गायब झाले उत्पादनावरून मिळणारी माहिती व सेवनाच्या सर्वेक्षणात लोकांनी दिलेली उत्तरे यात किती प्रचंड तफावत आहे\n10) आज 2010 मध्ये जर खालच्या 77 टक्के जनतेतील सर्वोच्च व्यक्तीला दिवसामागे फक्त 20 रु. खर्चता येत असते, तर तळच्या 40 टक्‍क्‍यांना 10 रु. सुद्धा खर्चता आले नसते. उष्मांकांचा (कॅलरीज) विचार करता आज ही माणसे जिवंतच राहिली नसती. (\"सकाळ', ता. 24 मार्चमध्ये 2009-10 चा आढावा आलेला आहे त्यात तर महाराष्ट्राचे दरडोई दर दिवशी उत्पन्न 150 रु. दिसते आहे. हेच भारताचे 2004-05 मध्ये 70 रु. होते) सारांश ,अर्जुन सेनगुप्ता अहवालाचे नाव घेऊन पसरवली गेलेली वदंता निखालस खोटी आहे.\nअशा सर्वेक्षणांमध्ये लोक हातचे राखून उत्तरे देणार हे स्वाभाविकच आहे. अनौपचारिक क्षेत्राचे स्वरूपच असे असते, की चोख हिशेब राखणे हे ज्याचे त्यालाही कठीणच पडते. कित्येक व्यवहारांना \"पैसा हस्तांतर' (मोनेटायझेशन) हे स्वरूपही आलेले नसते. शेती किंवा तत्सम क्षेत्रात करमाफीमुळे व श्रमविषयक कायद्यातून वगळण्यामुळे एकूण \"नोंदणीकृत' व्यवहारच कमी असतो. काळा पैसा भांडवलप्रधान उद्योगात गुंतवणे फारच कठीण असते. कारण तेथे नोंदणीचे प्रमाण जास्त असते. तुलनेने श्रमप्रधान उद्योगात हा पैसा सहजच खेळतो. बांधकाम, हॉटेल, समारंभ, वाहतूक, तसेच वीटभट्ट्या, दगडखाणी, फटाके अशी अनेक क्षेत्रे सांगता येतील, की ज्यांचे हिशेब पुरेशा प्रमाणात नोंदवलेच जात नाहीत. काळा पैसा गुंतवणे वा खर्चणे या दोन्ही माध्यमांतून कितीतरी \"अनौपचारिक' श्रमिकांना रोजगार मिळत असतो. खुद्द राजकारण हे एक दणदणीत \"अनौपचारिक' क्षेत्र आहे. सारांश, ज्या देशात अधिकृत अर्थव्यवस्था ही प्रत्यक्षापेक्षा कमीच दाखविली जाते, त्या देशात गरिबीचे आकडेही अधिकच \"गरीब' दिसणे हे स्वाभाविकच आहे.\nखरे तर दारिद्य्रमापनाची आकडेवारी प्रचंड फुगवणे हे इष्टही नाही व आवश्‍यकही नाही. जे दारिद्य्र आहे तेच पुरेसे हृदयद्रावक आहे. तसेच वास्तवाशी इमान राखूनच नेमके व व्यवहार्य उपाय सापडत जाणार आहेत. एवढेच नव्हे, तर दारिद्य्रनिवारणाच्या कार्यक्रमात योग्य त्याच स्तराला अग्रक्रम मिळण्याच्या मार्गात अशी अतिशयोक्ती आड येऊ शकते. उदाहरणार्थ, अन्न सुरक्षा कायदा करताना लक्ष्यगट न ठरविता सर्वांनाच कक्षेत घ्या, अशी मागणी डाव्यांकडून केली जात आहे.\nहे सर्व लक्षात घेता, जबाबदार नेतृत्वाकडून भडक भाषणबाजीचा मोह टाळण्याची व कोणताही अहवाल चिकित्सक दृष्टीने वाचण्याची अपेक्षा आहे. सोईस्कर तेवढेच उचलणे व एकाने विपर्यस्त मांडले की इतरांनी त्याचीच पुनरावृत्ती करत राहणे, या पोरकटपणातून आपण कधी बाहेर पडणार आहोत\n(संदर्भ : सेनगुप्ता समितीचा अहवाल, साह्य - प्रा. प्रदीप आपटे)\n(लेखक सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आहेत.)\nहा लेख मीही वाचला होता. आकडेवारीचा काथ्याकूट तात्विक चर्चा म्हणून ठीक आहे, पण जे दारिद्य्र आहे तेच पुरेसे हृदयद्रावक आहे हे ध्यानात ठेवले तरी पुरे. बाकी आपापली पोळी भाजून घेणार्‍यांना कसे रोखणार\nहुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है\nवो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता\nलेख चांगला लिहिला आहे, त्याबद्दल सानेंचे अभिनंदन. सानेंनी या लेखामध्ये मांडलेले मुद्दे अगदी बिनतोड आहेत. मी ही काही काळापासून अर्जुन सेनगुप्ता समितीच्या अहवालातील ही आकडेवारी वाचत व ऐकत होतो. वेळप्रसंगी ही आकडेवारी वादविवादात माझ्या भांडवलशाहीवादी मित्रांच्या तोंडावर फेकून, समाधान मानत होतो. परंतु अर्जुन सेनगुप्ता समितीचा मूळ अहवाल कधी वाचला नाही. सानेंचे या अहवालातील आकडेवारी बद्दलचे युक्तिवाद वस्तुनिष्ठ व पुराव्यावर आधारलेले असल्यामुळे माझे चांगलेच उदबोधन झाले. हल्ली डाव्या पुरोगामी वर्तुळातील अनेकजण हे मूळ स्त्रोतापे़क्षा लेखांवरच पोसले जातात. समाजप्रबोधन पत्रिका, ईपीडब्लू याच्यातील लेखवाचूनच आपापले दृष्टिकोन पक्के केले जातात. या दोन्ही नियतकालिकांचा दर्जा चांगला असला तरी मूळ स्त्रोत पाहण्याची चिकित्सक वृत्ती मात्र सोडू नये हेच खरे. आपली प्रमाणबुद्धी कायम जागृत ठेवणे आवश्यक ठरते. पुणे विद्यापीठातील वैचारिक वर्तुळाने तर ही बाब कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.\nप्रकाश घाटपांडे [09 Apr 2010 रोजी 08:17 वा.]\nउपक्रमावर आपले स्वागत आहे. ट़ंकलेखन सहाय्य चा वापर करुन आपण लिहायला सुरुवात करावी\nआकडेवारी काटेकोर हवी - सहमत\nआकडेवारी काटेकोर हवी - सहमत.\nनितिन थत्ते [10 Apr 2010 रोजी 06:29 वा.]\nआकडेवारी काटेकोर हवी या सर्वांच्या मताशी सहमत.\nपण लेखाचा एकूण टोन मात्र आकडेवारीच्या अतिशयोक्तीने गरीबीचे चित्र उगाचच विदारक असल्याचे दिसत आहे असा वाटतो. (उदा: अहो स्फोटात ४० लोक मेले म्हणून उगाच गहजब करीत आहात. केवढी ही अतिशयोक्ती बातमी नीट वाचलीत तर ३९ च मेले आहेत असे दिसेल).\nशेवटी आहे ती गरीबी पुरेशी विदारक आहे असे म्हटल्याने हा टोन पुसला जात नाही.\nसेनगुप्तांनी किंवा डाव्यांनी किंवा माध्यमांनी चुकीची आकडेवारी उधृत केली असेल तर नक्की आकडेवारी काय आहे हे दाखवायला हवे होते. (जालावर सेनगुप्ता समितीचा अहवाल मिळाला नाही. साने यांनी तो वाचला असावा. एका साईटवर त्या अहवालाचे पुस्तक रु. ~३५०० ला उपलब्ध दिसले. :( )\nउदाहरणार्थ १६ रु सेवनखर्च ३६% च लोकांचा असेल आणि सरासरी अखिल भारतीय* सरासरी सेवनखर्च २५च असेल तर ७७% लोकांचा सेवनखर्च २० रु असूही शकेल.\nआज मुंबईसारख्या (जास्त मजुरी मिळणार्‍या) शहरात प्लंबर/सुतार/रंगारी वगैरे थोड्याशा स्किल्ड कामगारांना सुमारे १५० ते २०० रु दर दिवसाला मिळतात. महिन्यातील २० दिवस काम मिळाले तर त्याची कमाई सरासरी १११ रु दिवसाला होते. ५ माणसांचे कुटुंब धरले तर दरडोई उत्पन्न २५ रु च्या आत आहे. तेव्हा सरासरी देशभरातील ७७ टक्क्याम्चा सर्वाधिक सेवनखर्च २० रु असे म्हतले तरी ते सत्यापासून फार लांब नाही.\n*अखिल भारतीय सेवन खर्च श्रीमंतांचा धरून असे लेखात लिहिले आहे. माझ्या मते अहवाल असंघटित क्षेत्रातील कामगारांविषयी आहे. त्यामुळे हा सेवन कर्च श्रीमंतांचा धरून नसून असंघटित कामगारांतील अधिक उत्पन्न मिळवणार्‍यांचा असू शकेल.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nआकडेवारी फार चुकलेली नाही.\nनितिन थत्ते [10 Apr 2010 रोजी 15:25 वा.]\nसेनगुप्ता समितीने १९९९-२००० चे आकडे वापरून २००४-०५ चा अंदाज केला असला तरी २००४-०५ चा नॅशनल सॅपल सर्वे येथे उपलब्ध आहे.\nत्या अहवालानुसार मासिक दरडोई सेवन खर्च ६०० रू पेक्षा कमी (रोज २० रु) असलेले लोक ग्रामीण भागात ७०% आहेत तर ४००रु पेक्षा कमी (१४ रु रोज) असलेले ४०% लोक आहेत. हाच आकडा शहरी लोकांच्या बाबतीत ११०० रु (रोज ४० रु) आणि ७००रु (रोज २३ रु) असे आहेत. शहरी लोकांपैकी ३०% लोकांचा खर्च ६०० रु पेक्षा कमी (२० रु) आहे.\nहे आकडे पर्सेंटाईल आहेत म्हणजे ७० टक्के ग्रामीण लोक असे आहेत की त्यांचा दरडोई खर्च २० रु पेक्षा कमी आहे. सरासरी नव्हे. म्हणजे ७० टक्क्यांतल्या सर्वोच्च खर्च करणारा २० रु खर्च करतो.\nसेनगुप्तांचे जजमेंट फार चुकलेले नाही.\nदरडोई खर्च २० रु पेक्षा कमी असण्याचे कारण उत्पन्न नाही हेच असते.\nलेख डाव्यांना झोडपण्याच्या सध्या लोकप्रिय असलेल्या ट्रेंडशी सुसंगत आहे.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1118/%E0%A4%B9%E0%A4%BE%20'%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE'%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%A4%E0%A4%B0%20'%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3'%20%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE%20-%20%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC%20%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-10-15T21:08:16Z", "digest": "sha1:HG5MDKZPW5KBNQ46JKV2MVARJNAHTV72", "length": 7148, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nहा 'राम' नाही तर 'रावण' कदम - नवाब मलिक\nघाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम यांच्या रुपाने ‘रावणाचा’ चेहरा समोर आला आहे. हा राम नाही तर रावण कदम असल्याची खरपूस टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींचे अपहरण करण्याची भाषा केल्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मीडियाशी बोलताना नवाब मलिक यांनी राम कदम यांचा खरपूस समाचार घेतला. पुढे बोलताना मलिक म्हणाले की, हा महिलांचा अपमान आहे. राम कदम यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी मलिक यांनी केली.\nमहाविद्यालयातील क्रीडा शिक्षकांच्या नेमणुकांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आक्रमक ...\nनोकरीत खेळासाठी असणाऱ्या ५% आरक्षणात सर्व प्रमुख देशी खेळांचा समावेश करण्यात यावा तसेच महाविद्यालयातील क्रिडा शिक्षकांची नेमणुक लवकरात लवकर व्हावी या मागण्यांचे निवेदन सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, लातूर, औरंगाबाद, बीड, नांदेड इ. जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मागण्या दिवाळीपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.एकीकडे फुटबॉल सारख्या विदेशी खेळाला राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे आणि दुस ...\nजनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प - जयंत पाटील ...\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१७-१८ वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली. राज्य सरकारने हा ४ हजार ५११ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. फक्त ३९६ कोटींचे अधिकचे उत्पन्न अर्थसंकल्पात दाखवले गेले आहे. राज्यपालांच्या तीन पानी भाषणाची उजळणीच या अर्थसंकल्पात केली गेली असल्याचे निरीक्षण पाटील यांनी नोंदवले. खरंतर राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी नव्या उपाययोजना करण्याची गरज होती. र ...\nभाजपने राज्यात बॅगा संस्कृती आणली, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपवर टीका ...\nभाजपने लोकसेवा गुंडाळत राज्यात बॅगा संस्कृती आणली आहे. लोकांचे प्रश्नप, विकास यांच्याशी त्यांचा संबंध राहिला नाही. भाजप हा निवडणूक जिंकण्याचे यंत्र झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली येथील सभेत केली. सांगली महापालिका क्षेत्रातील मतदार भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले.जयंत पाटील म्हणाले की भाजपचे नेते केवळ घोषणा करतात. अनेक आश्वाेसने देतात. मात्र आश्वाासनांची पूर्तता करत नाहीत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/jewelry/", "date_download": "2018-10-15T22:10:44Z", "digest": "sha1:WCIIK6WNG52OINR7TOEJJDKKPQPFTZOS", "length": 2256, "nlines": 39, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "तिरूचिरापल्ली वधूचे दागिने. 1 लग्नाच्या दागिन्यांची दुकाने", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nतिरूचिरापल्ली मधील नववधूचे दागिने. ज्वेलरी दुकाने\nइतर शहरांमधील दागिन्यांची दुकाने\nमुंबई मधील दागिन्यांची दुकाने 209\nकोइंबतूर मधील दागिन्यांची दुकाने 23\nहैदराबाद मधील दागिन्यांची दुकाने 121\nकोलकता मधील दागिन्यांची दुकाने 71\nलखनऊ मधील दागिन्यांची दुकाने 36\nपुणे मधील दागिन्यांची दुकाने 43\nChandigarh मधील दागिन्यांची दुकाने 30\nवडोदरा मधील दागिन्यांची दुकाने 24\nकोची मधील दागिन्यांची दुकाने 8\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/jasprit-bumrah-comment-on-india-vs-south-africa-1614970/", "date_download": "2018-10-15T22:25:22Z", "digest": "sha1:YXCY2DZA5ZQ35S5QW6TV3W462FN46BGM", "length": 11231, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jasprit Bumrah comment on India vs South Africa | ..तर कसोटी क्रिकेट खेळू नका! | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n..तर कसोटी क्रिकेट खेळू नका\n..तर कसोटी क्रिकेट खेळू नका\nजसप्रीत बुमराचे परखड मत\nजसप्रीत बुमराह (संग्रहीत छायाचित्र)\nजसप्रीत बुमराचे परखड मत\nदक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पराभव पत्करला. मात्र एका पराभवाने संघ खचून जात असेल, तर त्या संघाने कसोटी क्रिकेट खेळू नये, असे परखड मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने व्यक्त केले आहे.\nकेप टाऊनच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७२ धावांनी पराभव केला. आता शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या पाश्र्वभूमीवर बुमराह म्हणाला, ‘‘एका सामन्यातील निकालाने आत्मविश्वासावर कोणताही परिणाम होऊ नये. जर असे घडत असेल, तर त्या संघाने कसोटी क्रिकेट खेळू नये. चुकांमधून शिकून आगेकूच करायची असते. चूक होत नाही, असा एकही क्रिकेटपटू नाही.\n‘‘दक्षिण आफ्रिकेत मी कधीच खेळलो नसल्यामुळे ही पहिली उत्तम कसोटी आणि अनुभवाची शिदोरी माझ्यासाठी होती. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीकडे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे,’’ असे बुमराने सांगितले.\n‘‘स्वप्नवत पदार्पण असे या कसोटीला म्हणता येणार नाही. या सामन्यातून काही शिकता आले, तर मला नक्की आनंद होईल. एक गोलंदाज म्हणून पहिला बळी लवकर मिळणे आणि तोही एबी डी’व्हिलियर्ससारख्या फलंदाजाचा मिळणे, हा आनंददायी क्षण होता,’’ असे बुमरा म्हणाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\n#MeToo : अब्रुनुकसानीचा खटला लढण्यास तयार, सत्य हाच माझा बचाव - प्रिया रमाणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n'जलयुक्त शिवार'मधील भ्रष्टाचारावर राज ठाकरेंचा 'मास्टरस्ट्रोक'\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9C-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-15T20:55:18Z", "digest": "sha1:K2T2Y2N4B4GVOAPI77PSUKQSLXBYH6KQ", "length": 7032, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कासगंज हिंसाचारातील ‘तो’ तरुण जिवंत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकासगंज हिंसाचारातील ‘तो’ तरुण जिवंत\nकासगंज : प्रजासत्ताक दिनी उत्तर प्रदेशातील कासगंज येथे घडलेल्या हिंसाचाराबाबत धक्कादायक बातमी पुढे येत आहे. या प्रकरणात गोळीबारात ठार झालेल्या चंदन गुप्ता याच्यासोबत आणखी एका युवकाचे नाव पुढे आले होते. राहुल उपाध्याय असे त्या युवकाचे नवा असल्याचे सांगण्यात येत होते. सोशल मीडियावरही जखमी राहुलचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त होते. मात्र, प्रत्यक्षात राहुल जिवंत असल्याचे पुढे आले आहे.\nया प्रकरणाबात राहुल जीवंत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या वृत्तात म्हटले आहे की, राहुल उपाध्याय हा कासगंजपासून सुमारे १० किलोमिटर दूर अंतरावर असलेल्या नगलागंज गावात राहतो. त्याच्या मृत्यूचे वृत्त येताच पोलिसांनीही तपास सुरू केला. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी (२६, जानेवारी) हिंसाचार घडला तेव्हा आपण तेथे उपस्थितच नव्हतो. ही घटना घडली तेव्हा आपण नगलागंज येथील आपल्या राहत्या घरीच होतो. तसेच, राहुलच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम किंवा ताज्या जखमेचे व्रणही नसल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.\nवादग्रस्त प्रकरणात नाव आल्यानंतर राहुलला कोतवाली येथील कासगंज येथे आणण्यात आले. जेथे त्याचा संवाद आगरा झोनचे एडीजी अजय आनंद आणि अलिगड रेंजचे आयजी संजीव गुप्ता तसेच, अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी झाला. दरम्यान, काही अतीउत्साही संघटनांनी राहुलला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रमही उरकून घेतला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोमेश्‍वर मॅरेथॉनमध्ये पुण्याचा कल्याण ढगे प्रथम\nNext articleकळंब गावात राष्ट्रीय खेळाडू घडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/cm-on-loan-waiver-delay-275175.html", "date_download": "2018-10-15T22:13:49Z", "digest": "sha1:7WIIT2AEZSOOVDI6SH642T72YEBTVA5S", "length": 12873, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "15 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर कर्जमाफीचे 6.5 हजार कोटी जमा- मुख्यमंत्री", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n15 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर कर्जमाफीचे 6.5 हजार कोटी जमा- मुख्यमंत्री\nराज्यातल्या 15 लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर साडेसहा हजार कोटी रुपये जमा केल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला, यावेळी एका ऊस उत्पादकाने विचारलेल्या थेट प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.\n25 नोव्हेंबर, कोल्हापूर : राज्यातल्या 15 लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर साडेसहा हजार कोटी रुपये जमा केल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला, यावेळी एका ऊस उत्पादकाने विचारलेल्या थेट प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.\nयेत्या 10 ते 12 दिवसात अजून दहा लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार असून अर्थव्यवस्था मजबूत झाली तर कर्जमाफीचा हा प्रश्‍न नक्कीच सुटेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या कर्जमाफीत अनेकांनी आपलं चांगभलं करून घेतल्याची जाहीर टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.\nबँकांनी घोळ घातल्याने कर्जमाफीला विलंब होत असल्याचा आरोप होतोय. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/category/brakingnews/page/3/", "date_download": "2018-10-15T22:36:41Z", "digest": "sha1:VCTHZOXZYN2J5YAMJ2BI6LCEHCQP5ZQ4", "length": 17830, "nlines": 118, "source_domain": "pcmcnews.in", "title": "ठळक बातम्या – Page 3 – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nमराठा आरक्षणाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी\nAugust 7, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगानं चार दिवसांपूर्वी राज्य सरकारला एक पानी स्टेटस रिपोर्ट दिला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर भर देण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल. मराठा …\nअफवांना बसणार आळा, तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप होणार बंद \nAugust 7, 2018\tठळक बातम्या, राष्ट्रीय घडामोडी\nनवी दिल्ली : तणावाच्या परिस्थितीत फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप सारखा सोशल मीडिया ब्लॉक करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. आपत्कालीन स्थितीत सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवांमुळे तणावात भर पडू नये, म्हणून सरकारने थेट सोशल मीडियावर निर्बंध आणण्याबाबत सल्लामसलत सुरु केली आहे. त्यासाठी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सल्ला मागितला आहे. राष्ट्रीय …\n आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव\nAugust 6, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nनाशिक : आपल्या आजीच्या अनैतिक प्रेम संबंधामुळे 10 महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील मायको दवाखान्‍याजवळ राहणार्‍या संगीता देवरे, त्यांची तान्ही मुलगी आणि आई या तिघींना जाळण्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये 10 महिन्याची चिमुकली सिद्धी हिचा मृत्यू झाला, तर तिची आई आणि आजी 8० टक्क्यांपेक्षा …\n…नाहीतर ताजमहाल बंद करून टाका- सर्वोच्च न्यायालय\nJuly 11, 2018\tठळक बातम्या\nनवी दिल्ली : ताजमहाल सांभाळता येत नसेल तर तो बंद करून टाका, असं अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाला सुनावलं. ताजमहालाच्या संवर्धनाच्या दृष्टीने सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही ताजमहालाकडे नीट लक्ष दिलं असतं तर तुमची परकीय गंगाजळीची समस्या …\nमहिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी केली आत्महत्या ..\nJuly 11, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली. प्रियकराशी ब्रेक अप झाल्याने त्या नैराश्यात होत्या. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सूत्रांनी सांगितले. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या. चेतना पंडित (वय २७ वर्ष) या गोरेगावमधील पद्मावती नगर अपार्टमेंट येथे चार मैत्रिणींसह …\n1212 रुपयांत विमानप्रवास;इंडिगो एअरलाईन्सची खास ऑफर\nJuly 11, 2018\tठळक बातम्या, राष्ट्रीय घडामोडी\nएअरलाईन्स कंपनी इंडिगोला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. फक्त 1212 रुपयांत आता तुम्हाला विमानप्रवास करता येणार आहे. या तिकीटांचे बुकींग सुरु झालं असून 25 जुलै ते 30 मार्च 2019 पर्यंत तुम्हाला हा प्रवास करता येणार आहे. 13 जुलैपर्यंतच तुम्हाला बुकींग …\nपाऊसमुळे मुंबईत वाढले भाजी आणि फळांचे दर \nJuly 11, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nसतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना जेरीस आणलं असताना आता या पावसाचा आणखीन एक फटका मुंबईकरांना बसला आहे. पावसामुळे मुंबईतील किरकोळ बाजारात भाज्या आणि फळांचे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक घटल्यानं ही दरवाढ झाली आहे. मुंबईत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडत होता. काही सखोल ठिकाणी पाणी सांचलं होतं त्यामुळे वाहतूक …\nबाळ होतं नाही म्हणून लग्नाच्या पेहरावात तिने केली आत्महत्या\nJuly 9, 2018\tठळक बातम्या, पुणे\nअंगावर सोन्याचे दागिने,लग्नातील शालू,हातावर मेहंदी, टिकली.असा नववधूचा पेहराव करुन एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे.तिला बाळ होणार नाही अस डॉक्टरांनी सांगितल होत.याच कारणामुळे पतीकडून वारंवार होत असणाऱ्या छळाला कंटाळून नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विद्या शैलेश पारधी …\nनाणार प्रकल्पासाठी वेळ आली तर खासदारकीचा राजीनामा तोंडावर मारू : नारायण राणे\nJune 27, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nमुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाला आपला विरोध अधिक तीव्र केला आहे. नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, प्रसंगी भाजपाने दिलेल्या खासदारकीचा राजीनामा फेकेन, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सौदी अरबस्तानच्या …\nभय्यू महाराज यांच्या पार्थिवावर होणार आज अंत्यसंस्कार\nJune 13, 2018\tठळक बातम्या, देश\nइंदूर: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. भय्यू महाराज यांनी काल 12 जून रोजी इंदूरमधल्या राहत्या घरी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती. दरम्यान आज सकाळी 9 ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2018-10-15T21:55:37Z", "digest": "sha1:EQLAJ7NNKTW7FLTP7WUGXTZVC6IVFROU", "length": 10156, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वडील - विकिपीडिया", "raw_content": "\nवडील हा मानवी कुटुंबातील अपत्याचा पुल्लिंगी जन्मदाता असतो. अपत्याच्या स्त्रीलिंगी जन्मदात्रीस आई म्हणतात. मराठी भाषेत वडिलांना उद्देशून बाप, बाबा अशी संबोधनेही वापरली जातात.बाबाचे प्रम देसून येत नाहे. वडिलांच्या पित्याच्या संबंधांव्यतिरिक्त आपल्या मुलाचे पालक, कायदेशीर आणि सामाजिक नातेसंबंध असावेत ज्यात विशिष्ट अधिकार आणि जबाबदाऱ्या असतात.एखाद्या ज्येष्ठ पित्याकडे त्याच्याकडून उद्भवलेल्या मुलास कायदेशीर बंधने असू शकतात, जसे की आर्थिक मदतीचे बंधन , एक मूलधातूचा म्हणा.\nविशेषण \"पित्याचे\" म्हणजे एका पित्यासाठी आणि माता साठी \"मातृभाषेशी तुलना करणे\". \"पित्याला\" क्रियापद म्हणजे \"बापा\" असे नाव असलेल्या एका बाळाला जन्म देणे. जीवशास्त्रीय पूर्वजांनी शुक्राणू कोशिकाद्वारे त्यांच्या मुलाच्या लिंगाचे निर्धारण केले आहे ज्यात त्यात एक्स गुणसूत्र (स्त्री) किंवा युवराम गुणसूत्र (पुरुष) आहे. बाबा (पिता), बाबा, पापा, पपसीता आणि पॉप हे प्रेमळ शब्द आहेत. कोणत्याही मुलाचे पहिले नर रोल मोडेल हे त्याचे पिताच असतात.\nमराठीत वडील या शब्दाचे दोन अर्थ होतात : पहिला अर्थ पिता, तर दुसरा अर्थ म्हणजे वयाने मोठा असणे असा होय.वडील हे घरातील कर्ते असतात.त्यांचावर संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी आसते.त्यांचे त्यांच्या कुटुंबावर प्रेम असते.\nआपल्या मुलाच्या बाबत पित्याचे अधिकार वेगवेगळ्या देशांच्या देशात भिन्न असतात जे सहसा त्या समाजात अपेक्षित भूमिका व कृतींचा स्तर दर्शवितो.\nपालक आपल्या नवीन जन्मलेल्या किंवा दत्तक मुलाला पाठिंबा देण्यासाठी वेळ काढतो तेव्हा पॅरेंटल रजा असतो. सशुल्क पितृत्व रजा १९७६ साली स्वीडन मध्ये पहिल्यांदा सुरु झाला आणि तो युरोपियन देशांपेक्षा निम्म्याहून अधिक देशांमध्ये दिला जातो.\nवडिलांचा हक्क चळवळ जसे की फादर ४ न्याय म्हणजे कौटुंबिक न्यायालये वडिलांच्या विरोधात असतात.\nमुलांच्या मदतीने एका पालकाने दुस-याकडे पाठवल्या जाणा-या नियमित कालावधीचे पैसे दिले जातात; सामान्यतः ज्या पालकांना कस्टडी नाही अशा पालकांकडून दिले जाते.\nअंदाजे २% ब्रिटीशांना एखाद्या गैर-पितृद्याच्या घटनेच्या दरम्यान पितृसठीच्या फसवणूकचा अनुभव आलेला आहे, ज्यामुळे त्यांच्या मुलास त्यांचे जन्मजात शरीर मानले जाते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी १७:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/31?page=13", "date_download": "2018-10-15T22:05:17Z", "digest": "sha1:P4WBF2O2WHHYG63D5E5OIKL5SH2ADWTH", "length": 6574, "nlines": 163, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अनुभव | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवैदीक पध्दत:-कालगणना भाग ४\nवैदीक पध्दत:-कालगणना भाग ४\nया पुर्वी मांडलेली कालगणणेचे भाग १,२,३ यात आलेल्या प्रतीक्रीया,सुचना व लाभलेला वाचक वर्ग ह्या सर्वांचा मी आभारी आहे.\nया पुर्वी प्रियाली यांनी दीलेल्या चर्चा प्रस्ताव :-मराठी भाषेतील वारांची नावे आणि त्यांची निवड कशी आणि केव्हा केली. (दि. १५०४.२००७)\nआपण वापरत असलेले दिवस, महीना,वर्ष:-\nचिल्ड्रन्स ब्रिटानिका vol 3 1964 कॅलेंडरचा इतिहास आहे.कॅलेंडर म्हणजे काळाची विभाजन पद्धत.चांद्रमास व सौरवर्ष (solar year)\nकाळचा प्रारंभ केव्हा झाला\nन्यायाधीशासमोर एका खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यावर आली होती.\n\"तुम्ही तिघेही एका घोर अपराधाचे गुन्हेगार आहात. यासंबंधात आपल्याला काही सांगायचे आहे काय\n(फर्स्ट लेगो लीग स्पर्धा, ३० जानेवारी २०१० बंगलोर )\nसरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ६: डीएनेचे काव्य\nडीएनेचं काव्य, शरीराचं संगीत\nनटरंग आणि अतुल कुलकर्णी\nनुकतंच काही कामाच्या निमित्ताने काही इंग्रजी लघुकथांचे मराठी अनुवाद अभ्यासण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले, की बर्‍याच अनुवादकांच्या बेसिकमध्येच राडा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/113-gastro-affected-11807", "date_download": "2018-10-15T22:21:22Z", "digest": "sha1:SBYAELQD2CFDUIJVNEWKJZGPXHPHS7SC", "length": 17450, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "113 gastro-affected गॅस्ट्रोने ११३ बाधित | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 11 ऑगस्ट 2016\nदोघांच्या मृत्यूनंतर सावरगावात दहशत - ११ गंभीर काटोलच्या रुग्णालयात\nसावरगाव - मंगळवारी दूषित पाण्यातून लागण होऊन वैष्णवी रंजित वंजारी (वय ११) व सतीश नामदेव बागडे (वय २६) या दोघांचा मृत्यू झाला. बुधवारी आणखी ४० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले. गावातील एकूण बाधितांची संख्या ११३ वर गेली आहे. यापैकी ११ गंभीर रुग्णांना काटोलच्या रुग्णालयात हलविण्यात आले.\nदोघांच्या मृत्यूनंतर सावरगावात दहशत - ११ गंभीर काटोलच्या रुग्णालयात\nसावरगाव - मंगळवारी दूषित पाण्यातून लागण होऊन वैष्णवी रंजित वंजारी (वय ११) व सतीश नामदेव बागडे (वय २६) या दोघांचा मृत्यू झाला. बुधवारी आणखी ४० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले. गावातील एकूण बाधितांची संख्या ११३ वर गेली आहे. यापैकी ११ गंभीर रुग्णांना काटोलच्या रुग्णालयात हलविण्यात आले.\nबुधवारी गावात आलेल्या आरोग्य विभागाच्या चमूने गावाचे सर्वेक्षण करून घरोघरी औषधाचे वाटप केले. ग्रामस्थांना पाणी स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. साफसफाईचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. येथे गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तपासणी झाल्यानंतर ते पाणी दूषित असल्याचे जाहीर करण्यात आले. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत कार्यालयाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप संतप्त गावकऱ्यांनी केला.\nसावरगावला गेल्या काही दिवसांपासून चिखली येथील धरणावरून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, या पाण्यावर शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया न करताच पाणीपुरवठा केला जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. गावाला नेहमीच दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गॅस्ट्रो, डेंगी, मलेरिया आदी आजारांची दरवर्षी लागण होते. मागील चार-पाच वर्षांपासून गावात पावसाळ्यातच रुग्ण दगावतात. मात्र, यावर्षीचा रुग्णांचा आकडा कितीतरी मोठा आहे. गावाला चिखली मैना पाणी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो.\nतेथील गाळण टाकीतील यंत्र पूर्णपणे निकामी झाले आहे. या यंत्राद्वारे पाणी शुद्ध न होता नागरिकांना प्यावे लागत आहे.\nसावरगावला अनिल देशमुखांची भेट\nमात्री मंत्री अनिल देशमुख यांनी सावरगाव येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर डॉक्‍टरांसोबत चर्चा केली. त्यांनी दोन्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. यानंतर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी नागरिकांसोबत चर्चा केली. गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी दूषित असल्याने ताबडतोबत पर्यायी व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली.\nजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांनी ग्रामपंचायतच्या सरपंचांच्या कारभाराचा आढावा घेतला. हलगर्जीपणा केल्याबद्दल सरपंच उमेश सावंत यांची कानउघाडणी झाली. एवढी मोठी घटना घडल्यानंतर सचिव व सरपंच दोघेही गावात नव्हते. त्याबद्दल ग्रामस्थांनी रोष व्यक्‍त केला. सतीश बागडे यांचा मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवून ग्रामपंचायतच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली होती.\nनदीकाठालगत असलेल्या गावांमध्ये पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपाध्यक्षांनी मेडिक्‍लोर खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, जिल्हा परिषदेतील अंतर्गत कलहामुळे मेडिक्‍लोर खरेदी होऊ शकली नाही. ती झाली असती, तर साथीच्या आजारांना काही प्रमाणात आळा बसला असता.\nपदाधिकाऱ्यांनी सरपंचासह स्वच्छता व पाणीपुरवठ्याच्या साधनांना भेट दिली. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पाहणी केली. त्यात विहिरीभोवती अस्वच्छता आढळली. जलवाहिनी नाल्यांमधून असल्याची बाब निदर्शनास आली. नाल्यांची सफाई न केल्याने नाल्या तुडुंब भरून पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे आढळून आले. गावांत खताचे खड्डे, उकिरडे असल्यामुळे डुकरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यामुळे डुकरे गावाबाहेर जंगलात सोडण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nनांदेड : बळेगाव वाळू घाटावर पोलिसांचा छापा\nनांदेड : जिल्ह्यातील वाळू घाटावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याने स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवत टेम्पोमधून पोलसांनी थेट बळेगाव (नायगाव) घाट गाठला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/03/story-for-kids-silver-key.html", "date_download": "2018-10-15T22:24:44Z", "digest": "sha1:BEMI7HM5WZFWZ5XAAN766RA3F2JXTY3M", "length": 16264, "nlines": 170, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Story for kids ; Silver Key", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : Stories for kids, छोट्यांसाठी गोष्टी\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove Poem : ती सोबत नव्हती म्हणुनी\nLove Poem : आयुष्य हरवले माझे\nLove Poem : खुशाल पडतो प्रेमात\nLove Poem : आपण साले वेडेपिसे\nStory For Kid's : प्रामाणिक पहारेकरी\nWomen's Day : तू स्वप्नं....तूच सत्य\nStory for kid's : दयाराम आणि सोन्याचं नाणं\nStory for kid's : मुर्ख राजा आणि विदुषक\nStory for kid's : बन्सी आणि मिठाईवाला\nLove poem :मोर आणि लांडोर\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/147?page=64", "date_download": "2018-10-15T21:38:47Z", "digest": "sha1:WOZJDPPQRYUWRMAKW7VD5ZQHHXZ2AUTR", "length": 15314, "nlines": 302, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कला : शब्दखूण | Page 65 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला\nस्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\nब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल.\nचॅनेल : स्टार माझा TV मराठी\nवेळ : सकाळी ९ वाजता\nRead more about स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo\nतन्वीर सन्मान सोहळा - २००८\nपाचवा तन्वीर सन्मान सोहळा पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ९ डिसेंबर, २००८ रोजी आयोजित केला होता. त्या वर्षीचे सत्कारमूर्ती होते पं. सत्यदेव दुबे आणि श्री. गजानन परांजपे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ नाटककार श्री. गो. पु. देशपांडे. पं. सत्यदेव दुबे आणि श्री. गजानन परांजपे यांच्या कारकिर्दीचा आढावा नाटककार श्री. मकरंद साठे, श्री. गोविंद निहलानी व श्रीमती नीना कुलकर्णी यांनी घेतला.\nRead more about तन्वीर सन्मान सोहळा - २००८\nचेस्टर, कनेटिकट इथे दर वर्षी विंटर कार्निव्हल असतो. बर्फात केलेले कोरीव काम तिथले मुख्य आकर्षण असते असे ऐकून होतो. ह्या वर्षी प्रत्यक्ष बघायचा योग आला. तिथल्या ह्या काही कलाकृती:\nबर्फ शिल्पे कोरीव काम\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nबृ.म.म अधिवेशनाचे मुख्य कलादालन\nबृ.म.म अधिवेशन यंदा हे अधिवेशन शिकागोला आहे. शिकागो मधील मकॉर्मिक प्लेस मधील एरी क्राऊन थिएटर हे मुख्य कलादालन म्हणून आपण वापरत आहोत.हे अधिवेशन ज्या जागी होत आहे त्या जागेबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ.\nRead more about बृ.म.म अधिवेशनाचे मुख्य कलादालन\nकुठे लिहावे ते समजेना म्हणुन या पानावर देत आहे. अयोग्य असेल तर सांगावे.\nमाबोकरांनो मला भावनिक बुध्दयांका(EQ) बद्दल जाणुन घ्यायचे आहे. पेपरमधे व इतर चर्चेत अ‍ॅकेड्मीक हुशारीपेक्षाही EQ ला जास्त महत्व आहे असे वाचण्यात ऐकण्यात आले होते. त्यासाठी मी एक इंग्रजीमधे पुस्तक आणले वाचले पण ते जास्तकाही कळले नाही.\nअ‍ॅकेडमिक रेकॉर्ड एकदम एक्सलंट असतानाही मला करिअर मधे पाहीजे तसे यश मिळाले नाही असे मला दिड तपानंतरही वाटते. कुठे मुलाखतीला गेल्यावर मला खुप टेंशन येते.भीती वाटते.\nइंटर पर्सनल स्कील... संभाषण कौशल्य...वस्तुस्थीती\nRead more about भावनिक बुध्दयांक\nमाझा ३ वर्षाचा मुलगा नर्सरीत जातो. त्याच्या नर्सरीत १७ तारखेला फॅन्सी काँपिटीशन आहे. आणि त्याविषयी त्यांना दोन चार ओळी देखील सांगायच्या आहेत. कोणी प्लिज काही सुचवाल का \nसोंग सजवण्याची कला - ८. चलता है\nRead more about सोंग सजवण्याची कला - ८. चलता है\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nसोंग सजवण्याची कला - ७. इकडचं नाट्य\nRead more about सोंग सजवण्याची कला - ७. इकडचं नाट्य\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nसोंग सजवण्याची कला - ६. मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे.\n“मग हे लेख लिहिल्यावर नवीन ऑर्डर मिळाली की नाही\n तू फॅशन डिझायनर आहेस ना\nRead more about सोंग सजवण्याची कला - ६. मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे.\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nसोंग सजवण्याची कला - ५. माझा श्वास\nRead more about सोंग सजवण्याची कला - ५. माझा श्वास\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/event-news-marathi/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-108071600003_1.htm", "date_download": "2018-10-15T21:09:44Z", "digest": "sha1:UK4DOX2OAVQV5E73D6HF63H36WKDECNO", "length": 11651, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अकरावीचा प्रवेशाचा गोंधळ कायम | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअकरावीचा प्रवेशाचा गोंधळ कायम\nअकरावी प्रवेश प्रक्रियेतील पर्सेंटाईल प्रवेश प्रक्रियेचा आदेश सरकारने मागे घेतल्यानंतर राज्यातील प्रवेश प्रक्रिया आता सुरू होतील अशी आशा व्यक्त केली जात असतानाच हा गोंधळ अद्यापही संपला नसून याचा निकाल आता गुरुवारी लागणार असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nस्थानिक विद्यार्थ्यांना जागांमध्ये प्राधान्य देण्यात यावे यासाठी सरकारने अशा स्वरूपाचे आदेश दिले होते. यानंतर एका पालकाने शासनाच्या या निर्णया विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या वर काल मुख्य न्या. स्वतंत्र कुमार आणि ए पी देशपांडे यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली असता त्यांनी सरकारला न्यायालयात प्रतिज्ञापात्र सादर करण्याचे आदेश दिले होते.\nयानंतर यावरील सुनावणी न्यायालयाने गुरुवार पर्यंत तहकूब केली होती. आता याचा निकाल गुरुवारी होणार असून, पालक आणि सरकारी म्हणणे एकूण घेतल्यानंतरच आता यावरचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.\nयावर अधिक वाचा :\nअकरावीचा प्रवेशाचा गोंधळ कायम\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2015/05/blog-post_89.html", "date_download": "2018-10-15T22:26:23Z", "digest": "sha1:K3MDCY3AJ3NNMG25RLU7LRNPG62MMSXT", "length": 17121, "nlines": 169, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : एक मात्र लक्षात ठेव", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nएक मात्र लक्षात ठेव\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : love, Love Letter, love poem, marathi poem, कविता, प्रेम, प्रेम कविता, मराठी कविता, मैत्री, लेख\n\" तुला वेळ नाही मिळाला वाटत माझे फोटो बघायला.\"\nअसं मायना हरवलेलं एका ओळीच पत्र आलं कि\nआपण समजायचं समोरचं माणूस रागावलय म्हणून. आपण मात्र रागावू नये अशा वेळी. रुसलेल्या गालावरती एक पापा द्यावा. रुसलेला चंद्र आपल्या ओंजळीत घ्यावा......आणि म्हणावं, \" किती छान दिसतेस तू अशीही. \"\nत्या इवल्याशा स्पर्शानं अळवाच्या पानावरचा थेंब घरंगळून जावा इतक्या सहजपणे तिच्या चेहऱ्यावरचं रुसव्याचं मळभ दूर होतं आणि पौर्णिमेचा चंद्र दिसावा तसा तिचा चेहरा उजळून निघतो. राग विरघळून जातो विरून जाणाऱ्या गारेसारखा. रागावलेल्या गालावरती हसू फुलतं. ती बिलगते आपल्याला वेल होऊन. आपण तिला कवेत घ्यावं आणि म्हणावं, \" किती छान दिसतेस तू अशीही. \"\nआपण तिला असं कवेत घेतलं कि ती अल्लड होते अधिर होते सारं सारं विसरून जाते फक्त आपली आणि आपली होते. ती अशी आपली आपली झाली कि तिचा मुखचंद्रमा आपण आपल्या बोटांवरती अलगद पेलावा आणि तिला ऐकवाव्यात या ओळी -\nएक मात्र लक्षात ठेव\nछान दिसतेस अशी तू\nअशी सुद्धा छान दिसतेस\nएक मात्र लक्षात ठेव\nरुसवा खूप ताणु नये\nत्याला कधीच आणु नये\nआभार प्रियाजी. एकाच वेळी दोन पोस्टला अभिप्राय नोंदविणारे रसिक अभावानेच भेटतात. पुन्हा एकदा आभार.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nशेतकऱ्यांच्या आत्महत्या : रंगकाम कि वास्तव - भाग १...\nभालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ का \nआपण म्हणजे एक कणीस\nएक मात्र लक्षात ठेव\nती शराब होऊन चढलेली ...\nम्हातारीच्या मागे धावावसं वाटतंय\nभूमी अधिग्रहण कायदा : का हवा \nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/930/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B0", "date_download": "2018-10-15T21:13:44Z", "digest": "sha1:5MVGXKNTOPMANVBXBLJA7YVTOIHNPDNZ", "length": 9717, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा रूई गावातील जलसंधारणाच्या कार्यास हातभार\nपाणी फाऊंडेशनच्या कामात सहभागी झालेल्या रूई या गावामध्ये 'एक धाव पाण्यासाठी मिनी मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाणी फाउंडेशन, रूई व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा मधील स्पर्धक सहभागी झाले होते. या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित राहून श्रमदान केले व रुई या गावाला या कार्यासाठी धनादेश दिला.\nयावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी या कामात सहभाग घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले. दोन वर्षांच्या अपयशानंतर निसर्गावर दोन हात करण्याची ताकद फक्त रूईचे गावकरीच करू शकतात, आम्ही फक्त निमित्तमात्र असतो, परंतु किमया करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे, अशा शब्दांत त्यांनी श्रमदान करणाऱ्यांचे कौतुक केले. या गावामध्ये पाण्यासाठी सातत्याने टँकर लागत होता, परंतु इथल्या ग्रामस्थांनी तळे बनवून ती समस्या दूर होण्यास मदत केली, याबाबतही शिंदे यांनी ग्रामस्थांचे प्रयत्न वाखाणले. जलयुक्त शिवारसाठी या भागाला कसे पात्र करता येईल हा प्रयत्न आ. शशिकांत शिंदे यांच्या वतीने करण्यात आला होता. आज त्यांनी वैयक्तिकरीत्या धनादेश देऊन या गावाला जलसंधारणाच्या कामात मदत केली. स्पर्धेमध्ये फक्त बक्षीस महत्त्वाचे नाही, आपण जी मेहनत करत आहात त्यामुळे या गावाचे भविष्य घडत आहे, असे सांगत रूई गावाला बक्षीस मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आदरणीय पवार साहेबांमुळे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीवर आपल्याला संधी मिळाली, याचा उल्लेख करतानाच पाण्यासाठी ग्रामस्थ करत असलेल्या कार्याचे बक्षीस म्हणून रूई येथील शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले. येत्या एक-दोन वर्षांत या भागातही बागायत क्षेत्र निर्माण होईल, त्यादृष्टीने काम करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.\nखासदार वंदना चव्हाण यांनी ‘वॉटर कप’ प्रकल्पांतर्गत गावकऱ्यांसोबत केले श्रमदान ...\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सोमवार, दि. २१ जून रोजी माण तालुक्यातील भांडवली आणि वाघमोडेवाडी या गावांना भेट देऊन गावकऱ्यांसोबत वॉटर कप प्रकल्पांतर्गत श्रमदान केले. “युवक, महिला, जेष्ठ नागरिक आणि बच्चेकंपनी यांच्यासह आपल्या गावाच्या भविष्यातील पाणीदार वाटचालीसाठी काम करणाऱ्या सर्वांना माझा सलाम” अशा शब्दांत आपल्या भावना खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केल्या. चव्हाण यांनी आपल्या खासदार निधीतून ५० लाख रूपयांची मदत देखील या प्रकल्पास जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग् ...\nसामाजिक कार्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच पाठिंबा – शशिकांत शिंदे ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगांव तालुक्यातील पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना जिल्हा बँक, पवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि जिल्हा परिषद यांच्या तर्फे आर्थिक मदत देण्यात आली. लोकांनी एकजूट दाखवून स्वखर्चातून हे काम केले, अशी माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली. दुर्दैवाने सरकारचा अपेक्षित पाठिंबा या योजनेस मिळत नसल्याची खंतही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. राज्य सरकारची मदत मिळाली नाही तरी ल ...\nवसतीगृहांच्या अपुऱ्या सुविधेमुळे शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची परवड ...\nवसतीगृहांच्या कमी संख्या, अपुऱ्या सुविधांमुळे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची परवड होत असल्याची बाब समोर येत आहे. योग्य सुविधा नसल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून या विद्यार्थ्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संचालक अभय वाघ आणि सहसंचालक प्रमोद नाईक यांची भेट घेतली आहे. या विषयावर बोलताना अमोल मातेले म्हणाले की, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातू ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2012/12/blog-post_4.html", "date_download": "2018-10-15T22:23:48Z", "digest": "sha1:I3VKKWGPDDEQ57NIBJOSLKHNTOZOSJVV", "length": 9942, "nlines": 58, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवले तहसील कार्यालयासमोर शिक्षण हक्क सत्याग्रह - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवले तहसील कार्यालयासमोर शिक्षण हक्क सत्याग्रह\nयेवले तहसील कार्यालयासमोर शिक्षण हक्क सत्याग्रह\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ४ डिसेंबर, २०१२ | मंगळवार, डिसेंबर ०४, २०१२\nशिक्षण हक्क सत्याग्रहाने आज येवला तहसील कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. सुमारे अडीच तास चाललेल्या या सत्याग्रहात शहर व तालुक्यातील शिक्षण संस्थाचालक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सामील झाले होते.\nअखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा व अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर ‘शिक्षण हक्क सत्याग्रह’ आयोजित करण्यात आला होता. बहुजनांच्या शिक्षण हक्कासाठी आज सकाळी ११ वाजता सेनापती तात्या टोपेंच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून सत्याग्रहासाठी रॅली निघाली. तहसील कार्यालयावर ठिय्या मारत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सत्याग्रहींनी केला. विषमताग्रस्त अन् गल्लाभरू महाग शिक्षणाच्या बाजार थांबवून सर्वांना समान, मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणावर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ८ टक्के खर्च झाला पाहिजे. अंगणवाडी व बालवाडी शिक्षिकांना प्रशिक्षण देऊन त्यांची वेतनश्रेणीवर नेमणूक केली पाहिजे.\nबालशिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, अशा मागण्या करून अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे सचिव अर्जुन कोकाटे यांनी राज्य सरकारला बहुजनांच्या शिक्षणाविषयी कुठलीही जाग येत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. शिक्षणव्यवस्थेतील सध्याची नीती व धोरणे अशीच राहिली तर भविष्यात शिक्षणाचे भवितव्य कायमचे धोक्यात येईल, असे प्राचार्य दिनकर राणे यांनी केंद्र शासन राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ २.८४ टक्केच खर्च शिक्षणावर करते हे खेदजनक आहे. वेतनातील भेदभाव, मानधनाचे तत्त्व अशा अनेक विदारक चित्रांमुळे सध्या शिक्षणक्षेत्र अडचणीत आले आहे.\nशिक्षणव्यवस्थेत समान न्यायाने शासनाने सुविधा दिल्या तरच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल असेही राणे याप्रसंगी म्हणाले. यावेळी गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद नागडेकर, विश्‍वलता महाविद्यालयाचे संचालक भूषण लाघवे, एन्झोकेम विद्यालयाचे पर्यवेक्षक दत्ता महाले, अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत साबरे, अनिल साळुंके, रामनाथ पाटील, प्रा. दत्ता नागर्डेकर आदींची यावेळी सरकारच्या शिक्षण धोरणावर कडाडून टीका करणारी भाषणे झाली. यावेळी सत्याग्रहात पंडित मढवई, कानिफ मढवई, स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे उपप्राचार्य चंद्रभान दुकळे, आदींसह विश्‍वलता महविद्यालयातील परिचारिका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिक सामील झाले होते. प्रांताधिकारी सरिता नरके व तहसीलदार हरीश सोनार यांना सत्याग्रहींच्या वतीने मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. सत्याग्रहात ९७० जण सामील झाले होते.\n- कायम विनाअनुदानित धोरण रद्द करून सर्वांना बालवाडी ते उच्चशिक्षण मोफत, समान व गुणवत्तापूर्ण मिळालेच पाहिजे.\n- राष्ट्रीय उत्पन्नाच्या ८ टक्के खर्च हा शिक्षणावर झालाच पाहिजे.\n- बालवयातच मेंदूचा विकास जलद होतो हे लक्षात घेऊन बालशिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतलीच पाहिजे.\n- वेतनेतर अनुदान १२.५ टक्के नियमितपणे मिळालेच पाहिजे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/56055", "date_download": "2018-10-15T22:04:13Z", "digest": "sha1:6DKWHNMFYGSBCKPHR3Y3WFCD74C2T25Y", "length": 5149, "nlines": 113, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विज्ञान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विज्ञान\nसंमोहन शास्त्र (विज्ञान) आहे काय \nअंधश्रद्धा व मेंदुविज्ञान- सुबोध जावडेकर लेखनाचा धागा\nजीवनात ही घडी अशीच राहू दे (स्व-साधर्म्य - भाग २) लेखनाचा धागा\nआकाश के उस पार भी आकाश है (स्व-साधर्म्य - भाग १) लेखनाचा धागा\nजल............ नीर, तोय, उदक...........जीवन लेखनाचा धागा\nस्पेस एक्स आणि मंगळ लेखनाचा धागा\nविज्ञानवाद आणि आस्तिकता लेखनाचा धागा\nडोळ्याविनाही 'बघू' शकता खग्रास सूर्यग्रहण २०१७ लेखनाचा धागा\nपायथागोरसची त्रिकूटे लेखनाचा धागा\nसूक्ष्म जग आणि Quantum Physics : 2 लेखनाचा धागा\nसूक्ष्म जग आणि Quantum Physics : 2 लेखनाचा धागा\nसूक्ष्म जग आणि Quantum Physics लेखनाचा धागा\nसूक्ष्म जग आणि Quantum Physics लेखनाचा धागा\n'द मार्शिअन' च्या निमित्ताने - सिनेमा आणि विज्ञान लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://business.global-article.ws/mr/category/mens", "date_download": "2018-10-15T21:23:39Z", "digest": "sha1:VHVZFAXGWJR5K3VOGJ2BFSU46LFZIOSF", "length": 85174, "nlines": 793, "source_domain": "business.global-article.ws", "title": "भारतात | व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nफायर तिजोरीचे बद्दल सर्व\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS > भारतात\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\nतिजोरीचे महत्त्वाची कागदपत्रे साठी चोरी किंवा नुकसान संरक्षण अतिरिक्त स्तर प्रदान, संगणक डेटा आणि घर आणि व्यवसाय मालक इतर अमूल्य आयटम. फायर तिजोरीचे पेट न घेणारा ऐवजी आग-प्रतिरोधक आहेत, ते सहाजिकच ज्वाला होतो म्हणून. आपले घर किंवा व्यवसाय दूर जवळच्या फायर स्टेशन आहे आणि आग विलक्षण गरम आहे तोपर्यंत, आपल्या सुरक्षित ज्वाला सहन नाही समस्या असणे आवश्यक आहे. आग-प्रतिरोधक पृथक् भरले आहे की पोकळ शीट मेटल केली, आग तिजोरीचे आपल्या अमूल्य आयटम संरक्षण एक अत्यंत प्रभावी साधन आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nसानुकूल कंटेनर एक आश्चर्यकारक विविधता\nसानुकूल कंटेनर घरात पुन्हा तयार मानक-नसलेला परिमाणे नाही फक्त कंटेनर पण कंटेनर समावेश, दुकाने, कचरा bins, आणि वर. कंटेनर करून, आम्ही trinkets हजारो cartons करण्यासाठी अवजड यंत्रसामग्री सर्वकाही वाहतूक करण्यासाठी वापरले त्या मोठ्या 20'x8'x8 'आणि मोठ्या बॉक्स याचा अर्थ असा (प्रत्येक बॉक्समध्ये).\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक कॉल सेंटर नोकरी शोधत\nहा लेख लोकांना शिक्षण किंवा कॉल सेंटर मध्ये नोकरी शोधत आहेत ज्या त्यांना मदत करण्यास लिहिले होते. टिपा वर अनुसरण एक कॉल सेंटर नोकरी कसे निश्चितपणे नोकरी विश्व मध्ये पायउतार आपल्याला मदत करेल आणि सुरुवात एक कॉल सेंटर कारकीर्द आपण मदत करेल.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nयुक्त्या आणि मोफत छोट्या जाहिरात टिपा कारण आम्हांला माहीत आहे\nऑनलाइन मुक्त वर्गीकृत साइट मुक्त धोका ऑफर, आपले व्यवसाय जाहिरात आणि उत्पादने आणि सेवांची विक्री करण्यासाठी कोणतेही मूल्य उपाय. आपण यशस्वीरित्या या साइटवरील कसे नफा माहित नाही तर मुक्त वर्गीकृत साइट्स मध्ये जाहिरात वेळ घेणारी आणि डोकेदुखी होऊ शकते. ऑनलाइन मोफत छोट्या जाहिराती उजव्या युक्त्या आणि टिपा कारण आम्हांला माहीत आहे कोणतेही परिणाम न जाहिराती हजारो पोस्ट कोण शेकडो तुम्हाला वेगळे होईल.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nसुशोभित करा आणि मेणबत्त्या आपले गृह सजावट करण्यासाठी Fragrance जोडा\nया जलद मेणबत्ती टिपा सुगंधी आणि unscented मेणबत्त्या आपल्या घरी रंगमंच सजावट सुंदर ....\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यापक विपणन तपशील नवशिक्या पुस्तके मध्ये सापडले नाही\nज्येष्ठ marketer विपणन व्यापार युक्त्या मिळतो\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n10 मार्ग निवृत्ती दरम्यान कनेक्ट राहण्यासाठी\nनिवृत्ती आपले सगळ्यात मोठे आणि भीती एक शकते काम जगातील रेटारेटी आणि घाई अप देत जाणार नाही पण सामाजिक कनेक्ट उर्वरित. शेवटी, आपल्या सहकार्यांसह, आपण कदाचित काही बंद वैयक्तिक मैत्री केली आहे. कदाचित तुम्ही त्यांना कदर करतात; आणि जवळ म्हणून त्यांना विचार (तर जवळ नाही) काम शक्ती बाहेर आपल्या कुटुंबातील सदस्य आणि इतर मित्र पेक्षा. तसेच, आपण या मार्ग वाटत करण्याची गरज नाही की आपण सांगू येथे आहात. आपण अद्याप या मैत्री आणि devel टिकवून ठेवू शकतो ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकॉर्पोरेट ओळख मानक एकत्रित\nबाजारात प्रत्येक व्यवसाय उद्योगात चांगली स्थिती साठी स्पर्धा करणारा आहे - त्यांच्या कंपनी अत्यंत बाजारात सहज लक्षात आणि ओळखल्या करेल की स्थितीत. कॉर्पोरेट ओळख कॉल खरंच आपण एक ब्रँड दृष्टिकोन राखण्यासाठी मदत करेल की एक महत्त्वाचा घटक आहे. हे देखील एक पद्धतशीर स्थितीत बाहेर काम होणे अपेक्षित आहे, आपल्या कॉर्पोरेट लोगो ओळख त्या कार्यक्षमतेने आणि सातत्याने आपल्या दृष्यसंवाद पालन होईल.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपले घर सुंदर घर ऑस्ट्रे संधिवात संधिवात हा अतिशय du jour\nआधुनिक घरी नेहमी सोपी गोष्ट नाही आणि फार m'me, फार महाग गुंतागुतीचे आहे 'होतात आणि करू शकता बाणणे. मात्र, तो 'न कोश सुसज्ज करणे शक्य आहे \"बँक खंडित\". कसे ते येथे आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nइंटरनेट उद्योजकता: रूपांतरण दर\nमी माझ्या मोकळा वेळ दोन इंटरनेट व्यापाराची सेट आहेत आणि लेख या मालिकेतील माझा अनुभव आणि शिकलेले धडे दिवशी. या लेख रूपांतर दर समावेश आहे आणि ते काय विक्री बद्दल letrter एक वाचक उत्तर.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nदेवदूत गुंतवणूकदार गट लवकर-स्टेज उद्योगात प्राथमिक आश्रयदाते म्हणून चांगले पोच प्राप्त आहेत, उद्योजक खाजगी इक्विटी गुंतवणूक कंपन्या उद्योग-संबंधित वार्षिक सर्वेक्षण प्रसिद्ध व मान्यवर क्रमवारीत पूर्ण.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nनागरिकत्व मालकी माध्यमातून आपल्या स्वप्नांच्या लक्षात\nहा व्यवसाय जगातील फ्रॅंचायझिंग महत्त्व प्रदर्शन एक माहितीपूर्ण लेख आहे आणि आपल्या स्वत: च्या नागरिकत्व प्राप्त कसे टिपा आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nतो नोंदणीकृत परिचारिका चांगली वेळ आहे\nनोंदणीकृत परिचारिका आरोग्य व्यवसाय एक रचना, सह 2.3 लाख रोजगार.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nऑन अ करिअर मार्ग निर्णय ईयोब यात्रा वापरणे\nआपण आयुष्यात काय करायचे आहे म्हणून आपल्या मनात त्यामुळे कठीण आहे. विशेषत: आज, असंख्य पर्याय दिले, प्रत्येक व्यवसाय इतर चांगले पाहून. आणि आपल्याला नक्की काय हे आपण पाठपुरावा करू इच्छित आहे खूप खात्री नाही. नोकरी यात्रा आश्चर्यकारक जागतिक प्रविष्ट करा. चाला आणि आपण संधी Vista आपल्या डोळ्यांदेखत प्रकाश दिसेल, अगदी व्यवसाय आत पर्याय. आपण विविध कंपन्यांच्या लोकांशी बोलू शकता, नेमणूक ते शोधत आहात ते तुम्हाला सांगतो शोधण्यासाठी ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपण हे आपले स्वत: चे व्यवसाय स्वत: च्या लागतो काय आहे नका\nइंटरनेट प्रथम सुरु असताना वर्षांपूर्वी, फक्त प्रत्येकाच्या ते त्यांच्या स्वत: च्या घरी आधारित व्यवसाय पासून आणि नफा उडी शकत नाही. आणि का नाही आशावाद गरज आहे. घर आधारित व्यवसाय आपण प्रेम विषयावर असल्याचे अफाट वेळ स्वातंत्र्य देऊ शकता, आपल्या आवडी पाठपुरावा, किंवा फक्त नोकरी आणि बॉस प्रवास न करता एक चांगला उत्पन्न मिळविण्याचे. येत्या काही वर्षांत, फक्त आम्हाला सर्व त्यांच्या घरी magnificently कोण यशस्वी होते लोक काम ऑनलाइन माहीत ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nIMS आरोग्य मते, गरीब देशांतील फार्मास्युटिकल विक्री कमी एक चतुर्थांश खाते अंदाज आहेत 2002. प्रत्येक $100 औषधे खर्च जगभरातील - 42 यूएसए आहेत, 25 युरोप मध्ये, 11 जपानमध्ये, 7.5 लॅटिन अमेरिका व कॅरिबियन मध्ये, 5 चीन आणि दक्षिण पूर्व आशिया मध्ये, च्या पेक्षा कमी 2 पूर्व युरोप आणि प्रत्येक भारतीय, बद्दल 1 आफ्रिका आणि कॉमनवेल्थ स्टेट्स मध्ये (सीआयएस) प्रत्येक.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमाणसं एक सार्वत्रिक आणि लक्षात घेण्याजोगा वैशिष्ट्यपूर्ण त्यांच्या गुणवत्ता साठी accolades शोध आहे. परिपक्वता बालपणीच्या आम्ही उल्लेखनीय विशेषत: इतर लालसा काही फॉर्म मध्ये ओळख बंदीवान किंवा आहेत\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nECC च्या चिन्हांकित लेझर 200 2छापील सर्किट बोर्ड वर डी मॅट्रिक्स कोड\nलेझर चिन्हांकित तंत्रज्ञान कायमचे सर्वात बोर्ड substrates करण्यासाठी 2D मॅट्रिक्स कोड अर्ज एक पद्धत उपलब्ध. देखील चिन्हांकित लेझर स्वयंचलित उत्पादन ट्रॅकिंग प्रणाली मध्ये सोपे अंमलबजावणी करण्यासाठी संगणक-नियंत्रित चिन्हांकित प्रक्रिया वापरकर्ता उपलब्ध. 2D मॅट्रिक्स कोड छापील सर्किट बोर्ड अत्यंत लहान भागात वर्णांक वर्ण स्ट्रिंग संचयित करण्यासाठी हे एक साधन उपलब्ध. लेझर चिन्हांकित तंत्रज्ञान कायमचे सर्वात बोर्ड substrates करण्यासाठी 2D मॅट्रिक्स कोड अर्ज एक पद्धत उपलब्ध.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n7 फुले वाढू मार्ग\nअधिक सुंदर बाग इच्छिता आपण समजून एकदा आपल्याला वाटते त्यापेक्षा सोपे आहे 5 \"झेन\" विलक्षण गार्डन्स नियम. हा लेख आपण ते घडू करणे आवश्यक आहे सर्व युक्त्या आणि टिपा उपलब्ध.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nभारतात तूट डिझाईन आणि मसुदा सेवा\nYantram अशा REVIT आणि AutoCAD मध्ये द्विमितीय मसुदा म्हणून तूट करार सेवा अनुभवी आउटसोर्सिंग उपाय प्रदाता आहे, डिझाईन विकास, बांधकाम रेखाचित्र विकास आणि आर्किटेक्चरल मसुदा सेवा इ.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n9 गुप्त मार्क ट्वेन जाहिरात बद्दल मला शिकवले\nतो की नाही माहित नाही, सॅम क्लेमेन्स थोडा जाहिरात काय म्हणायचे होते. येथे, त्याच्या अनेक लक्षणीय कोट आपापसांत, youll शोधण्यासाठी 9 शहाणपण refreshingly भेदक भागांना आपण मजबूत तयार करण्यात मदत करू शकता, अधिक आकर्षक जाहिराती.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपल्या ऑनलाइन व्यवसाय प्रॉस्पर मदत करण्यासाठी एक ऑफलाइन उत्कटतेने शोधा\nआपण कधीही आपल्या ऑनलाइन व्यवसाय कोठेही मध्यभागी फक्त आहेत भावना होती का आपण आपल्या स्वत: वर सायबर वाळवंटात बाहेर आहेत की आपण आपल्या स्वत: वर सायबर वाळवंटात बाहेर आहेत की पूर्णपणे बाहेर जग वेगळे पूर्णपणे बाहेर जग वेगळे मी बाहेर जग बहिष्कृत शब्द वापरावा मी बाहेर जग बहिष्कृत शब्द वापरावा या विचित्र भावना आपल्या ऑनलाइन विपणन प्रयत्न आपल्या दैनंदिन कामगिरी त्यांच्या नकारात्मक गुण मारले नाही या विचित्र भावना आपल्या ऑनलाइन विपणन प्रयत्न आपल्या दैनंदिन कामगिरी त्यांच्या नकारात्मक गुण मारले नाही होय या प्रश्नांची उत्तर आहे, तर, कारण मी तुम्हांला आनंदाची बातमी आहे पेक्षा: तू एकटा नाही आहेस होय या प्रश्नांची उत्तर आहे, तर, कारण मी तुम्हांला आनंदाची बातमी आहे पेक्षा: तू एकटा नाही आहेस\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nसर्व ऋतू कृत्रिम पत्रके\nएक कंपनी परंपरागत लिथो आणि पत्र दाबा प्रक्रिया रचना तयार प्रिंट उत्पादन म्हणून Polylitho स्वत: ची निष्ठा पत्रके सुरू केली आहे. तसेच स्क्रीन प्रिंटिंग आणि अशा एकूण मॅट्रिक्स म्हणून चल माहिती प्रणाली योग्य आहे, थर्मल हस्तांतरण आणि शाई-जेट छपाई विशिष्ट प्रकारच्या. आणि तो-varnished असू शकते.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nनिर्यात आणि truckload करून मेक्सिको करण्यासाठी आपल्या उत्पादनांची विक्री\nमेक्सिको उत्पादनांची विक्री, नेहमीपेक्षा सोपे आहे. मेक्सिको आहे #1 जगात अमेरिका उत्पादने आयात. अन्न उत्पादने सर्व प्रकारच्या गरज आहे, शीतपेये, इलेक्ट्रॉनिक्स, कार, साधने, कँडी, खेळणी, कपडे, सर्वकाही. मेक्सिकन ते यूएसए ऐवजी उत्पादने शोधत कोणीतरी त्यांना कॉल आणि त्यांना काहीतरी विक्री सुमारे प्रतीक्षा येतात की खरेदी त्यामुळे उत्सुक आहेत. ते अमेरिकन व्यापार शो भेट, संस्था आणि अनेक कंपन्या. मी सतत ज कोणीतरी आहे ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n10 कार्ड डिझाइन कसे ग्रेट टिपा\n1. आपण निवडू शकता कार्ड अनेक प्रकार आहेत . आपल्याला आवश्यक असलेल्या डिझाइन किंवा तुम्हाला सर्वात मनोरंजक आवाज. वाढदिवस प्रयत्न करा, वर्धापनदिन, मुलांसाठी कार्ड, लग्न, सहानुभूती, सुट्टी किंवा बरे. 2. डिझाइन सुरू करण्यासाठी आपण चांगले कागद आवश्यक आहे. पूर्व-दुमडलेला कार्ड किंवा cardstock वापर पहा आणि आपल्या स्वत: च्या दुमडणे. तो एक अतिशय छान स्वच्छ पट करते कारण एक हाड फोल्डर वापरून येथे उपयुक्त आहे. निवडू शकता अनेक आकार आहेत, आपण एक लिफाफा आहे याची खात्री करा ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nउद्योग प्रक्रिया आऊटसोर्सिंग (बीपीओ) = जागतिक फ्यूजन\n / व्यवसाय जागतिक वाढत्या व्यवसाय जगातील हाताळणी लोक एकत्र येत आहे धावा & राजकीय समस्या. सहयोगी synergies ही वाढ लक्ष केंद्रित कॉर्पोरेट धोरणे आणि अगदी कायापालट स्पर्धा reshaping आहेम्हणून काही वेळा अगदी प्रतिस्पर्धी एकत्रितपणे सरकार किंवा स्वरूपात व्यवसाय व्याज गट पासून बाजारात / सवलती साठी लॉबी वाढण्यास एकत्र येऊन. हे सर्व जागतिकीकरणाच्या नवीन चेहरा आहे म्हणून काही वेळा अगदी प्रतिस्पर्धी एकत्रितपणे सरकार किंवा स्वरूपात व्यवसाय व्याज गट पासून बाजारात / सवलती साठी लॉबी वाढण्यास एकत्र येऊन. हे सर्व जागतिकीकरणाच्या नवीन चेहरा आहे म्हणतात . फक्त Fus सारखे ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nऑनलाईन पिक्सेल जाहिरात करण्यासाठी विविध स्पिन\nMyMillionDollarCity साइट एक नवीन परिमाण कल्पना ऑनलाइन पिक्सेल जाहिरात घेण्यासाठी शोधत पिक्सेल साइट एकाधिक दशलक्ष डॉलर Giveaways योजना.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nप्रिंट कसे एक डिजिटलपद्धतीने प्रतिमा\nआपण चित्रे घेऊन आवडत असेल तर, डाउनलोड आणि संपादन, आपण देखील कदाचित आणि जितक्या लवकर त्यांना जतन किंवा नंतर त्यांचे मुद्रण करू इच्छिता. आपण फक्त आपल्या वैयक्तिक संगणकावर आपल्या प्रतिमा जतन करून हे करू शकत नाही. आपण सहजपणे आपल्या प्रतिमा शोधण्यासाठी साठी, एक विशिष्ट फोल्डर तयार आवश्यक आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबद्दल माहिती पिक्सेल प्रोत्साहन काय आहे\nमहान जात आहे की जाहिरात एक नवीन प्रकार तेथे अस्तित्वात. बाहेर पहा, ते Google Adsense पासून पुढील सर्वात प्रमुख घटना असू शकते.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकर्मचारी शिकवा “का” आणि फक्त कसे”\nत्यांच्या उत्कृष्ट प्रयत्न असूनही, चुका ग्राहक समस्या निर्माण होऊ शकते, आणि कंपनी. सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्ग प्रशिक्षण आवश्यक प्रदान समर्पित संसाधने रचना करावी. कर्मचारी शिकवा \"का\" आणि फक्त \"कसे\".\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपण खरोखर येत्या वर्षात आपले जीवन बदलू इच्छित नका\nखबरदारी: ब्रुस दूर घराणे 99% एका लेखात आपल्या माफ केले जाणार\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nगेल्या काही वर्षांत अटी “कर्मचारी प्रतिबद्धता” आणि “कर्मचारी फुरसत” अधिक पूर्णपणे त्यांच्या नोकरी करण्यासाठी प्रेरणा आणि बांधिलकी कर्मचारी च्या पातळीवर वर्णन करण्यासाठी उदय आहेत. एक व्यस्त कर्मचारी व त्यांचे काम खूपच प्रेरित भावनिक त्यांचे काम करण्यासाठी आणि त्यांच्या कंपनीला कनेक्ट होऊ मानली जाते.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nताज्या सेल फोन मॉडेल Sony Ericsson कोण याही W830 चेहरा बशा\nसर्व नवीनतम फोन मॉडेल त्यांच्या वेब स्टोअर faceplates जोडला आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकॅसिनो आणि फुटबॉल Fsont ते M'nage चतुराईचे\nऑगस्ट महिन्यात, ऑनलाइन कॅसिनो मध्ये सॉकर क्लब उच्च पकडलेला होते. मग आम्ही उपस्थित 'नवीन घेऊन पुन्हा क्लब प्रायोजक म्हणून ऑनलाइन कॅसिनो अत्यानंदाची अवस्था\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक कार्यालय चेअर निवडून\nफक्त बदलानुकारी जागा आहे की ऑटोमोबाईल निवडून सारखे त्यामुळे आपण सुकाणू चाक प्रती पाहू आणि सुरक्षितपणे जाऊ शकता, हे महत्वाचे करण्यासाठी \"चाचणी ड्राइव्ह\" खरेदी करण्यापूर्वी एक नवीन कार्यालय चेअर, जेणेकरून आपण एक शोधू शकता आपल्या शरीराचे वजन व आकारमान योग्यरित्या समायोजित की. शेवटी, आपण त्या खुर्चीवर बसून खूप वेळ खर्च करणार आहात\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक अधिक व्यावसायिक सादरीकरण फोल्डर वापरून\nव्यवसाय जगातील एक अधिक व्यावसायिक सादरीकरण फोल्डर वापर करून व्यवसाय आश्चर्यकारक गोष्टी करू शकता. व्यावसायिक दिसते आणि buisness बद्दल volumns बोलेन आयोजित फोल्डर अगदी उघडण्यापूर्वी की ग्राहकाला काहीतरी सादर. सादरीकरण फोल्डर अनेक पर्याय फायदा घेत जवळजवळ कोणत्याही व्यवसाय परवानगी देते, कोणत्याही आकार आणि बजेट, पुढील स्तरावर त्यांच्या व्यवसाय घेणे presetnation फोल्डर वापरू. की सादरीकरण फोल्डर पाहू ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nहेमराज उपक्रम अभियांत्रिकी कंपनी आर पुरवठा प्रयोगशाळा प्रक्रिया उपकरणे अग्रगण्य आहे & डी, पायलट वनस्पती आणि औद्योगिक स्प्रे ड्रायर. आमच्या श्रेणी ग्लास आणि S.S मध्ये स्प्रे ड्रायरसुद्धा समावेश. आणि ग्लास प्रतिक्रिया प्रणाली. आमच्या साइटवर vist\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nनॉन आक्रमक विपणन तंत्र\nआपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी प्रयत्न विचार हाजी हाजी करणे नका ते सारखे वाटत नाही \"स्वत: ला विक्री\" किंवा स्वार्थ ते सारखे वाटत नाही \"स्वत: ला विक्री\" किंवा स्वार्थ अनेक व्यक्ती एक व्यवसाय चालवत विपणन आकारमान सोयीस्कर नाहीत. हे अनेक आणि आतल्या विरोध आतल्या frustation ठरतो. या की नाही हे योग्य विषयावर विषयावर खरा स्वार्थ आवड आहे, नेटवर्किंग किंवा दुसर्या रूट एक नापसंती, दिखाऊ स्वत: ची जाहिरात सुमारे एक मार्ग असू शकते. कोणीतरी विनामूल्य मूल्य काहीतरी प्राप्त होतो, तेव्हा, विश्वास ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक माउस आपण भरती मदत करू शकता – 194,350 नेमणूक चुकीचे असू शकत नाही\nrecrooters एक पुरोगामी घड सूत्रे हलवून धरपकड 50 विचारून आणि एक अत्यावश्यक भरती प्रश्नाचे उत्तर उद्देश असलेल्या जागतिक प्रतिभा पाटील अनुभव व्यक्ती वर्षे: लक्ष्य परिणाम कसे, जलद वेळ, आणि एक हात आणि एक चेंडू खर्च नाही.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nप्रशिक्षण कार्यक्रम स्वस्त किंमत\nआपण बांधकाम उपकरणे ऑपरेशन क्षेत्रात प्रशिक्षण विचार करत असल्यास, नंतर, एक उच्च किंमत असलेल्याची निवड प्रशिक्षण कार्यक्रम परावृत्त करण्यासाठी पुरेशी असू आणि खालील पासून आपण मन फिरवणे शकते.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nपाच अद्वितीय आणि फायदेशीर मुख्यपृष्ठ आधारित व्यवसाय\nआपण घरी व्यवसाय माहिती मूळव्याध द्वारे sifting गेले आहेत, आणि आपण जसे दिसते की काही मागून येऊन गाठणे आहे असे आढळले इंटरनेट आणि संशोधन पुस्तके faceless जगात, तो घरी आधारित व्यवसाय पर्याय जोरदार सभ्य आहेत वाटू शकतो. मात्र, थोडे डाव्या-ब्रेन्ड विचार (सर्जनशीलता इंटरनेट आणि संशोधन पुस्तके faceless जगात, तो घरी आधारित व्यवसाय पर्याय जोरदार सभ्य आहेत वाटू शकतो. मात्र, थोडे डाव्या-ब्रेन्ड विचार (सर्जनशीलता) आणि काही विचार, आपण केवळ dough मध्ये rakes की एक फायदेशीर घरी व्यवसाय कल्पना करण्यास सक्षम असू शकते, परंतु आपण देखील अत्यंत आनंद ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nताज्या सेल फोन मॉडेल सॅमसंग U540 चेहरा बशा\nसर्व नवीनतम फोन मॉडेल त्यांच्या वेब स्टोअर faceplates जोडला आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nप्रिसिजन अभियांत्रिकी: कधी पूर्वीपेक्षा अधिक स्पर्धात्मक\nयूके मध्ये प्रिसिजन अभियांत्रिकी अलिकडच्या वर्षांत असंख्य वेगाने होते आहे, आणि उद्योग संपूर्ण ओलांडून मोठ्या नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र, तो जगात मागणी असू शकते व्यवसाय अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्रातील मध्ये स्वतः चालू या कठीण वेळा वापरले आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nप्रशिक्षण मनी जतन कसे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nइंटरनेट घरी व्यवसाय सुरू फार ठेवायची असू शकते.\nकोणत्याही मुख्य पान व्यवसाय सुरू खूप ठेवायची अनुभव असू शकते, कधीतरी इंटरनेट आधारित घरी व्यवसाय सुरू वाईट असू शकते. आपण आधीच एक उत्पादन आहे तर, एक दुकान इ नंतर इंटरनेट आपल्या विक्रीला चालना देण्यासाठी आणि आपल्या pressence वाढ एक विलक्षण क्षेत्र आहे, पण आपण या काहीही आणि दैनंदिन आणि काम घरातून आपण काय कराल काय सुटका करू इच्छित असल्यास, जेथे आपण प्रारंभ करू, कोणी करू शकतात ती इ इ\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक लीड सेवा वापरून फायदे\nएकमेकांना संयोगाने एक आघाडी सेवा आणि पारंपारिक विपणन धोरण एक संतुलित विपणन प्रयत्न प्रदान करू शकता. विपणन एक ब्रँड विकसित करण्यात मदत करते, एक आघाडी सेवा आधीच देऊ सेवा पाहत आहेत लीड्स प्रदान करून बंद विक्री मदत होणार आहे, तर.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nताज्या सेल फोन मॉडेल यावेळी M1 चेहरा बशा\nसर्व नवीनतम फोन मॉडेल त्यांच्या वेब स्टोअर faceplates जोडला आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nताज्या सेल फोन मॉडेल एलजी vx8700 चेहरा बशा\nसर्व नवीनतम फोन मॉडेल त्यांच्या वेब स्टोअर faceplates जोडला आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 7 सर्वोत्तम संगीत\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nताज्या सेल फोन मॉडेल सॅमसंग D900 चेहरा बशा\nसर्व नवीनतम फोन मॉडेल त्यांच्या वेब स्टोअर faceplates जोडला आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nड्रॉप शिपिंग मूल्य: गणना\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमी Google Adsense बंद पैसा भरपूर करू शकता\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nअभियांत्रिकी निर्देशिका अिभयंता व व्यवसायासाठी एक अमोल प्रथमोपचार आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nताज्या सेल फोन मॉडेल यावेळी चेहरा बशा 7000\nसर्व नवीनतम फोन मॉडेल त्यांच्या वेब स्टोअर faceplates जोडला आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएस क्यू एल सर्व्हर निर्देशांक\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nवाढवण्याच्या मुख्य व अधिकारी संचयन kicking\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुलाखत acing: चिवट प्रश्न सकारात्मक दृष्टीकोन\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमाझ्यासाठी काय आहे , Jobbers\nGoRecroot- मोफत काम पोस्ट, नेमणूक नोकरी जाहिरात सेवा, कॉर्पोरेट, एचआर. नोकरी साधक सारांश अपलोड करा, मुलाखती चाला. यूएसए मध्ये करिअर रोजगार संधी, यूके, युरोप, भारत, सिंगापूर, मलेशिया आणि गल्फ\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक Telecommuting नोकरी शोधण्यासाठी Craigslist.com कसे वापरावे\nTelecommuting नियोक्ता यांच्या कार्यालयातील घरी काम पसंत होईल जो कोणी एक आश्चर्यकारक पर्याय आहे. एक telecommuting नोकरी येत लाभ विशेषत: तरुण मुले घरी होऊ इच्छित जे पालक अफाट आहेत. नाही, कारण आपल्याकडे कोणत्याही ड्राइव्ह वेळ नाही आपल्या कुटुंबासोबत खर्च सकाळी व संध्याकाळी अतिरिक्त तास येत असेल याची कल्पना करा. तसेच एक व्यावसायिक कार्यालयात काम करणे आवश्यक कपडे जास्त वेळ किंवा पैसा खर्च येत नाही कल्पना. मंजूर,...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुलभूत भाषा सेट करा\nविद्यमान ग्राहकांना विपणन करून नफा वाढवण्यासाठी\nव्हर्च्युअल काठ – मुख्यपृष्ठ यशस्वी कार्य\nमी out'a साइटवर होते\nकसे आपल्या प्रथम नोकरीतील एक पुन्हा सुरू करा लिहा\nचांगले कॉर्पोरेट गव्हर्नन्स काय आहे\nआपले कंपनी आकर्षकपणे बाहेर पडत आहे\nEbay व्यवसाय संधी – माणूस किंवा माऊस – घूस शर्यत बाहेर\nप्रभावी दुवे इमारत धोरण\nएक नवीन नोकरी शोधत आपण पार्श्वभूमी तपासणे पास करू शकता आपली खात्री आहे\nएक सवलत विक्रेता व्हा\nऑनलाइन सर्वेक्षण – का ऑनलाइन सर्वेक्षण घ्या\nविक्री प्रशिक्षण – ‘Confidence 101’\nव्यवसाय मिलाप ‘ सर्वोत्तम ऑनलाइन संसाधने आपला मार्गदर्शक\nसत्य लिनियर विक्री मागे : ते तयार करू शकता का ठेवावे इतर मार्ग चालवा\nकसे चांगले पुन्हा सुरू करा लिहा\nव्हर्च्युअल करीयर / स्वयंरोजगार ‘ स्वत: ची मूल्यांकन किंवा स्वत: नष्ट होईल\n@GVMG_BwebsiteWS अनुसरण करा @GVMG_BwebsiteWS करून ट्विट आहे:GVMG - जागतिक व्हायरस विपणन गट\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (9)\nबँक ऑफ अमेरिका (2)\nकाम करते व्यवसाय (3)\nव्यवसाय तयार करा (22)\nएक कंपनी तयार करा (3)\nविपणन म्हणजे काय हे स्पष्ट (1)\nअतिरिक्त पैसे कमवा (29)\nकॉम लक्ष केंद्रित (1)\nमोफत छोट्या जाहिराती (12)\nव्यवसाय करण्यास मदत करते (10)\nघर आधारित व्यवसाय (403)\nकल्पना प्रारंभ करण्यासाठी (2)\nअशी यादी तयार करणे (138)\nव्यवसाय करून देणे (17)\nविपणन आणि जाहिरात (57)\nलहान आणि विपणन (1)\nमल्टी लेव्हल मार्केटिंग (15)\nऑनलाइन छोट्या जाहिराती (9)\nस्वत: चा व्यवसाय (346)\nस्वत: च्या ऑनलाइन (49)\nदेय प्रति क्लिक (74)\nPPC शोध इंजिने (1)\nखाजगी लेबल अधिकार (10)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (105)\nई - मेल पाठवा (9)\nज्या विभागात परकीयांची हॉटेल व दुकाने आहेत असा लंडनच्या मध्यवर्ती असलेला विभाग (5)\nप्रारंभ एक कंपनी (7)\nएक वेबसाइट सुरू (6)\nएक व्यवसाय सुरू (96)\nघर प्रारंभ करत आहे (86)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (104)\nप्रारंभ करू इच्छिता (88)\nबाजार करण्यासाठी मार्ग (15)\nमूर्खासारखी बडबड करणे (2)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिगा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कांगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | गॅम्बिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसेडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मोल्दोव्हा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नऊरु | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | जागतिक डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकूण-ws बबल | डॉट कॉम बबल | एकूण-ws घुमणारा आवाज | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | जागतिक लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/page/3/", "date_download": "2018-10-15T22:34:46Z", "digest": "sha1:4GJTQY2NNBWAY2OD3ZHDOSB7SOACW4XB", "length": 19660, "nlines": 159, "source_domain": "pcmcnews.in", "title": "PCMC News Marathi – Page 3 – All latest news, breaking news happened in current affairs and keep yourself updated with latest happenings.", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भा…\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली : वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ का…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nऔरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला लाथ मारल्याचं समोर आल…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्य…\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला द…\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची …\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nपिंपरी पालिका मुख्यालयावर पडतो आहे वाहन भार\nपिंपरी-चिंचवड : शहरात वाहनतळांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, शहराचा प्रशासकीय कारभार जेथून चालतो, …\nVIDEO : अर्धा डझन पोरींना फसवलं, आणि बाईच्या नादा पाई बायोको आणि मुलालाच संपवलं\nPCMC News Team June 12, 2018\tचिंचवड, ठळक बातम्या, महाराष्ट्र 28\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nराज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nआमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \nप्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. …\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nPCMC News Team December 30, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on ‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nअजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nPCMC News Team December 29, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nPCMC News Team August 9, 2018\tठळक बातम्या, देश, राष्ट्रीय घडामोडी 37\nनवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएच्या हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. संयुक्त जनता दलाचे राज्यसभेचे खासदार असलेल्या हरिवंश सिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांचा पराभव केला. हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली, तर हरिप्रसाद 105 मतं मिळवण्यात यश आलं. यावेळी एकूण 222 खासदारांनी मतदान केलं. राज्यसभेचे सभापती असलेल्या व्यंकय्या नायडूंनी हरिवंश …\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nयवतमाळ : मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक रस्ते आंदोलकांनी अडवले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अनेक रस्ते आणि महामार्ग रोखून धरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मात्र यवतमाळमधील एका रस्त्यावर थोडं वेगळं दृश्य पाहायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा रस्ता आंदोलकांनी रोखून धरल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. …\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nचेन्‍नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे. मरीना बीचवर करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास राज्य सरकारनं परवानगी नाकारली होती. यानंतर द्रमुकनं मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सकाळी सुनावणी झाली. …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/indian-roadmaster-elite-price-pqPsTy.html", "date_download": "2018-10-15T22:08:06Z", "digest": "sha1:4TRVVFDYG44NMX4SIUNTXX3XRJLE5WPM", "length": 11943, "nlines": 344, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंडियन रोडमास्टर एलिट स्टँड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइंडियन रोडमास्टर एलिट स्टँड\nइंडियन रोडमास्टर एलिट स्टँड\nव्हील बसे 1668 mm\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nइंडियन रोडमास्टर एलिट स्टँड\nइंडियन रोडमास्टर एलिट स्टँड सिटी शहाणे किंमत तुलना\nइंडियन रोडमास्टर एलिट स्टँड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइंडियन रोडमास्टर एलिट स्टँड वैशिष्ट्य\nफ्युएल कॅपॅसिटी 20.8 L\nग्राउंड कलेअरन्स 140 mm\nव्हील बसे 1668 mm\nसद्दल हैघात 673.1 mm\nकर्ब वेइगत 433 kg\nटोटल वेइगत 628 kg\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/event-news-marathi/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE-108071700005_1.htm", "date_download": "2018-10-15T21:04:55Z", "digest": "sha1:QD63HLROTVEXXX6XYACK7W5HSOFVVGZ6", "length": 9975, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नागपुरातील गुरूवारची प्रचार मोहिम | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनागपुरातील गुरूवारची प्रचार मोहिम\nवेबदुनियातर्फे नागपूरमध्ये गुरूवारी (ता. १७) दुपारी 1 वाजे दरम्यान राष्ट्रीय विद्यालय, जनरल आवारे स्मृती विद्यालय, जवाहर गुरुलाल शाळा, भगवती विद्यालय आणि शहरातील अजनी चौक, देव नगर भागात प्रचार मोहीम राबवली जाणार आहे.\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/shivsena-branch-chief-mla-disturbance-25513", "date_download": "2018-10-15T22:15:17Z", "digest": "sha1:AD7OIEVLPOPQ4NE4KWS6HLTIM4ZTZJTW", "length": 13273, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsena branch chief & mla disturbance शाखाप्रमुख-आमदारामध्ये उद्धव ठाकरेंसमोरच तू तू मैं मैं | eSakal", "raw_content": "\nशाखाप्रमुख-आमदारामध्ये उद्धव ठाकरेंसमोरच तू तू मैं मैं\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nमुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाखांना भेट देण्याचा कार्यक्रम सुरू केल्यापासून शाखांशाखामध्ये धुमसणारा अंतर्गत कलह उफाळून येऊ लागला आहे. याची प्रचिती रविवारी (ता. 8) चेंबूरमध्ये आली.\nमुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाखांना भेट देण्याचा कार्यक्रम सुरू केल्यापासून शाखांशाखामध्ये धुमसणारा अंतर्गत कलह उफाळून येऊ लागला आहे. याची प्रचिती रविवारी (ता. 8) चेंबूरमध्ये आली.\nचेंबूर येथील शिवसेना शाखा क्रमांक 146मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच आमदार प्रकाश फातर्पेकर आणि शाखाप्रमुख शेखर चव्हाण यांच्यात तू तू मैं मैंचा एपिसोड सादर झाल्याने तेही सर्द झाल्याचे समजते. या दोघांमधील वाद पक्षप्रमुखांसमोरच चव्हाट्यावर आल्यामुळे तेथे असलेले खासदार राहुल शेवाळे आणि विभागप्रमुख मंगेश सातमकर यांना दरदरून घाम फुटला; मात्र \"साहेब' समोर असल्याने काय बोलावे या पेचात ते अडकले होते, असे खात्रीलायकरित्या समजते.\nउद्धव यांनी मुंबईतील शाखांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. चेंबूरच्या 146 क्रमांकाच्या शाखेत ते रविवारी आले होते. शाखेतील कामाचा आढावा घेताना शाखाप्रमुख चव्हाण यांनी कामाचा अहवाल पक्षप्रमुखांना दाखवला. त्यावर, \"हा अहवाल फेक आहे. अशी काही कामेच झाली नाहीत, असा टोमणा आमदार फातर्पेकर यांनी सर्वांसमोर चव्हाण यांना लगावला. त्यावर, त्यांच्याकडे उद्धव यांनी एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि काहीही बोलणे टाळले, असे सांगण्यात येते.\nत्यानंतरचे दृश्‍य होते ते फातर्पेकर आपल्या नगरसेवक मुलीच्या कामाचा अहवाल पक्षप्रमुखांना दाखवतानाचे. त्यांनी अहवाल उघडताच शाखाप्रमुख चव्हाण यांनी हिशोब चुकता केला. \"हा अहवाल फेक आहे,' असे विधान त्यांनी खास शिवसेना स्टाईलमध्ये केले. त्यावर उद्धव यांनी त्यांच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि बोलणे टाळले, असे समजते.\nशाखाप्रमुख आणि आमदारामधील हा वाद साहेबांसमोरच चव्हाट्यावर आल्याने खासदार शेवाळे आणि विभागप्रमुख सातमकर यांची पाचावर धारण बसली. काय बोलावे तेच कळेना. साहेबांसमोर काही बोलता येत नसल्याने ते गेल्यानंतर त्यांनी शिवसेना स्टाईलने आमदार आणि शाखाप्रमुखांना \"डोस'पाजल्याचे समजते. या प्रकाराची चर्चा चेंबूरमध्ये सुरू आहे.\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nअपघातातून बचावले आमदार बाळा भेगडे\nतळेगाव दाभाडे - येथील अथर्व हॉस्पिटलच्या लिफ्टचा रोप तूटून झालेल्या अपघातात आमदार बाळा भेगडे आपल्या मुलासह सुखरूप बचावले. शनिवारी दुपारी...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/three-lakhs-theft-thergaon-134350", "date_download": "2018-10-15T21:53:16Z", "digest": "sha1:ZSA7GOZFPT7MGJITN2MJUXOCSK4CI74J", "length": 10077, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three lakhs of theft in Thergaon थेरगावमध्ये पावणेतीन लाखांची चोरी | eSakal", "raw_content": "\nथेरगावमध्ये पावणेतीन लाखांची चोरी\nसोमवार, 30 जुलै 2018\nपिंपरी - दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दोन लाख ८८ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना थेरगाव येथे घडली.\nपिंपरी - दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दोन लाख ८८ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना थेरगाव येथे घडली.\nजबरराम नवाराम प्रजापती (वय २९, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजापती यांचे डांगे चौक, थेरगाव येथे शिवम मोबाईल नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता प्रजापती यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद केले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांनी दुकान उघडले असता दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आतील दोन लाख ८८ हजार रुपयांचे २८ मोबाइल व रोख रक्कम चोरून नेली. सहायक पोलिस निरीक्षक तानाजी भोगम याबाबत अधिक तपास करीत आहेत.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/19329", "date_download": "2018-10-15T22:19:30Z", "digest": "sha1:BETWWQ33U2QYCY5ABMNPORSDQNHLX2G4", "length": 9970, "nlines": 133, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शेरास सव्वाशेर अर्थातच प्रकाशचित्रांचा झब्बू | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शेरास सव्वाशेर अर्थातच प्रकाशचित्रांचा झब्बू\nशेरास सव्वाशेर अर्थातच प्रकाशचित्रांचा झब्बू\nअरेच्या हे काय दिसतेय, हा तर पुण्याच्या दगडुशेठ हलवाई गणपतीचा फोटो, आणि हा, लालबागचा राजा..आणि हो हा कोणता आहे बरं, कमळावर विराजमान झालेला ...हा नक्कीच कसबा गणपती..नाही कळलं, अहो हे तर आपल्या मायबोलीकर दोस्तांनी टाकलेले फोटो आहेत. हो हो सगळ्यांनी स्वत: काढलेले, एखादा गणपती मंदिरातला तर एखादा गल्लीतल्या मंडळाचा सुबक देखाव्याबरोबरचा.\nविषय तोच, फोटो काढणारी दृष्टी मात्र वेगळी. विषय एक पण त्याच्या छटा मात्र असंख्य. 'एकातल्या विविधतेचा' आनंद घेण्यासाठी सज्ज आहात का मग\nमायबोली गणेशोत्सव २०१० सादर करीत आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ - झब्बू.\n१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.\n२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.\n३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.\n४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.\n५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.\n६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.\n७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.\nशेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १\nशेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २\nशेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३\nशेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४\nशेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ५\nशेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ६\nशेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ७\nशेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ८\nशेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ९\nशेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १०\nशेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ११\nप्रकाशचित्रे मायबोली गणेशोत्सव २०१०\nवा, मस्त. हे पोस्टर सुंदर\nवा, मस्त. हे पोस्टर सुंदर झालंय.\nनितीनचिंचवड, बाप्पांचा फोटो इथे टाका.\nहे पोस्टर अतिशय देखणं\nहे पोस्टर अतिशय देखणं दिसतंय\nलालू/बस्के यांना अनुमोदन. पोस्टर एकदम सुबक आणि देखणं आहे.\n विषय द्या हो लवकर संयोजक...\nगणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2548/by-subject/11/257", "date_download": "2018-10-15T21:53:43Z", "digest": "sha1:XWIMFDCCQNAJSY3DWCSYBPXFB4VEIEV4", "length": 5460, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "करी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र /पाककृती आणि आहारशास्त्र विषयवार यादी /पाककृती प्रकार /करी\nफ्लॉवर, स्वीट कॉर्न - रस भाजी पाककृती योकु 6 Jul 8 2017 - 3:47am\nश्रीलंकन बीट करी पाककृती रसायन 20 Jan 14 2017 - 8:20pm\nहिरवं चिकन पाककृती धनि 61 Apr 25 2017 - 10:58am\nमायाळूची भाजी पाककृती दिनेश. 31 मे 11 2017 - 5:56am\nथाय ग्रीन करी. पाककृती वर्षू. 45 Jan 14 2017 - 8:20pm\nगट्टे की सब्जी पाककृती स्नू 79 Jan 14 2017 - 8:20pm\nरायवळ/गोटी आंब्याचे सासव(सासम).....फोटोसहित पाककृती मानुषी 31 Jan 14 2017 - 8:20pm\nशेवभाजी पाककृती दिनेश. 147 Oct 10 2018 - 6:34am\nमुकुंद वडी प्रकार २ ( राजस्थानी चक्की कि सब्जी ) पाककृती दिनेश. 18 मे 11 2017 - 6:30am\nउल्ली थियल - केरळी पद्धतीची कांद्याची करी पाककृती दिनेश. 33 मे 8 2017 - 7:58am\nकच्चे केळे+दुधी कोफ्ता करी पाककृती सावली 14 Jan 14 2017 - 8:20pm\nमटार उसळ फॅन क्लब पाककृती मंजूडी 103 Jan 4 2018 - 2:46am\nपुट्टु, कडला करी आणि पोटॅटो स्ट्यू पाककृती मामी 56 Jan 14 2017 - 8:20pm\nगोळा पाणी (खट्टे गुलाब जामुन) पाककृती सायु 35 Jan 14 2017 - 8:20pm\nचिक्कड छोले ,भटुरे आणि शिरा(फोटोसहित) पाककृती देवीका 28 Jan 14 2017 - 8:20pm\nथाई येल्लो करी ( चिकन किंवा भाज्या) पाककृती अदिति 3 Jan 14 2017 - 8:20pm\nछोले पाककृती सुज्ञसमन्जस 3 Jan 14 2017 - 8:20pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/45151?page=1", "date_download": "2018-10-15T21:57:43Z", "digest": "sha1:C7WXJAMTOP72OBTNAW62UZRTDHH6MI4Q", "length": 22069, "nlines": 241, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फुलपाखरी संशोधक | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /शैलजा यांचे रंगीबेरंगी पान /फुलपाखरी संशोधक\nअनुष्काबद्दल आलेला लेख. आई म्हणून जरा भाव खाऊन घेत्ये\nमुळात फुलपाखरू हा अत्यंत नाजूक जीव. या जिवाच्या निकटच्या सहवासात अत्यंत सावधपणे राहावं लागतं. फुलपाखरांविषयी उत्सुकता असलेले अनेकजण असले, तरी त्याविषयी संशोधन करणारे कमीच. याच क्षेत्रात सध्या अत्यंत महत्त्वाचं काम करत असलेली तरुणी म्हणजे अनुष्का रेगे.\nफर्ग्युसन महाविद्यालयात मायक्रोबायॉलॉजी विषयात बीएससी करणारी अनुष्का रेगे ही पुण्याची तरुणी सध्या फुलपाखरांच्या अभ्यासात मग्न आहे. नागझिरा आणि ताडोबासारख्या महाराष्ट्रातील काही राष्ट्रीय अभयारण्यात फिरल्यानंतर आपल्याला जंगल वाचन आवडतंय, हे तिच्या लक्षात आलं. त्यामुळेच अनुष्कानं अभ्यासाचा विषयही जंगलाशी संबंधित घ्यायचा असं ठरवलं आणि सुरू झाला एक संशोधन प्रवास... भारतातील फुलपाखरांचा 'डिस्ट्रिब्युशन मॅप' सध्या अनुष्का तयार करतेय. कोणतं फुलपाखरू देशाच्या कोणत्या भागात दिसतं, राहातं आणि वाढतं याचा नकाशा तयार करण्याचं काम ती करते आहे. याविषयी संशोधन करताना काही रंजक माहिती मिळत गेल्याचं ती सांगते. काही फुलपाखरं विषारी असतात. त्यामुळे पक्षी त्यांची शिकार करत नाहीत. म्हणूनच या विषारी फुलपाखरांच्या दिसण्याची नक्कल बिनविषारी फुलपाखरं करतात आणि स्वतःचा जीव पक्ष्यांपासून वाचवतात. या प्रकाराला 'मिमिक्री' म्हणतात. अर्थात, ही मिमिक्री काही विशिष्ट प्रकारची फुलपाखरंच करू शकतात.\n'इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, बंगळुरू इथं मी अर्ज केला. त्यांना आपण यापूर्वी केलेलं काम, उपक्रमांतील सहभाग, आत्ता जे काम करायचंय, त्याचं कारण याविषयी सविस्तर माहिती पाठवली. त्यातून निवड झाल्यावर 'एका रानवेड्याची शोधयात्रा' या पुस्तकाचा लेखक आणि फुलपाखरांविषयीचा संशोधक कृष्णमेघ कुंटेच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. एरवी फारशी महाराष्ट्राबाहेर न फिरलेली मी, फुलपाखरांच्या अभ्यासाच्या निमित्तानं आंध्रप्रदेशात जाऊन आले. बेंगळुरूतील दोन महिन्यांत बरंच 'फिल्ड वर्क' आम्हा चार जणांच्या टीमनं केलं. कोणत्या हवामानात आणि कोणत्या झाडांवर फुलपाखरं राहातात, यांसारखा अभ्यास 'फिल्ड वर्क'मध्ये व्हायचा, तर फुलपाखरांच्या वागण्यासंदर्भातील थोडक्यात, संख्यात्मक विश्लेषण (स्टॅटिस्टिकल अॅनालिसिस) 'लॅब'मध्ये केलं जायचं,' असं ती सांगते.\nया अभ्यासादरम्यान कठीण परिस्थितीलाही सामोरं जावं लागल्याचं अनुष्कानं सांगितलं. ''फिल्ड वर्क'नं दमल्यावर आम्ही खोलीवर आलो, की दिवसभरातील निरीक्षणाची नोंद करायचा कंटाळा करायचो. दमछाक झाल्यामुळेही कधीतरी हे काम नकोसं वाटायचं; पण नोंद केली नाही, तर निरीक्षणाचा काहीच फायदा नसल्याचं कृष्णमेघनं पटवून दिल्यावर आम्ही कोणत्याही परिस्थितीत नोंदी करण्याचं काम पूर्ण करायचो.'\nअनुष्काच्या मते, प्रत्येक फुलपाखराचं एक निराळंच सौंदर्य असतं. तरीही तिच्या अभ्यासाला 'कॉमन मॉर्मोन' (Common Mormon) या फुलपाखरापासून सुरुवात झाल्यामुळे ते तिचं सगळ्यात लाडकं फुलपाखरू असल्याचं ती सांगते. फुलपाखरांचं स्थलांतरही काहीसं पक्ष्यांप्रमाणेच असलं, तरी त्यावर अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही. निरीक्षण आणि प्रत्यक्ष क्षेत्राभ्यासासह वाचनाचाही मोठा हातभार या संशोधनासाठी होत असल्याचं अनुष्का आवर्जून सांगते.\nफुलपाखरांची एखादी विशिष्ट जात कशी उत्क्रांत झाली, दोन जातींतील साम्य आणि फरक, फुलपाखरांच्या शरीराच्या अंतर्गत रचनेचा अभ्यासही अनुष्का सध्या करते आहे. तिला याच विषयांत पीएचडी करण्याचीही इच्छा आहे. त्यादृष्टीनं तिचे प्रयत्न आणि अभ्यास सुरू आहे.\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nअनुष्काचे अभिनंदन. तिने निवडलेल्या क्षेत्रात तिची उत्तरोत्तर प्रगती होवो ही शुभकामना\nअभिनंदन गो तुझ्या लेकिचा आणि\nअभिनंदन गो तुझ्या लेकिचा आणि तुझा पण..\nअनुष्काचे आणि आई म्हणुन\nअनुष्काचे आणि आई म्हणुन तुमचेही अभिनंदन फुलपाखरु हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. त्यावर संशोधन करते. छान वाटले.\nहार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा\nहार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा\nअनुष्काचे अभिनंदन आणि शुभेच्छा\nअनुष्काचे अभिनंदन आणि शुभेच्छा\nअनुष्काच कौतुकअभिनंदन लेकिला अस वेगळ करु दिल्याबद्दल तुझहि कौतुक\nखूप खूप अभिनंदन दोघींचही आणि\nखूप खूप अभिनंदन दोघींचही आणि अनुष्काला पुढील वाटचालीकरता शुभेच्छा.\nशैलजा अभिनंदन तुझ्या लेकीचे\nशैलजा अभिनंदन तुझ्या लेकीचे आणि खुप सार्‍या शुभेच्छा \nशैलजा, अनुष्काचे अभिनंदन आणि\nअनुष्काचे अभिनंदन आणि पुढील संशोधनास शुभेच्छा युवराज गुर्जर यांनी फुलपाखरांचे बरेच फोटो काढले आहेत. त्यावरून लोकप्रभेत दोनतीन लेखही आले आहेत. त्यांची थोडीफार मदत होऊ शकेल असे वाटते. संपर्काकरिता नाव गुगलून बघावे.\nभारतात लेपिडोप्टेरॉलॉजी फोरम आहे का\nअरे क्या बात है\nअरे क्या बात है अनुष्काचे खूप अभिनंदन. मस्तच वेगळी वाट निवडली आहे..\nवा मस्तच. एकदमच इंटरेस्टींग\nवा मस्तच. एकदमच इंटरेस्टींग विषय \nशैलजा, तुझ्या लेकीचं अभिनंदन\nशैलजा, तुझ्या लेकीचं अभिनंदन आत्तापासून आपल्याला काय आवडतं हे माहित होणं आणि तेच करीयर म्हणून निवडून त्याचा पाठपुरावा करणं खूपच कौतुकास्पद आहे. तिला पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा\nअनुश्काचे आणि शैलजा तुझेही\nअनुश्काचे आणि शैलजा तुझेही खूप अभिनंदन. खूप कौतुक वाटले.\nलेकीला हे काम पूर्ण झाले की सायंटीफिक पेपर पब्लीश करायला सांग उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतांना नक्कीच फायदा होईल.\nपुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्या काका, मावश्या, दादा, तायांच्या कौतुकाने अनुष्काही एकदम खुष झालीये\nगा_पै - युवराज, केहीमकर, वेळासचे भाऊ ह्यांच्याशी आता ओळखी झाल्यात. कुंटे, अनुज खरे, किरण पुरंदरे ह्यांच्यासोबत अनुष्का काम करत आहे. हे सगळे तिला पुढच्या करियरसाठी अत्यंत जबाबदारीने आणि मायेने घडवत आहेत.\nरुनी, हो गं,पेपरवर काम सुरु आहे.\nमृण - तुझा प्रश्न विचारते तिला.\nअनुष्काचे खूप खूप कौतुक आणि\nअनुष्काचे खूप खूप कौतुक आणि शैलजाचे अभिनंदन.\nमस्त वाटले वाचून. मनःपूर्वक शुभेच्छा.\nतिचं खूप कौतुक वाटलं...तिला पीएचडी साठी शुभेच्छा\nमस्त वाटलां गो. गावाक जावच्या\nमस्त वाटलां गो. गावाक जावच्या गडबडीत वाचुचो रवललो लेख.\nतुझ्या फुलपाखराचा खुप कौतुक आणि अभिनंदन. तुझापण हां\nअनुष्काचे आणि तुझे मनःपूर्वक अभिनंदन\nदोघींचे (माय-लेकींचे) हार्दिक अभिनंदन आणि अनुष्काला पुढील वाटचालीकरता अनेकानेक शुभेच्छा.\nमस्तच , अभिनंदन अनुष्का\nमस्तच , अभिनंदन अनुष्का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/58137", "date_download": "2018-10-15T21:40:01Z", "digest": "sha1:O65MHW35I7IUP53Z7Q7MYQN2MKORY4SW", "length": 39312, "nlines": 260, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मिस बुम्बुम - ब्राझील मधील अनोखी सौंदर्य स्पर्धा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मिस बुम्बुम - ब्राझील मधील अनोखी सौंदर्य स्पर्धा\nमिस बुम्बुम - ब्राझील मधील अनोखी सौंदर्य स्पर्धा\nशरीराकडे संकोचूनच पाहण्याची सवय/संस्कार असलेल्या भारतीय मनाला न पेलवणारा ‘ब्राझीलियन’ आविष्कार.\nरिओमध्ये ‘सिनोरिता’ हा शब्द इतक्या वेळेस माङया कानावर पडला की मीसुद्धा अनोळखी स्त्रीला संबोधताना ‘सिनोरिता पोर फावर (प्लीज)’ म्हणायला लागले.\nसिनोरिता म्हटले की उगीच झग्यासारखे सुळसुळीत पायघोळ फ्रॉक घालून कतरिनासारखे दिसण्याची गरज नसते हेसुद्धा इथेच समजले.\nम्हणजे बाईला हाक मारताना आपण जसे बाई, ताई किंवा मॅडम म्हणतो तसेच इथे ‘सिनोरिता’ म्हणतात. दुसरा एक लोकप्रिय शब्द म्हणजे ‘दोन्ना’. म्हणजे दोन्ना करोलिना, दोन्ना इझाबेला, दोन्ना सुलक्षणा. अर्थात माझ्या अवघड नावाचे इथे दोन्ना सुला हे सोपे रूपांतर होते. मीही मनातल्या मनात हे नाव नाशिकच्या जगप्रसिद्ध वाइनच्या गावाशी नाते जोडते म्हणून खूश असते.\nलग्न झालेल्या मध्यमवयीन स्त्रियांना त्यांच्या नावापुढे दोन्ना हे प्रिफिक्स लावले जाते. ते अतिशय प्रचलित आहे. एकदा एका ब्राझीलियन मैत्रिणीच्या घरी गेले असता तिच्या किचनमध्ये हातरु मालांवर सात वारांची नावे भरतकाम केलेली दिसली. अगदी पायपुसणोसुद्धा हाताने बनवलेले.\nशाळेत स्पोर्ट्स टीचर असलेली ही मैत्रीण तशी टॉम बॉय. तिच्याकडे तिच्या चार मुलांना सांभाळण्यासाठी पूर्णवेळ सेविका. ही मैत्रीण एकतर शाळेत किंवा जिममध्ये जास्त. घरी असली की मुलांना, नव:याला आणि कुत्र्याला बरोबर घेऊन समुद्रकिना:यावर. तिला हे सर्व करायला वेळ कधी मिळतो, माहीत नाही.\nमी आश्चर्य व्यक्त करीत तिला तसे म्हटले. त्यावर ती म्हणाली, तिची आई ‘मुल्हेर प्रिन्दादा’ होती. म्हणजे आपण मराठीत जिला गृहकृत्यदक्ष म्हणतो अशी. घराची, नव:याची, मुलांची काळजी करणारी, घर सजविणारी, गिफ्टेड वूमन.\nअशा स्त्रिया बायको म्हणून चांगल्या असतात. आजच्या काळात मात्र त्या थोडय़ा दुर्मीळ आहेत. या देशात अशा बाईचा शोध घेणो वनवासाला निघण्यासारखे आहे. वाटेत तिच्या वाटय़ाला काय काय भोग येतील त्यावरून तिची परीक्षा ठरते आणि विशेषणसुद्धा. ब्राझीलच्या नावामध्ये ब्रा हा शब्द आहे. इथे स्त्रिया अत्यंत सेक्सी कपडे घालतात. पण म्हणून त्यावरून या स्त्रियांना लेबल्स लावण्याची गरज नाही. त्यांचेही काही सामाजिक प्रश्न आहेतच. इथल्या स्त्रियांचे जगासमोर आलेले रूप खूप दर्शनी आहे, हे मात्र खरे\nफक्त आणि फक्त बिकिनीमध्ये समुद्रकिना:यावर फिरणा:या सुडौल बांध्याच्या भरगच्च देहाच्या स्त्रिया थेट खजुराहोच्या शिल्पातून उतरून आपल्यासमोर उभ्या राहिल्यासारख्या दिसतात. म्हणजे हे चित्र शुक्र वारी संध्याकाळपासून ते रविवारी संध्याकाळर्पयत समुद्रकिनारी दिसतेच. कधीकधी तीच बिकिनी घालून यच्चयावत वयोगटातील स्त्रिया रस्त्याने फिरताना दिसतात. पाहणा:याला त्याचे काही वाटत नाही. एखादा चुकला माकला भारतीय जो त्याच्या बायकोला ‘थ्री फोर्थ’ घालण्यास मोठय़ा मनाने परवानगी देतो, त्याची टिप्पणी सोडली तर बाकी सगळे ठीक असते. कुणी नैतिकतेचा बाऊ करीत नाही, की बलात्काराच्या घटना होताना दिसत नाहीत. समुद्रकिनारी खा:या शेंगदाण्याच्या जोडीला बिकिनी विकणारा, फुगेवाल्यासारख्या काठीवर तां ना पि हि रंगाच्या तलम बिकिन्या घेऊन मुक्त विहार करीत असतो. घेणारेसुद्धा रंग, पोत, फिटिंग, फील तिथल्या तिथे तपासून घेतात. खरंतर एक वरचा भाग किमान 5क् सेमी कपडय़ामध्ये बसतो परंतु खालचा भाग तर चिंधीपासूनच बनवला जात असावा यात शंका नाही.\nतर अशा या मुक्त देशात बाईचा पाश्र्वभाग म्हणजे सौंदर्याचा निकष मानला जातो. इथे रिओत काही समुद्रकिनारे फक्त दिगंबर अवस्थेत फिरण्यासाठीच आहेत. देहाचे सगुण साकार रूप सजवून मिरवण्यापेक्षा जसे आहे तसे दाखवणो इथे महत्त्वाचे मानले जाते. यात कोणतीही दांभिकता नाही. ताकाला जाऊन भांडे लपविणो नाही.\n‘साडीतच बाई सुंदर दिसते’ असे मानणारे आणि त्यातून समाधान शोधणारे माङो भारतीय मराठी मन ब्राझील देशी येऊन बरेचसे हलून गेलेय. सतत काही ना काही इथे घडत असते, इतके धक्के बसतात. चिंधीपासून बनविलेल्या बिकीनीज कमी की काय म्हणून आता ही मिस बुम्बुम स्पर्धा. म्हणजे आज नाही सुरू झाली ही. अर्थात माङया ब्राझीलियन मैत्रिणी मला त्याबद्दल माहिती देत असतात. 27 परगण्यातील 27 सुंदर बुम्बुम असणा:या ललनांचा नामघोष केला जातो. यात एक पोर्नस्टारसुद्धा होती जी तिच्या भरभक्कम उरोजांसाठी प्रसिद्ध आहे. आणि इतरजणी त्यांच्या जन्मजात हत्त्यारांबद्दल खात्री बाळगून आहेत. प्रमोशनचा भाग म्हणून साओ पावलोमधील रस्त्यावर भर ट्रॅफिकमध्ये या बुम्बुम्स सिग्नल नियंत्रणाचे काम करीत होत्या, म्हणजे पाहा\nसौंदर्य स्पर्धा म्हटले की आपल्याला चेहरा दिसतो, फिगर दिसते. फार फार तर रंग. इथे स्पर्धेचे निकष अजून ठाशीव आहेत. म्हणजे या सर्वाबरोबर पाश्र्वभाग गोलाकार, मोठ्ठा, भरीव आणि शिल्पाप्रमाणो असला पाहिजे. असाध्य ते साध्य असा. याच्या जोडीला उरोजही तसेच असतील तर जिंकण्याची संधी मिळणारच.\nसाधारण सहा वर्षापूर्वी ही स्पर्धा सुरू झाली. खूप गाजावाजा झाला. अनेक कारणांसाठी स्पर्धा गाजली. कधी परीक्षकांना लाच दिल्याचा आरोप झाला. कधी कुणी कौमार्य टिकविण्यासाठी सर्जरी केल्याचा दावा केला.\n39 वर्षीय स्पर्धक ही इथे विजेती ठरली आहे.\nअन्द्रेसा नावाच्या एका स्पर्धक तरुणीची शोकांतिका इथे फार प्रसिद्ध आहे. अन्द्रेसाचे बुम्बुम दुस:या क्रमांकावर आले होते. 27 वर्षाची ही तरु णी एक महिनाभर आयसीयूमध्ये होती. कारण तिने तिच्या मांडय़ांमध्ये कॉस्मेटिक जेल फिलर्स इंजेक्ट केले होते. त्यामुळे तिच्या स्नायूवर त्याचा परिणाम झाला. हे हायड्रोजेल फिलर्स बाहेर काढल्यावर तिला सेप्टिक झाले. विशिष्ट अवयवांना उठाव देण्यासाठी टोक्जलेल्या कृत्रीम रसायनांचा तिच्या शरीराने स्वीकार केला नाही आणि तिचा पाय कापून काढावा लागेल अशी वेळ आली.\nब्राझीलला जगाची कॉस्मेटिक राजधानी म्हणतात. इथे सर्वात जास्त ब्रेस्ट इम्प्लांट आणि बटक ऑगमेन्टेशन्स केली जातात. कलिंगडाला इथे ‘मेलन्सिया’ म्हणतात आणि अशा स्त्रियांनासुद्धा. यावर एक गाणेसुद्धा प्रसिद्ध आहे.\nसांगण्याचा उद्देश, एकीकडे माङया मायदेशात पोर्नवर बंदी येत आहे आणि मी ज्या देशात राहतेय तिथे कित्ती काही घडतेय.\nजगाच्या शाळेत शिकणे काय असते हे असे समजते आहे मला.\nसौंदर्याचे आकार ऊकार जपणाऱ्या ह्या देशात माझी समज थोडी उपरीच ठरतेय.\nप्रवासाचे अनुभव - भारताबाहेर\nदर्शना, खूप अनोखी माहिती\nदर्शना, खूप अनोखी माहिती सांगितलीस.\nदुसर्‍या देशांतील कल्चर बद्दल तुझी उत्सुकता , त्यांच्या संस्कृती ला नांव न ठेवता तटस्थतेने त्यांच्या कडे पाहण्याची वृत्ती खूप आवडली..\nमिस बुंबुम.. किती आगळी वेगळी स्पर्धा... ब्लेम इट ऑन रियो.. और क्या\nलोकमत मंथन मधे आले होते ना\nलोकमत मंथन मधे आले होते ना हे\nब्राझीलबद्दल थोडंफार ऐकून होते. तुमच्या लेखाने बरीच माहिती कळली.\nएकीकडे तुम्ही म्हणता देहाचे सगुण साकार रूप सजवून मिरवण्यापेक्षा जसे आहे तसे दाखवणे इथे महत्त्वाचे मानले जाते. तर दुसरीकडे अन्द्रेसाचे उदाहरण देता आणि म्हणता इथे सर्वात जास्त ब्रेस्ट इम्प्लांट आणि बटक ऑगमेन्टेशन्स केली जातात. किती हा विरोधाभास. सुंदर दिसण्याचे पिअर प्रेशर तिथेही आहेच ना.\nछान लिहीलंय. मुख्य म्हणजे या\nमुख्य म्हणजे या नव्या देशातली ही वेगळी संस्कृती नावे न ठेवता समजून घेण्याचा तुमचा प्रयत्न दिसतोय.\nब्राझिलबद्दल अजूनही काही गंमतीच्या गोष्टी, निरीक्षणे वाचायला नक्की आवडतील.\nब्राझिलबद्दल अजूनही काही गंमतीच्या गोष्टी, निरीक्षणे वाचायला नक्की आवडतील.\nबुम बुम म्हटलं की सध्या तरी आफ्रिदीच आठवतो.. टी-२० फिवर दुसरं काय \nछान लिहिलय, अशा लेखांमुळे\nछान लिहिलय, अशा लेखांमुळे बरीच वेगळी माहिती मिळते, इथे दिल्याबद्दल धन्यवाद.\nदोनतिनदा उल्लेख झाला आपल्या देशाचा म्हणून फक्त सांगतो,की\n१) मूळ भारतीय हिंदू संस्कारात \"नग्नता\" नविन नाही. नव्हती ते जुन्या शिल्पांवरुन कळून येते.\n२) ती हळू हलू जाऊन, स्त्रीला नखशिखांत \"झाकुन टाकण्याची\" पद्धत काय कारणाने रुढ होत गेली यावर सर्व बुप्रा बुद्धिवंत मुग गिळून बसलेले असतात. पण ते सुर्यप्रकाशा इतकेच सत्य आहे की या भूभागावरील विशिष्ट रक्तरंजित आक्रमकांचे अत्यंत अनिष्ट प्रभावामुळेच ये देशी \"स्त्रीला\" झाकुन ठेवणे वा कोंडुन ठेवण्याच्या रिती सुरु झाल्या.\n३) या व्यतिरिक्तही काही कारणे असु शकतात, पण ज्यावर अत्यंत स्पष्टपणे सुसंगत लिहीणे या क्षणी तरि मला शक्य नाही पण अंगुली निर्देश करायचा तर, एखादी गोष्ट नेहेमीचीच नजरेच्या सरावाची झाली की त्यातिल \"रस/ आकर्षण\" संपुन जाऊ शकते किंवा त्याबद्दलच पराकोटीचे आकर्षण/हव्यास निर्माण होऊ शकतो, तर स्त्रीपुरुष संबंधांमधे व खास करुन कुटुंबांसहित समाजरचनेत ही दोन्हीही टोके घातकच. यातिल मधले टोक स्विकारावे म्हणून अर्धअनावृत्त वा पूर्ण आवृत्त पोषाखाचि रचना कालौघात होत गेली असेल.\nखूपच छान लिहिलं आहे\nखूपच छान लिहिलं आहे मजा आली वाचताना अजून अनुभव ऐकायला आवडतील.. लिहित रहा\nखूपच छान लिहिलं आहे\nखूपच छान लिहिलं आहे मजा आली वाचताना स्मित अजून अनुभव ऐकायला आवडतील.. लिहित रहा मजा आली वाचताना स्मित अजून अनुभव ऐकायला आवडतील.. लिहित रहा\nकाहीतरी वेगळं वाचलं. छान\nकाहीतरी वेगळं वाचलं. छान वाटलं \nब्राझीलला जगाची कॉस्मेटिक राजधानी म्हणतात. इथे सर्वात जास्त ब्रेस्ट इम्प्लांट आणि बटक ऑगमेन्टेशन्स केली जातात.>>>>> हे वाचून हळहळ वाटली. नैसर्गिक सौंदर्य कधीही चांगलं. \nखुपच छान लिहिलं आहे\nखुपच छान लिहिलं आहे मजा आली वाचताना स्मित अजून अनुभव ऐकायला आवडतील.. लिहित रहा मजा आली वाचताना स्मित अजून अनुभव ऐकायला आवडतील.. लिहित रहा\nदुसर्‍या देशांतील कल्चर बद्दल\nदुसर्‍या देशांतील कल्चर बद्दल तुझी उत्सुकता , त्यांच्या संस्कृती ला नांव न ठेवता तटस्थतेने त्यांच्या कडे पाहण्याची वृत्ती खूप आवडली. + १११\nमुख्य म्हणजे या नव्या देशातली ही वेगळी संस्कृती नावे न ठेवता समजून घेण्याचा तुमचा प्रयत्न दिसतोय.\nत्याबद्दल अभिनंदन. ब्राझिलबद्दल अजूनही काही गंमतीच्या गोष्टी, निरीक्षणे वाचायला नक्की आवडतील. + १११\nदर्शना, ब्राझिलमधिल वेगळ्याच प्रेक्षणिय स्थळांबद्दलची माहिती आणि ती देखिल हलक्या-फुलक्या शब्दात दिलित. खुप आवडली. पु ले शु\n उत्तम एटिट्यूड ने लिहिलेला लेख , एखाद लेख जगप्रसिद्ध सांबा वर वाचायला आवडेल ब्राज़ीलच्या\nमस्त वेगळा लेख. अजून येऊ दे\nमस्त वेगळा लेख. अजून येऊ दे या सातीच्या मुद्द्याशी सहमत.. आणी दुसऱ्या मुद्द्याशीही\nचांगली माहिती. सज-या करून\nसज-या करून स्पर्धा जिंकणे आणि रिअ‍ॅलिटी शो मधे लहानग्याला प्रवेश मिळाला नाही म्हणून पालकांनी सगळंच संपल्याच्या थाटात रडणे हे सेमच वाटते.\nही स्पर्धा मिस बुम्बुम नसून\nही स्पर्धा मिस बुम्बुम नसून मिस बम बम ...... असावी\nहलके घ्या.टंग इन चीक....\nसगळ्यांचे खूप आभार . हा लेख\nसगळ्यांचे खूप आभार . हा लेख लोकमत मध्ये मंथन पुरवणीत छापून आला होता . त्यामुळेच मी साशंक होते कि इथे तो पुन्हा देता येईल का मला नियम माहित नाहीत . मी तसे admin ला कळविले होते .\nमाझ्या सदराचे नाव आहे . \"एक बंजारा गाए \" ह्यात मी माझ्या जपान , चीन , ब्राझील मधील दशकभराहून अधिकच्या वास्तव्यातील आठवणी , अनुभव , निरीक्षणे लिहित असते . माझा कोणताही दावा नाही कि मला ह्या संस्कृती पूर्ण कळतात . हत्ती आणि सात आंधळ्या च्या कथेतील मी सुद्धा एक .. मला दिसलेली बाजू मी लिहिण्याचा प्रयत्न करते ..\nलिहिताना शक्यतो तराजू घेत नाही ..\nतुम्हा सगळ्यांना हा लेख आवडला . छान वाटले ..\nतुमचे लेख मी कायम\nतुमचे लेख मी कायम वाचते..आवडतात..सुलक्षणा वर्‍हाडकर ना खुपच छान वाटले हे वाचून आय मीन इथे तुम्हाला भेटुन..तुम्ही ही फ्रीलान्स पत्रकार आहात तर..मी ही पूर्वी पुर्णवेळ पत्रकार होते आता मुक्त पत्रकारिता..:) पु ले शु\nदर्शना खोडकर ह्या नावाने मी\nदर्शना खोडकर ह्या नावाने मी लोकमत मध्येच एक सदर लिहित होते.दूरदर्शन मालिकांबद्दल . परिक्षण. मी दूरदर्शन मालिकांची परीक्षणे केलीत अनेक वर्तमानपत्रातून .\nलग्न झाल्यापासून फ्री लान्स पत्रकार . जपान आणि चीन मध्ये स्थानिक मासिकांसाठी काम केले होते . सध्या रिओ ऑलिम्पिक मध्ये स्वयंसेवक आहे ..\nसुलक्षणा व-हाडकर . .. बरोबर .\nसुलक्षणा, मी तुमचा ब्लाग वाचत\nसुलक्षणा, मी तुमचा ब्लाग वाचत असते विशेषता जपान बद्दल चे लेख खुप आवडले होते भरपुर लिहित जा..\nमृगतृष्णा असेच नाव होते का त्या ब्लागचे\nमी जपान बद्दल खूप लिहिलेय ..\nमी जपान बद्दल खूप लिहिलेय .. चीन सुद्धा माझ्या आवडीचा देश .. सध्या ह्याच्या जोडीला एक कप्पा ब्राझील ला दिलाय ...टूकडोंमे बट गई जिंदगी ..\nदर्शना/ सुलक्षणा...फार छान मी\nदर्शना/ सुलक्षणा...फार छान मी मग बरेचसे वाचले आहे तुमचे..:) छानच लिहिता..आणि आता रिओ ऑलिंपिक मध्ये स्वयंसेवक आहात हे ऐकुन तर भारीच वाटले..:) मी सकाळ आणि मटा ला होते त्यामुळे लोकमत मध्ये येणारे लेख आवर्जुन वाचले जायचेच ;)..आणी तुमच्या उत्तम लिखाणामुळे तुम्ही लक्षात आहात\nसुंदर ओळख. इथे अंगोलातही\nइथे अंगोलातही पुर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामूळे बीच वर तसाच मोकळेपणा असतो. स्त्रिया आणि पुरुषही आपले शरीर अत्यंत सुडौल असे राखून असतात.\nदिनेश .. .. खरे तर ब्राझील\nदिनेश .. .. खरे तर ब्राझील म्हणजे मेल्टिंग पॉट आहे .. इथे इतक्या संस्कृतींची सरमिसळ आहे .. जपानी , इटालियन , ज्यू , पोलिश , आफ्रिकन , मुसलमान , स्पानिष , जर्मन ,पूर्व युरोप .... चीनी कोरिअन सुद्धा ..\nऊसाच्या कापसांच्या मळ्यांमध्ये शेतमजूर म्हणून आलेले आफ्रिकन , महायुद्धानंतर आलेले जपानी [ इथे सव पावलो मध्ये लिबरदाजे म्हणून जपानी वस्ती आहे . ] पोलिश नागरिक २ देशांचे पासपोर्ट वापरतात . त्वचेचे रंग किमान १८ त-हेचे , केसांचा प्रकार हि तसाच .. म्हणजे आपल्या भारतात ज्या प्रमाणे काश्मीर पासून कन्या कुमारी पर्यंत केसांचा पोत , घनता , दर्जा बदलताना दिसतो . तसेच इथे सुद्धा आढळते.. केसांचे सर्व रंग इथे दिसतात. संकरित वंश इथे दिसतात. इथे अनेकांचे पूर्वज किव्हा मागली एक पिढी दुसऱ्या कुठल्या देशाची नाळ जोडून असते . ब्राझील दक्षिण अमेरिके पेक्षा पूर्णतः वेगळे आहे . त्यांच्या वर युरोप चा प्रभाव आहे त्यानंतर आफ्रिकन प्रभाव . त्यांची खाद्य संस्कृती हि तशीच . इथे जपानी पदार्थ लोकप्रिय आहेत. ब्राझील च्या संस्कृती कडे एकूणच खूप दुर्लक्ष झाले असे माझे मत आहे .. सांबा , सॉकर , बिकिनी च्या पलीकडे हा देश आहे .. देह देवाचे मंदिर हे इथे प्रामुख्याने दिसते . भारतीय योग विद्या ज्या पद्धतीने ब्राझील मध्ये आत्मसात झालीय . ते पाहता हि विद्या त्यांचीच असावी असे वाटते .. अवघड , अनवट आणि साहसी , मादक पद्धतीच्या योगासानांसाठी इथले नागरिक तत्पर असतात ... अलिबाबाची गुहा आहे हि ...\nमुख्य म्हणजे या नव्या देशातली ही वेगळी संस्कृती नावे न ठेवता समजून घेण्याचा तुमचा प्रयत्न दिसतोय.\nत्याबद्दल अभिनंदन. >> +१ असेच म्हणतो.\nसाकुरा ....बरोबर .. मृगतृष्णा\nसाकुरा ....बरोबर .. मृगतृष्णा .. आता ह्या ब्लॉग चे नाव \" The Road Not Taken \" आहे .. अरिगातो .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारताबाहेर\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/different-experiment-by-the-teacher-balaji-ingale-1613979/", "date_download": "2018-10-15T21:30:36Z", "digest": "sha1:7GAFFX52HANOAH3MMKHVVJTI6HOP2ZJN", "length": 22207, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "different experiment by the teacher Balaji Ingale | ‘प्रयोग’ शाळा : इतिहास झाला हसरा.. | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘प्रयोग’ शाळा : इतिहास झाला हसरा..\n‘प्रयोग’ शाळा : इतिहास झाला हसरा..\nस्वत:च्या घराण्याचा इतिहास लिहायचा. विद्यार्थ्यांनाही ही कल्पना आवडली आणि ते कामाला लागले.\nशालेय जीवनात इतिहासातील सनावळ्या, राजांची नावे या गोष्टी लक्षात ठेवणे म्हणजे मोठी कसरतच. त्यामुळे हा विषय म्हणजे वैताग, असेच अनेक विद्यार्थ्यांना वाटायचे. पण ग्रामीण प्रशाला, माडजच्या विद्यार्थ्यांना तसे वाटत नाही. याचे कारण आहे, त्यांचे शिक्षक बालाजी इंगळे यांनी केलेला एक वेगळा प्रयोग.\nउस्मानाबाद जिल्हयातील उमरगा तालुक्यातल्या ग्रामीण प्रशाला माडजह्ण या शाळेत बालाजी इंगळे गेली १४ वर्षे शिकवत आहेत. नवनव्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक आवडीचे कसे होईल, याचा शोध घेत आहेत. मराठी, इतिहास, नागरिकशास्त्र अशा गुणांच्या शर्यतीत तुलनेने मागे असलेल्या विषयांत इंगळे सर मात्र विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी ज्ञान देत आहेत. मराठीतले वाक्प्रचार समजण्यासाठी त्याचे नाटय़ीकरण करून दाखवण्यासारखा हलकाफुलका पण प्रभावी उपक्रम ते हाती घेतात. शाळेचे ग्रंथालय सांभाळतानाच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतात. ‘मायबोली शब्दकोशा’सारखा महत्त्वाचा उपक्रमही हाती घेतात. नागरिकशास्त्र शिकवताना गावात शोष खड्डय़ांचा प्रकल्प ते उभारतात तर वाचनप्रेरणादिनी विद्यार्थ्यांनाच चरित्रलेखनाचे प्रात्यक्षिक करायला देतात. कधी शासनाच्या योजना समजून घेऊन त्या विद्यार्थ्यांकरवी गावालाही समजावून सांगतात. पण इतिहास विषयासाठी त्यांनी केलेला उपक्रम खरोखरच आगळावेगळा आहे.\nमाडज प्रशालेतील विद्यार्थी तसे अभ्यासू पण इतिहासातल्या सनावळ्या लक्षात ठेवता ठेवता त्यांना इतिहास नकोसा होऊ लागला. पुस्तकातले उपक्रमही कंटाळवाणे वाटू लागले. मग एक दिवस नववीच्या इतिहासाची अनुक्रमणिका पाहताना बालाजी इंगळेंना एक वेगळा उपक्रम सुचला. तो म्हणजे पुस्तकातला इतिहास समजून घेत मुलांनी समांतर पातळीवर\nस्वत:च्या घराण्याचा इतिहास लिहायचा. विद्यार्थ्यांनाही ही कल्पना आवडली आणि ते कामाला लागले. इयत्ता नववीच्या इतिहास पाठय़पुस्तकातील प्रकरण समजून मग आपल्या घराच्या इतिहासातील प्रकरण लिहायचे, असे ठरले.\nइतिहासलेखन म्हणजे नेमके काय, ते कसे करायचे, याचे प्रात्यक्षिकच विद्यार्थ्यांना मिळाले. तो लिहीण्यासाठी किती कष्ट, अभ्यास करावा लागतो, हे समजले. एकूणच आधी कंटाळवाणा असलेला एक विषय कायमचा आवडता झाला.\nपहिले प्रकरण होते, ‘इतिहासाची साधने’. इतिहासलेखनासाठी कोणती साधने वापरली जातात, त्याची माहिती यात आहे. ते वर्गात अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या घराण्याचा इतिहास लिहिताना कोणत्या साधनांचा वापर केला ते लिहिले. दुसऱ्या प्रकरणात आल्या, घराण्यातील महत्त्वाच्या घडामोडी. उदा. जन्म-मृत्यू, मोठी खरेदी-विक्री, लग्न, वाटणी वगैरे वगैरे. तिसऱ्या प्रकरणात अंतर्गत समस्यांबद्दल लिहिले गेले उदा. गृहकलह, भाऊबंदकी, शेतीचे वाद, मोठी आजारपणे इ. चौथ्या प्रकरणात घराण्यातील आर्थिक देवाणघेवाण व उत्पन्नाचे मार्ग, आर्थिक अडचणी, या अडचणींवर घरातल्यांनी केलेली मात याबद्दल माहिती लिहिली. पाचव्या प्रकरणात घराण्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल लिहिले. घराण्यात कोणी कोणी शिक्षण घेतले, त्याचा उपयोग काय झाला याबद्दल लिहिले. सहाव्या प्रकरणात घरातील स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल माहिती लिहिली. त्यांच्या कामाबद्दल, शिक्षणाबद्दल, घरातल्या निर्णय प्रक्रियेतील त्यांच्या सहभागाबद्दल माहिती लिहिली. तर सातव्या प्रकरणात घराण्यामध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रवेश कधी झाला व कसा झाला ते विद्यार्थ्यांनी लिहिले. त्याचा उपयोग कशापद्धतीने झाला, याचीही माहिती दिली. आठव्या प्रकरणात घराण्यातील उद्योग आणि व्यापाराबद्दल माहिती लिहिली. शेती किंवा इतर व्यवसायाबद्दल माहिती लिहिली. तर शेवटच्या प्रकरणात पणजी-पणजोबांच्या जीवनापासून आजच्या जीवनापर्यंत कशा प्रकारचे बदल होत गेले ते लिहिले. उदा. त्यांच्या काळातील दिनक्रम, आजच्या काळातील दिनक्रम, त्यात कशामुळे फरक पडत गेला इ. अशा पद्धतीने आपल्या घराण्याचा संपूर्ण इतिहास लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना आपसूकच काही गोष्टी उमजत गेल्या. मुख्य म्हणजे पुस्तकातल्या धडय़ांच्याच धर्तीवर आपल्याही घराण्याला काही एक धर्तीचा इतिहास होता, हे जाणवल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यात रस वाटू लागला. अनेकांना आपल्याच कुटुंबाविषयी बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या. कुणी खूप खूप दिवसांनी आजी-आजोबांशी इतका वेळ गप्पा मारल्या. तर कुणाला पालकांचे, आजी-आजोबांचे कर्तृत्व कळल्यावर अभिमान वाटला. आठवणी सांगताना घरातले मोठे थकत नव्हते.. त्यांच्या बोलण्यातला तो प्रवाह, ओढ विद्यार्थ्यांसाठी नवीच होती. अनेक घरांतील भावाभावांत वाटणी झाली होती. अनेकांच्या घरात हुंडा घेतला गेला होता. या प्रथांविषयी, घटनांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली. त्यांचे तोटे कळले. घरातल्या वृद्धांच्या भाषेबद्दलही अनेकांना कुतूहल वाटले.\nघराची आर्थिक घडी बसवताना काय काय कसरत करावी लागते, याची जाणीव विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच झाली. घरातल्या स्त्रियांच्या परिस्थितीविषयी जाणीव झाली. चूल आणि मूल करणे म्हणजे नेमके काय हे समजले. महिला शिक्षणाचे महत्त्व समजले. १९९३ साली त्या भागात भूकंप झाला होता. त्याविषयीही समजले. घराण्याची प्रगती, अधोगती आणि मानसिकता लक्षात आली. घराण्यातील रूढी, परंपरा समजल्या. या इतिहास लेखनाने न सांगताच विद्यार्थ्यांना बरेच काही शिकवले.\nउमरगा तालुका म्हणजे सीमेवरचा भाग. माडज गावापासून अवघ्या १५ किमीवर कर्नाटकाची सीमा सुरू होते. साहजिकच इथल्या भाषेत दोन्हीकडच्या शब्दांची सरमिसळ आहे. नेमके हेच बोलीभाषेतील शब्द माडज प्रशालेतील विद्यार्थी परीक्षेतही लिहायचे. कारण त्यांना प्रमाणभाषेतील त्यासाठीचा शब्दच माहिती नसायचा. दुसरा एखादा शिक्षक असता तर गुण कमी करून त्याने पोरांना नापास केले असते. पण इंगळें सरांनी ते केले नाही. त्याऐवजी त्यांनी बोलीभाषा आणि प्रमाणभाषेचा शब्दकोश तयार केला. या हस्तलिखिताला त्यांनी नाव दिले ‘मायबोली’. गेल्या ४-५वर्षांपासून इंगळे सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना जवळपास १२०० शब्द आणि अर्थ लिहून काढले आहेत.\nसंकलन – स्वाती केतकर-पंडित\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/triple-talaq-bill-in-rajya-sabha-congress-1610395/", "date_download": "2018-10-15T21:33:18Z", "digest": "sha1:3CM4LQFQJSZAAW6DLKH55WEEQHUZZCE2", "length": 12233, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "triple talaq bill in rajya sabha congress | तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक : ‘काँग्रेसने सुधारणा सुचवू नयेत’ | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nतिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक : ‘काँग्रेसने सुधारणा सुचवू नयेत’\nतिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक : ‘काँग्रेसने सुधारणा सुचवू नयेत’\nया विधेयकात सुधारणा सुचविण्याबाबत आग्रही भूमिका घेऊ नये, अशी विनंती सरकारने मंगळवारी काँग्रेसला केली आहे.\nतिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक राज्यसभेत बुधवारी चर्चेला येण्याची शक्यता असून तेव्हा या विधेयकात सुधारणा सुचविण्याबाबत आग्रही भूमिका घेऊ नये, अशी विनंती सरकारने मंगळवारी काँग्रेसला केली आहे.\nकाँग्रेसने लोकसभेत या विधेयकात सुधारणा सुचविण्याचा आग्रह धरला नाही, काँग्रेसने तीच भूमिका घ्यावी, असे सरकारला वाटत असल्याचे संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले.\nकाँग्रेससह अन्य विरोधी पक्षांसमवेत आपण सातत्याने चर्चा करीत आहोत. लोकसभेत काँग्रेसने कोणत्याही सुधारणेसाठी आग्रह धरला नाही तीच भूमिका राज्यसभेत घ्यावी, असे आम्ही काँग्रेसला सांगितल्याचे अनंतकुमार म्हणाले. काँग्रेसने लोकसभेत काही सुधारणा सुचविल्या होत्या, मात्र त्याबाबत मतदान घेण्याचा आग्रह धरला नाही.\nकाँग्रेसविरोधी पक्षांशी चर्चा करणार\nतिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाबाबत भूमिका ठरविण्यापूर्वी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षांशी व्यापक चर्चा करणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. लोकसभेत गेल्या आठवडय़ात सदर विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या नेत्यांची आपल्या दालनात बैठक बोलाविली होती. काँग्रेस पक्ष या विधेयकासाठी अनुकूल असले तरी राज्यसभेतील प्रथेनुसार हे विधेयक निवड समितीकडे पाठविण्याबाबत काँग्रेस आग्रह धरते का, याकडे सर्वाचे लक्ष आहे, असे सूत्रांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2397?page=1", "date_download": "2018-10-15T22:22:48Z", "digest": "sha1:TKTN3LIVKNDI6MQ7ZJOAYNI2AZSYO6OX", "length": 24145, "nlines": 296, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली टी-शर्ट | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली टी-शर्ट\nसालबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी पण मायबोलीचा लोगो असलेले टी-शर्टस् विक्रीसाठी उपलब्ध करुन देत आहोत.. यंदा टी-शर्ट बरोबरच टोपी ही विक्रीसाठी आहे..\nयंदा टी-शर्टस् एकाच प्रकारात उपलब्ध आहेत..\nपण दोन रंगात उपलब्ध आहेत..\nखालील चित्रात दाखविलेले रंग उपलब्ध आहेत.. टी-शर्टवर पुढे डाव्याबाजूस मायबोलीचा लोगो, पाठीमागे www.maayboli.com व उजव्या बाहीवर www.maayboli.com असे Embroidary केलेले असेल\nसर्वात महत्त्वाचे : पीच रंगाच्या टी-शर्टसाठी कमीत कमी २५ टी-शर्टस् ची ऑर्डर असणे गरजेचे आहे.. जर २५ पेक्षा कमी टी-शर्टस् ची ऑर्डर असेल तर पीच रंगाच्या ऐवजी पांढरा किंवा काळा ह्या पैकी एका रंगाचा टी-शर्ट निवडावा लागेल.\nटी शर्ट खालील साईझेस मध्ये उपलब्ध आहेत:\nटोपी खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे उपलब्ध आहे..\nटोपीचा रंग Neavy Blue असुन त्यावर पुढे मायबोलीचा लोगो व बाजुला www.maayboli.com असे Embroidary केलेले असेल...\nकृपया मायबोलीकरांनी त्यांची ऑर्डर mb_tshirts@yahoo.co.in ह्या mail id वर दिनांक ३ जुलै २००८ पर्यंत कळवावी. मेलच्या subject मध्ये Hitguj T-shirt order असे लिहावे.\nऑर्डर खालील format मध्ये द्यावी:\n३. पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक\n४. टी- शर्ट चा साईझ\n५. टी- शर्टची संख्या\n६. टी- शर्टचा रंग\n८. पैसे कसे भरणार - On-line की प्रत्यक्ष\n(एकापेक्षा जास्त आणि वेगवेगळ्या साईझ मध्ये हवे असल्यास तसे स्पष्ट लिहावे.)\nआपापली order दिनांक ३ जुलै २००८ पर्यंत कळवावी. त्या नंतर कुठलीही order स्विकारली जाणार नाही.\nOrder निश्चित करणे व रहीत करणे या दोन्ही साठी ३ जुलै २००८ ही तारीख बंधनकारक असेल.\nतसेच admin आणि इतरांच्या सुचनेनुसार, टी-शर्टच्या व टोपीच्या किंमतीच्या काही टक्के रक्कम कुठल्याही एखाद्या चॅरिटी ट्रस्टला द्यावी असा एक विचार आहे. त्यानुसार किंमती खालील प्रमाणे.\nटी-शर्ट - १७०+५०(charity) = रु. २२०/-\nही किंमत व. वि. ला उपस्थित असणारे मायबोलीकर तसेच पुणे आणि मुंबई मधील मायबोलीकरांसाठी आहे.\nपुणे, मुंबई व्यतिरिक्त भारतातल्या इतर शहरातील मायबोलीकरांना टी-शर्ट हवे असतील तर त्यांनाही उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यासाठी वेगळा packaging आणि postage चा खर्च येईल व तो ऑर्डरनुसार कळविण्यात येईल.\nह्या वर्षीची चॅरिटीची रक्कम \"वनवासी कल्याण आश्रम\" ह्या संस्थेस देण्याचे ठरविले आहे.\nटी-शर्ट तसेच टोपीचे पैसे On-line भरणार असल्यास त्यानुसार अकाऊंट डिटेल्स कळविण्यत येतील. तसेच प्रत्यक्ष पैसे भरण्याची तारीख व ठिकाण लवकरच कळविण्यात येईल.\nऑर्डर निश्चित करण्यासाठी पूर्ण पैसे भरणे आवश्यक आहे.\nतेव्हा त्वरा करा आणि आपली टी शर्ट ची ऑर्डर आजच द्या\nदेशाबाहेरील लोकांसाठी - ज्यांना टी-शर्ट हवा असेल त्यांनी वर दिलेल्या पत्त्यावर email करावी. देशाबाहेरून किमान २० orders आल्या तरच टी शर्ट पाठविण्याची सोय केली जाईल. वर दिलेली किंमत ही फक्त टी शर्टची मूळ किंमत आहे. Shipping आणि Packaging charges देशानुसार वेगळे असतील व ते नंतर कळविण्यात येतील\n०७-०७-०८: टी-शर्टच्या नविन ऑर्डर्स घेणे बंद केलेले आहे\nरुनी अग, मी दोन्ही रंगाच्या चहा सदर्‍याची दिलेय\n>>उसगावातल्या मायबोलीकरांसाठी: शिपिंग अन हँडलिंग चे वेगळे पैसे भरत बसण्यापेक्षा अमेरिकेत सुध्दा काही टी शर्ट्स आणि टोप्यांवर लोगो छापवून किंवा एंब्रॉयडर करवून घेता येऊ शकेल. तसं शक्य असल्यास मी कंपन्यांना विचारून त्यातल्यात्यात स्वस्त किंमत शोधून काढीन.\nएकूण २० मागवले तर इकडे पाठवणार का मग सगळे मिळून मागवूया. माझ्याकडे पाठवतील, इकडे पिक अप लोकेशन करु आंब्यांसारखे. (ही आयडिया psg ने दिली आहे.) ज्यांचे त्यांनी येऊन घेऊन जायचे.\nलालू : तुझी एक भारतवारी होऊन जाऊ दे की. तुला व. वि. ला येता येइल आणि परत जाताना उसगावातील सगळ्यांचे चहा-सदरे पण घेऊन जाता येतील. उसगावात मग सगळे तुझ्याकडे येऊन आपापले चहा-सदरे घेऊन जातील ...........\nहाय मायबोलीकर्स, कसे आहात सगळे धन्यवाद.. मला तुमच्या शुभेछा मिळाल्या, सॉरी, धन्यवादाला उशिर झाल्याबद्दल.. पासवर्ड विसरलेले, ((नेहमी प्रमाणे))मला एक पिच कलरचा टी शर्ट आणि टोपी हवी आहे..\nऑर्डर मेल केली आहे. काही पोचपावती मिळते का त्याची\nरिना, तुमची ऑर्डरवर दिलेल्या ई-पत्त्यावर लवकरात लवकर पाठवा.\nमंजु, ऑर्डरची पोचपावती मिळते.. तुमची मेल मिळाली की लगेच त्याची पोचपावती मिळेल.\nमंजु आपण पाठवलेली मेल अजुन मिळालेली नाही.\nऑर्डर मेल परत एकदा पाठवली आहे. कन्फर्म कराल का प्लिज\nमाझ्याकडे पाठवतील, इकडे पिक अप लोकेशन करु आंब्यांसारखे. (ही आयडिया psg ने दिली आहे.) ज्यांचे त्यांनी येऊन घेऊन जायचे.>>>>>\nलालु चालेल, आपण टी शर्ट साठी डीसी ला एक वेगळे व.वि. (मराठी साहित्य संमेलनासारखे :P) करुयात. शर्टासोबत देण्यासाठी तेवढ आंब्याच मात्र बघ.\nआयटे, २-२ रंगाचे टी शर्ट, मज्जा आहे एका मुलीची.\nइकडे पिक अप लोकेशन करु आंब्यांसारखे. (ही आयडिया psg ने दिली आहे.) ज्यांचे त्यांनी येऊन घेऊन जायचे. >>>> लाल्वक्का आणि psg टि शर्ट आणि टोपी ची प्रत्येकाला ३०० डॉलर्स ची टोपी पडेल मग.\nआपण टी शर्ट साठी डीसी ला एक वेगळे व.वि. (मराठी साहित्य संमेलनासारखे )>> हे खरच चालेल. राज्य ठरवा. सिऐ नको पण तिकडे ते कौतीकराव येनार आहेत.\n>>आयटे, २-२ रंगाचे टी शर्ट, मज्जा आहे एका मुलीची.\n हो. हो गं एकदम मज्जाच हापिसमधे घालून जाईन म्हणते चहा- सदरा\nसिऐ नको पण तिकडे ते कौतीकराव येनार आहेत. >>>>> अरेरे, actually त्यांच्याबरोबरच मायबोलीकरांसाठी चहा-सदरे आणि टोप्या पाठवायचा प्लॅन होता. आता कसं करायचं \n>>डीसी ला एक वेगळे व.वि. (मराठी साहित्य संमेलनासारखे ) करुयात.\nऑर्डर मेल पाठवली आहे.\nकाही जणांना गेल्या वर्षीचा Beige आणि ह्या वर्षीचा Peach हे कलर खुप जवळचे वाटत आहेत. त्यांच्यासाठी दोन्ही रंगांची चित्रे देत आहे.\nअरे सहीच आहे पीच रंग जमत आहेत ना पीच रंगाच्या सदर्‍याच्या ऑर्डरी\nतुमची मेल मिळाली की लगेच त्याची पोचपावती मिळेल>>> मेरेको कुछ भी पोचा नाही... पावती भी मिळालेला नही है अभीतक.. वो क्या इन्स्टन्ट मेसेज आता है क्या\nऑर्डर मेल पाठवली आहे. :)कन्फर्म कराल का\nकुलदीप,तुम्हाला पोचपावती पाठवलेली आहे....\nमंडळी, इ-पत्राद्वारे ऑर्डर केल्यावर इथे तसा मेसेज टाका म्हणजे आम्ही ते चेक\nकरून इ-पत्र पोचले नसेल तर तुम्हाला इथे कळवु शकु.\nकेदार१२३, तुमची ऑर्डर मिळाली आहे. याहूवरून पोचपावती तुम्हाला लवकरच दिली जाईल.\n'पीच' रंगाचे सँपल इथे मुद्दाम टाकले होते, रंगाचा अंदाज येण्यासाठी..\nआयटीगर्ल, पीच रंगाच्या ऑर्डर्स बर्‍यापैकी येत आहेत\nमुंबईकर थोडे मागे आहेत अजून ऑर्डरींमधे.. तिकडूनही जोरदार ऑर्डर्स येऊदे आता. लक्षात ठेवा, ३ जुलै- आपली ऑर्डरची शेवटची तारीख फार लांब नाही राहिली आता..\nमला पण एक टी शर्ट हवा आहे... ४० नंबरचा पीच कलरचा एक.\nजागोमोहनप्यारे, तुम्ही सत्वर तुमची ऑर्डर वर दिलेल्या याहू अकाऊंटवर नोंदवा. सर्व डीटेल्सही लिहा..\nइकडे पिक अप लोकेशन करु आंब्यांसारखे. (ही आयडिया psg ने दिली आहे.) ज्यांचे त्यांनी येऊन घेऊन जायचे. >>>>>> हे उत्तम BTW लालू, चहा-सदरे घ्यायला येणार्यांना चहा-पाणी, \"वडे\" वगैरे फ्री ना BTW लालू, चहा-सदरे घ्यायला येणार्यांना चहा-पाणी, \"वडे\" वगैरे फ्री ना\nदोन चहा-सदर्‍यांची ऑर्डर दिली आहे...\nऑर्डर पाठविली आहे. क्रुपया पोचपावती पाठवावी. धन्यवाद.\nउसगावात चहा सदर्यासाठी साधारण किती खर्च येईल हे निश्चीत झालंय का\nऑर्डर पाठविली आहे. क्रुपया पोचपावती पाठवा. धन्यवाद.\nइ-पत्राद्वारे ऑर्डर पाठवली आहे. क्रुपया पोचपावती पाठवा.\nमुंबईकर थोडे मागे आहेत अजून ऑर्डरींमधे..\nमुंबईकर थोडे मागे आहेत अजून ऑर्डरींमधे.. घाऊक खरेदी केली तर काही सूट मिळेल का\nटोपीचे एक सँपल करुन घेतले आहे त्याचे फोटो...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-10-15T21:10:23Z", "digest": "sha1:XLXTN6HYNVDEVO45NFX435I7RRJEE7KO", "length": 7620, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल सामना पाहू नये-देवबंदचा फतवा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल सामना पाहू नये-देवबंदचा फतवा\nलखनऊ: मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहणं हे इस्लामच्या विरोधात आहे. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहू नये, असा उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर इथल्या दारुल उलूम देवबंदने एक नवा फतवा जारी केला आहे. देवबंदचे मुफ्ती अतहर कासमी यांनी, उघड्या गुडघ्यांनी फुटबॉल खेळणा-या पुरुषांना पाहणं हे इस्लामच्या नियमांच्या विरोधात आहे. मुस्लिम महिलांसाठी हे हराम आहे. दारुल उलूम देवबंदच्या मुफ्तींनी महिलांना टीव्हीवर फुटबॉलचे सामने पाहण्यास परवानगी देणाऱ्या नवऱ्यांनाही फटकारले आहे.\nदेवबंदचे मुफ्ती म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही काय , तुम्ही अल्लाहाला घाबरत नाही काय , तुम्ही अल्लाहाला घाबरत नाही काय , पत्नीला अशा प्रकारचे फुटबॉलचे सामने का पाहायला देता, असा सवालही देवबंदच्या मुफ्तींनी उपस्थित केला आहे. सौदी अरेबियात गेल्या महिन्यात महिलांना स्टेडियममध्ये फुटबॉल सामने पाहण्यास परवानगी दिली आहे. सौदी अरेबियात सुन्नी मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत. मुफ्तींनी फतव्याचे समर्थन करत महिलांना फुटबॉलचे सामने पाहण्याची काय गरज आहे.\nफुटबॉलमधील खेळाडूंच्या उघड्या मांड्या पाहून त्यांना कोणता लाभ होणार आहे. फुटबॉल सामने पाहताना महिलांचे लक्ष त्यांच्या उघड्या मांड्यांवरच असते. उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर जिल्ह्यातील दारुल उलूम देवबंद हे 150 वर्षं जुनं इस्लामिक संस्थान आहे. या युनिव्हर्सिटीत मुस्लिम धर्माशी निगडीत सुन्नी हनफी धर्मशास्त्राशी संबंधित शिक्षणही दिलं जातं. परंतु लखनऊच्या एका मुस्लिम महिला अधिकार कार्यकर्त्या साहिरा नसीह या फतव्याची कडक शब्दांत निंदा केली आहे\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिकेकडून तालिबान्यांशी चर्चा करण्यास नकार\nNext articleनार्वेकरांकडे आले तिकीट वाटपाचे अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/income-tax-department-implement-new-initiative-28438", "date_download": "2018-10-15T22:04:13Z", "digest": "sha1:U44K5MFVSXZEBZNZ4TOB44KLUZ2DDPQV", "length": 12237, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Income Tax Department to implement new initiative प्राप्तिकर खात्यामार्फत \"स्वच्छ धन मोहीम' | eSakal", "raw_content": "\nप्राप्तिकर खात्यामार्फत \"स्वच्छ धन मोहीम'\nबुधवार, 1 फेब्रुवारी 2017\nप्राप्तिकर खात्याने पहिल्या टप्प्यामध्ये 18 लाख खातेधारकांची यादी तयार केली आहे. या खातेधारकांचा करदाता म्हणून प्राप्तिकर खात्याकडे असलेला तपशील आणि जमा केलेल्या रोखीचा तपशील विसंगत असल्याचे आढळून आले आहे\nनवी दिल्ली - नोटाबंदीनंतर जुन्या नोटा जमा करणाऱ्यांना प्राप्तिकर खात्यातर्फे चौकशीची वाटत असलेली चिंता दूर करण्यासाठी सरकारने \"स्वच्छ धन मोहीम' आजपासून सुरू केली आहे. यामध्ये संबंधित खातेधारकांकडे प्राप्तिकर खात्यातर्फे प्रत्यक्ष अधिकारी पाठवून चौकशी करण्याऐवजी \"ऑनलाइन पडताळणी' केली जाईल, असे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.\n\"स्वच्छ धन मोहिमे'मध्ये नऊ नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत बॅंक खात्यांमध्ये जमा झालेल्या रोख रकमांचे ई-व्हेरिफिकेशन (ई-पडताळणी) करण्याचा समावेश आहे. प्राप्तिकर खात्याने पहिल्या टप्प्यामध्ये 18 लाख खातेधारकांची यादी तयार केली आहे. या खातेधारकांचा करदाता म्हणून प्राप्तिकर खात्याकडे असलेला तपशील आणि जमा केलेल्या रोखीचा तपशील विसंगत असल्याचे आढळून आले आहे. त्यांचे ई-व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. याबाबतची माहिती incometaxindiaefiling.gov.in या पोर्टलवर संबंधित \"पॅन'धारकाला लॉग-इन केल्यानंतर मिळू शकेल. पोर्टलच्या \"कम्प्लायन्स' विभागातील \"कॅश ट्रॅन्झॅक्‍शन 2016' लिंकद्वारे ही माहिती बघता येईल. तसेच, प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयात न जाता ऑनलाइन खुलासाही करता येईल. हा खुलासा सादर करण्यात अडचण येऊ नये यासाठी \"युजर गाइड' आणि \"क्विक रेफरन्स गाइड' पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 180042500025 या क्रमांकावरील हेल्पडेस्कवरूनही करदात्यांना मदत मिळवता येईल. मात्र, संबंधित करदात्यांना दहा दिवसांच्या आत पोर्टलवर आपला खुलासा करणे बंधनकारक असेल, असे हसमुख अढिया यांनी स्पष्ट केले.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-ixus-145-16mp-point-shoot-camera-red-price-pdFRe1.html", "date_download": "2018-10-15T22:18:04Z", "digest": "sha1:ZEPZ66RC4GQPFXCX25IQAETYF53A4P5Z", "length": 21061, "nlines": 499, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट इक्सस 145 पॉईंट & शूट\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड नवीनतम किंमत Oct 07, 2018वर प्राप्त होते\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेडपयतम, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 5,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 327 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nमॉडेल नाव IXUS 145\nफोकल लेंग्थ 5.0 40 mm\nअपेरतुरे रंगे f/3.2 - f/6.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/2000 s\nरेड इये रेडुकशन Yes\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन 1/3 Stop Increments +/- 2 EV\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 2.7 in\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 16\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720\nड़डिशनल डिस्प्ले फेंटुर्स Coverage 100%\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन इक्सस 145 १६म्प पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pune-traffic-cop-beaten-issue-complaint-against-the-assassin-267479.html", "date_download": "2018-10-15T21:32:38Z", "digest": "sha1:ZYS25RJ4H4ZXALTQW2XJLU2XVQI3BL3Z", "length": 14184, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अखेर पुणे पोलीस 'वर्दीला' जागे झाले, 'त्या' न्यायाधीशाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करणार", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nअखेर पुणे पोलीस 'वर्दीला' जागे झाले, 'त्या' न्यायाधीशाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करणार\n.पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही हे सांगायला आधी कुणीच तयार नसताना अखेर वाढत्या दबावानंतर आज गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\n17 आॅगस्ट : पुणे पोलिसांच्या वाहतूक कर्मचाऱ्याला न्यायाधीशाच्या पतीने मारल्याच्या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतर आता पोलिसांना जाग आलीये. पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही हे सांगायला आधी कुणीच तयार नसताना अखेर वाढत्या दबावानंतर आज गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nबुधवारी कर्वे रोडच्या नळस्टॉपवर सिग्नल तोडून दुचाकीवर पुढे निघालेल्या वडील आणि मुलीला तिथेच कार्यरत असलेल्या वाहतूक विभागाचे कर्मचारी रवी इंगळे यांनी त्यांना हटकल त्यावर पुढे गेलेले श्याम भदाणे हे पुन्हा चुकीच्या बाजूने मागे आले. दरम्यान, त्यांनी आणि त्यांच्या मुलीने इंगळे यांच्याशी हुज्जत घालायला सुरूवात केली.\nइंगळे यांनी त्यांच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली दरम्यान भदाणे आणि इंगळे यांच्यात बाचाबाची झाली आणि भदाणे यांनी थेट दुचाकी इंगळे यांच्या पायावर घातली. भडकलेल्या इंगळे यांनी भदाणे यांना ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान भदाणे यांच्या मुलीने पोलीस इंगळे यांच्या कानशिलात लगावली, त्यानंतर भदाणे यांनीही गाडीहून उतरून इंगळे यांना मारहाण केली.\nमात्र वरिष्ठ पोलीस त्याच्या पाठीशी उभे राहाण्याऐवजी पळपुटी भूमिका घेतली होती. काल दिवसभर पोलीस ठाण्यात बसूनही वरिष्ठांनी गुन्हा दाखल करण्याबाबत ठोस भूमिका घेतली नव्हती.\nअखेर माध्यमांचा दबाव वाढल्यानंतर रवींद्र इंगळे यांना मारहाण होऊन २४ तास उलटून गेल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याच वाहतूक उपायुक्तांना सांगितलंय. न्यायाधीशाचा पती असल्यानेच या प्रकरणी वरिष्ठांनी भूमिका घेतली नाही अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे.\nपोलीस कर्मचाऱ्याबद्दल ही परिस्थिती असेल तर, कायदा सर्वांना समान या ब्रम्हवाक्यावर भरोसा कुणी आणि का ठेवायचा..\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Pune Traffic policeपुणेपुणे वाहतूक पोलीस\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\n'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा\nदिवाळीनिमित्त रेशन दुकानावर मिळणार १ किलो साखर -गिरीश बापट\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.vmjspune.com/", "date_download": "2018-10-15T22:27:20Z", "digest": "sha1:UEKD4IF3EDVCKFPXFZOJHFCWXSYZLNRB", "length": 26657, "nlines": 178, "source_domain": "www.vmjspune.com", "title": "वीरमाहेश्वर जंगम संस्था", "raw_content": "सोमवार - रविवारी, सकाळी १० ते ५\nफोन : ९८२२५०११९४ , ७४१०१४०५५५\nजंगम परिवार डायरी २०१८ व वीरमाहेश्वर भूषण पुरस्कार\nसांस्कृतीक कार्यक्रम आयोजन करणे.\nसर्व स्तरावरील जंगम बंधू भगिनींना एकत्र आणणे व समाजाच्या विकासाला हातभार लावणे हा उद्देश.\nकलाकरांसाठी व्यासपीठ, सांस्कृतीक कार्यक्रम आयोजन करणे.\nईष्टलिंगपूजा,महाअभिषेक,गुरूवर्य पाद्यपूजा,शिवपाठ,दिक्षाविधी,आशिर्वचन असे विविध उप्रकम.\nजंगम समाज वधू-वर मेळावा आयोजित करणे.\nपुणे ही विद्येची माहेरनगरी. पुण्यामध्ये नोकरी व उद्योगाच्या निमित्ताने विविध जाती धर्माचे लोक येऊन सुखाने राहत आहेत. यामध्येच आपल्या जंगम समाजतील लोकही खूप आहेत. तेही राज्याच्या व देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून इथे आले आहेत. त्यांना संघटित करणे, त्यांच्या समस्या जाणून योग्य ती मदत करणे व समाजाची उन्नती करणे या हेतूने सन २०१४ साली श्री. ष. ब्र. १०८ निलकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर) व श्री. ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य महाराज (वाईकर) यांच्या शिवाशीर्वादाने, वीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे (VMJS) ची स्थापना करण्यात आली. जंगम समाजातील तसेच इतर समाजच्या लोकांनी दिलेल्या सहकार्य व योगदानामुळे संस्थेने अल्पावधीतच आपल्या कार्याचा मेरू चौफेर उधळला.\nसंस्थेचे वधु-वर मेळावा व जंगम परिवार डायरी हे उपक्रम सर्व लोकांनी नावाजले. संस्थेकडून दरवर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना अखिल भारतीय पातळीवर वीरमाहेश्वर भूषण पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या पुढील कार्यास प्रोत्साहन दिले जाते.\nतसेच VMJS च्या व्हाट्सऍप ग्रुप च्या माध्यमातून समाजातील युवा पिढीला नोकरी व उद्योगासाठी लागणारी सर्व माहिती व मदत पुरवली जाते. समाजातील लोकांमधील अंगीभूत गुणांना वाव देण्यासाठी वीरमाहेश्वर कल्चरल क्लबची स्थापना सन २०१७ साली करण्यात आली, ज्याच्या माध्यमातून लोकांना मनोरंजनाचा आस्वाद दिला जातो. या संस्थेरूपी छोट्याश्या रोपट्याला वटवृक्ष बनवून त्याच्या सावलीचा आनंद आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी आमच्या सोबत या हीच विनंती. धन्यवाद.\nसर्व स्तरावरील जंगम बंधू भगिनींना एकत्र आणणे व समाजाच्या विकासाला हातभार लावणे हा उद्देश.\nपौरौहित्य करण्यास मुला मुलींना प्रौत्साहन देणे.\nस्वयंरोजगार करण्यास मार्गदर्शन करणे.\nशिक्षण व उच्चशिक्षणासाठी प्रेरणा देणे.\nजंगम समाज वधू-वर मेळावा आयोजित करणे.\nआपल्या समाजातील लोकांसाथी आरोग्य शिबीर आयोजीत करणे.\nकलाकरांसाठी व्यासपीठ, सांस्कृतीक कार्यक्रम आयोजन करणे.\nविविध क्षेत्रातील मान्यवरांना वीरमाहेश्वर पुरस्कार देवून सन्मानीत करणे.\nआपल्या समाजातील लोकांची व त्यांच्या व्यवसायाची माहिती प्रकाशित करणे.\nश्रीमद्‌जगद्‌गुरू रेवणाराध्य शिवाचार्य (रंभापुरी)\nशिवाचार्य रंभापुरी महाराजस्वामी सोमेश्र्वर शिवाचार्य\nपत्ता : वीर सिंहासन मठ, मु.पो. बाळेहोन्नुऱ, जि. चिकक्ष्मंगळुर, कर्क्ष्नाटक राज्य़ , पिन - ५७७११२.\nश्री. श्री. श्री . १००८ जगद्‌गुरू सद्वर्मासिंहासनाधिदश्र्वर मरूळाराध्य शिवाचार्य\nपत्ता : उज्जयनी महास्वामीजी उज्जयनी मठ, मु.पो. उज्जयनी शिवाचार्य सिंद्धलींग राजदेशी केंद्र, ता.कुडलगी , जि. बेल्लरी कर्नाटक राज्य, पिन - ५७२१७१ .\nश्री. श्री. श्री. १००८ जगद्‌गुरू वैराग्य सिंहासनाधिदश्र्वर रावळ सिद्धेश्र्वरलिंग भिमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी\nपत्ता : मु.पो. उरवीमठ, जि. चमेली , उत्तरप्रदेश राज्य, पिन- २४६४६९ .\nश्रीमद्‌जगद्‌गुरू पंडिताराध्य शिवाचार्य(श्रीशैल पर्वत)\nश्री. श्री. श्री. १००८ जगद्‌गुरू सुर्या सिंहासनाधिदश्र्वर उमापती पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी डॉ. चत्रसिद्धाराम पंडिताराध्य\nपत्ता : मु.पो. श्री शैल्य , ता. आत्मकुर, जि. करनुल, आंध्रप्रादेश, पिन- ५१८१०२ .\nश्रीमद्‌जगद्‌गुरू विश्र्वाराध्य शिवाचार्य(श्रीमहाक्षेत्र काशी)\nश्री. श्री. श्री. १००८ जगद्‌गुरू ज्ञानसिंहासनाधिदश्र्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी\nपत्ता : मु.पो. काशी जंगमवाडी मठ महासंस्थान, श्री क्षेत्र काशी वाराणसी, बनारस, , उत्तरप्रदेश पिन- २२१००१.\nफोन - (०५४२) ३२११४६ , ९४४८१२८५६४\nनाव : श्री. ष. ब्र. १०८ निलकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर)\nनाव : श्री. ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य महाराज (वाईकर)\nगुरु पौर्णिमा उत्सव २०१८\nभव्य रक्तदान शिबीर सोहळा\nजंगम परिवार डायरी २०१८\nवीरमाहेश्वर सांस्कृतिक क्लब उदघाट्न\nवीरमाहेश्वर युथ क्लब चर्चासत्र\nवधू वर मेळावा २०१७\nइष्टलिंग पूजा , दीक्षा विधी\nश्री. पराग सुभाष जंगम (जवळेकर)\nश्री. शंकर स्वामी वसेकर\nसौ. शिल्पा पराग जंगम (जवळेकर)\nवीरमाहेश्वर जंगम संस्था नेहमीच गुणवंत व उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे उल्लेखनीय कार्य करते, त्यामुळे युवा पिढीला त्यातून नक्कीच प्रेरणा मिळते.\nओमकार स्वामी, आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू, स्टार ऑफ स्विस पुरस्कृत\nवीरमाहेश्वर सारख्या संस्थांमुळेच तर समाजाची जडण घडण उत्तमरीत्या होत असते.चांगल्या मनाची आणि चांगल्या विचारांची निर्मिती अशा संस्थांमधून होत असते.म्हणूनच अशा संस्था प्रत्येक जिल्ह्याजिल्ह्यात नव्हे नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यात व्हावी.हि सदिच्छा...\nकोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित संस्था\nआजच्या धावपळीच्या युगामध्ये सामुदायिकपणे काम करून समाज संघटित करण्याचे कार्य वीरमाहेश्वर जंगम संस्था खूप उत्तमरीत्या पार पाडत आहे, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.\nश्री सुनील वनपत्रे (हॉटेल न्यू विलास, खेड शिवापूर)\nवीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे जंगम समाजातील तरुण वर्गाला उद्योगासाठी प्रेरणा देण्याचे व होतकरू मुलांनां नोकरी मिळावी यासाठी खूप चांगले कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा व साथ तर आहेच.\nश्री. अनिल उपळाईकर (एस्किमो रेफ्रिजरेशन इंडस्ट्रीज)\nपुणे नगरीतील सुविद्य जंगम समाजाच्या कार्यकर्त्यांनी मिळून निर्माण केलेली वीरमाहेश्वर जंगम संस्था धार्मिक व सामाजिक जागृतीचे अनेक उपक्रम करून समाजाला परस्पर जोडण्याचे महान कार्य करीत आहे, जंगम परिवार डायरी प्रकाशन हे कार्य त्याचे द्योतक आहे, त्यांचे हे कार्य असेच वृंधिगत होवो हीच शिवचरणी मंगलकामना.\nश्री. सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, साखरखेडी\nसमाजातील प्रतिभाशाली आणि गुणी तरुणांना एकत्र करून प्रोत्सहीत करण्याचे वीरमाहेश्वर जंगम संस्था पुणेचे कार्य हे इतर संस्थांना आदर्शवत असे आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्या समाजातील उद्योजकांच्या कार्याचा परिचय इतरांना करून त्यांना प्रेरणा देत आहेत. हे वीरमाहेश्वर समाजाला मार्गदर्शक व अभिमानास्पद आहे. आपण गुणिजनांना संघटित करणारे दुर्लभयोजक आहात, आपल्या विधायक कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा.\nडॉ. इरेश स्वामी (माजी कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ)\nवीरमाहेश्वर जंगम संस्था,पुणे गणेश प्राणप्रतिष्ठा साखरखेर्डा मठाचे शिष्य औकार स्वामी यांचे उपस्थितीत संपन्न.महेश कुगांवकर,पराग जवळेकर,संजय कमाने व शिवलिंगचाचा औकार स्वामीना सन्मानित करताना\nगुरु पौर्णिमा उत्सव २०१८\nवीरमाहेश्वर जंगम संस्था,पुणे जिल्हा आयोजीत गुरूपौर्णिमा उत्सव अत्यंत दिमाखदार व उत्साहात संपन्न झाला.\n*गुरूवर्य निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज ,शरद गंजीवले,पोपटराव अडागळे* यांचे प्रमुख उपस्थितीत\nगुरूपौर्णिमेचे औचित्य साधून दहा दिवस सुरू असलेला *रूद्र पठन प्रशिक्षण वर्गाचा * सांगतां समारंभ सामुहिक रूद्रपठनाने झाले.४५ जणांनी प्रशिक्षण घेतले.\nसुरेश जंगम व सुभाष भस्मारे यांचे मार्गदर्शना खाली\nयुवा पौरोहित्य सागर स्वामी,अनिकेत जंगम,अक्षय स्वामी व औकार भस्मारे यांनी रूद्रप्रशिक्षण दिले\nस्वित्झर्लंड मधे १०० कि मी.मॅरेथान मध्ये कांस्य पदक विजेता ओम स्वामी ,लातूर\nमुबंई पोलीसांनी गौरवण्यात आलेले पुरषौत्तम जंगम,मास्टर शेफ महेश जंगम ,मुबंई यांचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.\nजेष्ठ नागरिक सिध्दलिंग उपळाईकर ,कोठवळे,जवळेकर इ.दापत्यांचा सम्नान करण्यात आला.\nसर्व समाजातील १०वी,१२वी ग्रॅज्यएट पोष्ट ग्रज्यएट विद्यार्थाचा देखील सत्कार करण्यात आला.\nजंगम परिवार डायरी प्रकाशन व वीरमाहेश्वर भूषण पुरस्कार २०१८\nजंगम परिवार डायरी २०१८ चे प्रकाशन व वीरमाहेश्वर भूषण पुरस्कार वितरण सोहळा गुरुवर्य धारेश्वर महाराज, गुरुवर्य वाईकर महाराज, डॉ. जगदीश हिरेमठ, दिलीप स्वामी, अशोक स्वामी, डी. जी. स्वामी, रवी स्वामी व माधव सुलफुले स्वामी यांच्या हस्ते शकुंतला ऑडिटोरिअम, कर्वेनगर, पुणे येथे पार पडला. या प्रसंगी डॉ. जगदीश हिरेमठ यांना (वैद्यकीय), श्रीकांत हिरेमठ, राजेश चिट्टे व सुभाष लडगे यांना (उद्योग), रवींद्र जंगम यांना (शिक्षण), अरुण चंद्रशेखर (पौरोहित्य), अर्चना घाणेगावकर (शासकीय), डॉ. संतोषकुमार स्वामी (सामाजिक), बाबुराव मठपती (जीवन गौरव) तसेच वीरशैव माहेश्वर मंडळ, मुंबई (उत्कृष्ट संस्था) व विरुपाक्ष अंकलकोटे व जयश्री तोडकर यांना वीरशैव भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nमहाशिवरात्री निमित्त भजनी कार्यक्रम\nमहाशिवरात्री निमित्त भजनी कार्यक्रम व खिचडी वाटप कार्यक्रम व्हीपी हाईट्स नऱ्हे येथे पार पडला.\nमंगलम विवाह संकेत स्थळ\nहोळीच्या शुभ महूर्तावर आपणा सर्वांना कळविणेस आनंद होत आहे की *वीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे (VMJS)* आपल्या सर्व विवाह इच्छुक सभासदांसाठी जागतिक पातळीवरील नामांकित संकेतस्थळाशी तोडीसतोड अशी जंगम परिवाराची स्वतःची अशी अत्याधुनिक *Matrimonial website* http://mangalam.vmjspune.com सुरू करत आहे.\nशारदीय नवरात्र अनुष्ठान उत्सवानिमित्त भव्य दिव्य असा कुमारी पुजन सोहळा संपन्न झाला.रोज सकाळी ईष्टलिंग महापूजा व दिक्षाविधी,रूद्रआभिषेक महापूजेचे सौभाग्य समाज बांधवाना मिळाले.\nगुरु पौर्णिमा उत्सव २०१८\nजंगम परिवार डायरी प्रकाशन व वीरमाहेश्वर भूषण पुरस्कार २०१८\nमहाशिवरात्री निमित्त भजनी कार्यक्रम\nमंगलम विवाह संकेत स्थळ\nसंस्थेकडून कोणत्याही प्रकारची माहिती घ्यावयाची अथवा द्यावयाची असेल तर खालील ठिकाणी ई-मेल वर संपर्क करू शकता.\nआम्हाला संपर्क करा. शक्य तितक्या लवकर आम्ही फोन आणि ईमेलद्वारे आपल्याशी संपर्क साधू\n* आपण खालील पत्त्यावर आम्हाला भेट देऊ शकता.\nसामाजीक क्षेत्रात वावरताना समाज संघठीत करत असताना समाजातील सर्व वीरमाहेश्वर पुरस्कार विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.\nवीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे\nसंस्थेला देणगी स्वरूपात मदत करावयाची असेल तर खालील अकाउंट वर करण्यात यावी.\nसोमवार - रविवारी, सकाळी १० ते ५\nवीरमाहेश्वर जंगम संस्था, व्ही पी हाइट्स, नऱ्हे पोलिस चौकी, मानाजी नगर , नऱ्हे, पुणे. ४११०४१\nकॉपीराइट © वीरमाहेश्वर जंगम संस्था पुणे .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-15T22:03:51Z", "digest": "sha1:ADFOLYDHDEJUPIKC2AL5CQYRBYJRDEWB", "length": 10429, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वेच्या हद्दीत होर्डिंग असेल, तर परवानगी कशाला? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेल्वेच्या हद्दीत होर्डिंग असेल, तर परवानगी कशाला\nदुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाने हात झटकले : कोर्टाच्या निर्णयाचा आधार\nपुणे – शाहीर अमर शेख चौकातील होर्डिंग कायदेशीरच आहेत. संबंधित एजन्सीला त्याचे स्ट्रॅक्‍चरल ऑडिटसाठी सांगितले होते. पण, त्यांनी ऑडिट न केल्याने रेल्वेने स्वत:हून पाहणी करत ते काढण्याचा निर्णय घेतला. रेल्वे हद्दीतच ते पाडण्यात येणार होते. मात्र, दुर्देवाने ते रस्त्यावर पडल्याने दुर्घटना घडली. यापूर्वी याच पद्धतीने चार होर्डिंग पाडण्यात आले. रेल्वेच्या हद्दीत होर्डिंग असेल, तर त्यासाठी महापालिकेची परवनागी लागत नाही, असे सांगत रेल्वे अधिकाऱ्यांनी दुर्घटनेप्रकरणी हात झटकले.\nशुक्रवारी जुना बाजार येथील रेल्वेच्या जागेतील लोखंडी होर्डिंगचा सांगाडा कोसळून चौघांचा मृत्यू झाला. रेल्वेकडूनच ठेकेदारामार्फत होर्डिंग काढण्याचे काम सुरू होते. घडलेल्या घटनेमध्ये रेल्वेची चूक नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात खुलासा करण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी, विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर व वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.\nउदासी म्हणाले, “रेल्वे हद्दीत अनेक होर्डिंग असून मागील वर्षी उच्च न्यायालयाने होर्डिंगबाबत रेल्वेच्या बाजूने निकाल दिला आहे. रेल्वेच्या हद्दीत होर्डिंगसाठी पालिकेची परवानगी आवश्‍यक नसल्याचे निकालात म्हटले आहे. त्यामुळे या होर्डिंगसह रेल्वेच्या हद्दीतील सर्व होर्डिंग कायदेशीरच आहेत. संबंधित ठेकेदाराने होर्डिंगचे स्टॅक्‍चरल ऑडिट सादर न केल्याने रेल्वने स्वतः ते पाडण्याचा निर्णय घेतला होता. 19 जानेवारी 2018 पासून होर्डिंगवर एकही जाहिरात लावली नाही. होर्डिंगबाबत महापालिकने जानेवारी-2018 मध्ये रेल्वेला पत्र दिले होते. त्याला फेब्रुवारीत उत्तर देत होर्डिंग अधिकृत नसल्याचे सांगण्यात आले होते. स्ट्रक्‍चरल ऑडिट सादर न केलेले एकूण 6 होर्डिंग काढण्याचे रेल्वे प्रशासनाने सुरू केले होते, असा दावा यावेळी करण्यात आला.\nहोर्डिंग हटविताना हलगर्जीपणा : देऊस्कर\nजुना बाजार येथे जे होर्डिंग उभारण्यात आले होते. ते नियमानुसार बसविण्यात आले होते. ते अवैध नसल्याचा खुलासा रेल्वेच्या पुणे परिमंडळ विभागाचे प्रमुख मिलिंद देऊस्कर यांनी केला आहे. होर्डिंग हटविताना हलगर्जीपणा झाल्यामुळेच ही घटना घडली आहे.त्याबाबतच उच्चस्तरीय समिती निष्पक्ष चौकशी करत आहे. त्याचबरोबर घोरपडी आणि जुना बाजार येथील होर्डिग काढण्याच्या जबाबदारी ही वेगवेगळ्या ठेकदारांकडे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराजगुरूनगरात रस्ता कॉंक्रिटीकरणाचे भूमिपूजन\nNext articleमेक्‍सिकोतील दाम्पत्याकडून दहा महिलांची हत्या\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\nखासगी विनाअनुदानीत शाळांना 20 टक्के अनुदान वाटप सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-municipal-glance-25649", "date_download": "2018-10-15T21:55:52Z", "digest": "sha1:6FIDKUO2G6PMN4WPQLNRXC6GLNCES7ZK", "length": 12833, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune municipal glance महापालिका दृष्टिक्षेपात | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nअसे असतील प्रचाराचे मुद्दे...\nराष्ट्रवादी काँग्रेस - शहरात १० वर्षांत झालेली विकासकामे, महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत शहराला मिळालेले पुरस्कार, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना, पायाभूत सुविधांची झालेली पूर्तता, नागरी सुविधांसाठी आरक्षणे वाढविण्यासाठी केलेला पाठपुरावा.\nकाँग्रेस - सार्वजनिक वाहतूक सक्षम करणार, झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर देणार, दोन वेळा पाणीपुरवठा करणार, महापालिकेचे गतवैभव परत आणणार, आरोग्य सेवांचा दर्जा सुधरविणार.\nअसे असतील प्रचाराचे मुद्दे...\nराष्ट्रवादी काँग्रेस - शहरात १० वर्षांत झालेली विकासकामे, महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत शहराला मिळालेले पुरस्कार, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना, पायाभूत सुविधांची झालेली पूर्तता, नागरी सुविधांसाठी आरक्षणे वाढविण्यासाठी केलेला पाठपुरावा.\nकाँग्रेस - सार्वजनिक वाहतूक सक्षम करणार, झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर देणार, दोन वेळा पाणीपुरवठा करणार, महापालिकेचे गतवैभव परत आणणार, आरोग्य सेवांचा दर्जा सुधरविणार.\nभारतीय जनता पक्ष - वाहतुकीची समस्या, पाणीपुरवठा, आरोग्यविषयक सुविधा, कचरा व्यवस्थापन, दर्जेदार शिक्षण आणि केंद्र, राज्य सरकारच्या जनोपयोगी योजना.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना - वाहतुकीची कोंडी, शिक्षणाचा दर्जा सुधरविणार, आरोग्यासाठी सार्वजनिक सेवा दर्जेदार मिळावी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आग्रह, पर्यटनाला चालना देणार.\nशिवसेना - वाहतूक कोंडी, स्वच्छ पुणे-कचरामुक्त पुणे, पाण्यासाठी मीटरला विरोध, सक्षम सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक आरोग्यासाठी प्रत्येक नागरिकाला हेल्थ कार्ड, ई-गव्हर्नन्स.\nनागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी, भटके विमुक्त) 44\nमुलाखती दिलेले इच्छुक (पक्षनिहाय)\nमतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार - 21 जानेवारी\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2013/02/28/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2018-10-15T22:05:56Z", "digest": "sha1:F6AKOOV2K357JUYGAXLKAT53HBRPGLRO", "length": 28151, "nlines": 83, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "युवकांनो, वाचा, विचार करा, कृती करा! | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nयुवकांनो, वाचा, विचार करा, कृती करा\nमुंबईच्या पार्ले उपनगरात चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ माझे वास्तव्य आहे. पार्ल्याला येण्याअगोदर राजापूर, सातारा, पुणे, वाई, रत्नागिरी, अहमदाबाद, सांगली, सोलापूर, जळगाव, ठाणे आणि सरते शेवटी मुंबई, अशा अनेक शहरांमध्ये मी राहिलो आहे. या सर्व ठिकाणी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यानंतर प्राध्यापक, पुढे विद्यार्थी परिषद आणि सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून माझा अक्षरश: सहस्त्रावधी युवकांशी संबंध आला. या काळात, आकाशदर्शन, पदभ्रमण, सायकल प्रवास, खेळांचे सामने, विविध स्पर्धा, सूर्यनमस्कार संकल्प, व्यायामशाळा, अभ्यास वर्ग, चर्चासत्र, सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम मी राबविले. या संबंधात युवकांच्या दृष्टीने आजचे चित्र आशादायक नाही. विषेशत: नेतृत्वगुण असणारे, अभ्यासू, आपल्या विषयाशिवाय देश आणि जग यांच्यामध्ये चालणाऱ्या घडामोडीचे ज्ञान असणारे, वक्तृत्व गाजविणारे, आपल्या परीघाबाहेर दोस्ती करणारे युवक आज अभावानेच आढळतात. करिअर आणि त्यामधून मिळणारा पैसा हेच आयुष्याचे एकमेव ध्येय असेल तर धडपडपणाऱ्या युवकांची फळी उभी राहणे जरा अवघडच आहे. या संबंधात किमान पार्ल्यातील युवकांशी हितगुज करावे असा विचार आहे. हे हितगुज म्हणजे उपदेश नसून सूचना आहेत ही गोष्ट लक्षात ठेवावी. त्यासाठी विद्यार्थीदशेतील आणि नोकरी करणारे असे सर्व युवक माझ्या डोळयांसमोर आहेत. या सूचना म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडा पाषाण’, असा प्रकार नाही. त्या त्या सूचनेच्या संबंधात मी स्वत: काय केले याचा जरूर उल्लेख करीन.\nव्यायामाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास\nसमाजात अग्रस्थानी यायचे असेल तर शरीरप्रकृती सुदृढ हवी. त्यासाठी दररोज प्रचंड मेहनत केली पाहिजे असे नाही. दररोज नमस्कार, योगासने व प्राणायाम एवढा व्यायाम पुरेसा आहे. मात्र मी स्वत: कॉलेजमध्ये असतानाच शतकांच्या संख्येत दंड, बैठका आणि नमस्कार घातले आहे. याशिवाय कुस्ती, डबलबार, सिंगलबार आणि वेट लिफ्टिंग हे व्यायाम प्रकार चोखाळले आहेत. व्यायामामुळे दिवसभर शरीर उत्साही राहते. तुमच्या नुसत्या शारीरिक हालचालीतून समवयस्क युवक तुमच्याकडे आकृष्ट होतात. नमस्कार हा भारतीय व्यायाम प्रकार इतका विलक्षण आहे की त्याचा परिणाम म्हणून सर्व प्रकारचे रोग तुमच्यापासून दूर पळून जातील. आज पाश्चात्य देशातही या व्यायाम प्रकाराने लोकांना भुरळ घातली आहे. जर्मनीमध्ये ‘स्योनेन ग्रुस’ आणि ‘सन सॅल्युटेशन’ या नावाने हा व्यायाम प्रसिध्द आहे. तेथील महिलांनीही नमस्काराचा व्यायाम आत्मसात केला आहे. दररोज नमस्काराचा व्यायाम घेतलात तर एक वेगळेच व्यक्तित्व तुम्हाला प्राप्त होईल. सदा सर्वकाळ तुम्ही उत्साही राहाल. नमस्कार केवळ मुलांनीच घालावेत असे नाही. मुलींनीही अवश्य नमस्कार घालावेत. आज वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी मी दररोज 25 नमस्कार घालतो. हा लेख वाचल्यानंतर निश्चय करा की दिवसात किमान सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यनमस्काराचा व्यायाम करणारच. काही महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वात बदल झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.\nआज सारा महाराष्ट्र मनोरंजनात आकंठ बुडाला आहे. सामाजिक संस्था, कट्टे, दूरदर्शन, नाटयगृहे, चित्रपटगृहे सर्वत्र मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल आहे. शिवाय विविध सीरीअल्स, नटनटयांच्या मुलाखती, विनोदी कार्यक्रम यांचीही एकच गर्दी उडाली आहे. मनोरंजन या एकाच गोष्टीने आपले जीवन इतके व्यापून टाकले आहे की त्यामध्ये आपण आयुष्यातील किती अमूल्य वेळ बरबाद करतो याचे भान आपल्याला राहत नाही. दूरदर्शनवरील सिरीअल्स पहात असताना आपण आपला मेंदू गहाण टाकतो, आपली विचार शक्ती आणि सर्जनशीलता नष्ट होते, ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. कार्यक्रमांच्या मध्यात सातत्याने होणारा जाहिरातींचा भडिमार तुमचे आयुष्य लुबाडत आहे, हे ध्यानात घ्या. चित्रपटात दाखविल्या जाणाऱ्या भीषण हाणमाऱ्या, बीभत्स नृत्ये, अचरट विनोद, तुमचे आयुष्य कुरतडून टाकीत असतात. दैनंदिन जीवनात जे अशक्य आहे तेच चित्रपटांमधून शक्य असल्याचे भासविण्यात येते. यालाच फसवणूक असे दुसरे नाव आहे. एकदोन अपवाद सोडले तर मी स्वत:1958 सालापासून एकही हिंदी व मराठी चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे माझे काडीचेही नुकसान झाले नाही.\nतुमच्या गप्पांमध्येही नट, नटया, क्रिकेट, सिरीअल्स मधीलप्रसंग यासारखेच विषय असतात. क्रिकेट हा आता खेळ राहिलेला नाही. कोटयावधी रूपयांची उलाढाल असणारा तो एक धंदा झाला आहे. नट, नटया आणि क्रिकेटपटू याना देवत्व देऊ नका. वरील सर्व गोष्टींवर कठोर नियंत्रण ठेवाल तरच आयुष्यात काही तरी करू शकाल अन्यथा करमणुकीत फसाल. ‘सारखा टीव्ही पहाल तर निर्बुध्द व्हाल’. अशी एक नवीन म्हण या संबंधात तयार केली आहे. दिवसातील किती वेळ मनोरंजनात खर्च करायचा याचा सर्व युवकांनी गंभीरपणे विचार करावा.\nअद्ययावत माहिती हस्तगत करण्यासाठी इंटरनेट हे उत्तम साधन आहे. ‘कल्पवृक्ष’ अशी मी ‘इंटरनेट’ला उपमा दिली आहे. मागाल ती माहिती तुम्हाला इंटरनेट देईल. एखादा संदर्भ पाहिजे असला की मी इंटरनेटकडे धाव घेतो. लेख, ग्रंथ, वक्तृत्व यांच्या तयारीसाठी इंटरनेट इतके उपयुक्त साधन दुसरे नाही विज्ञानांच्या सर्व विषयांची उत्तमोत्तम माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. एवढेच काय अनेक दुर्मिळ ग्रंथ इंटरनेटवरुन विनाशुल्क ‘डाउनलोड’ करता येतात. आता तुमच्या भ्रमणध्वनीवरही इंटरनेट स्थानापन्न झाले आहे.\nकाही विघ्नसंतोषी लोक तुमच्या इ-मेलवर ताबा मिळवितात. इंटरनेटद्वारे निरनिराळे व्हायरस सोडून तुमच्या संगणकावरील माहिती विकृत करतात. इंटरनेट नावाच्या कल्पवृक्षाचे विषवृक्षात रूपांतर करण्यात ही मंडळी तरबेज असतात. तुम्हीही हळू हळू त्यामध्ये ओढले जाता. ‘चॅटिंग, निरुद्देश सर्फिंग, ऍप्स, फेसबुक, व्टिटर’ वगैरे गोष्टी तुमच्यावर भुरळ टाकतात यु-टयुब वरील व्हिडीयो क्लिप्समध्ये तुम्ही रंगून जाता. फेसबुकवर तास न तास वेळ दवडणारे लक्षावधी युवक आहेत. त्या माध्यमातून फसवणूक, गुन्हेगारी, अपहरण अशा घटना वाढत चालल्या आहेत. आता त्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे, विशेषत: युवतींसाठी फेसबुकवरील मैत्री धोकादायक ठरत चालली आहे. ‘इंटरनेट’चा ज्ञान हस्तगत करण्यासाठी उपयोग करण्याऐवजी दिवसेंदिवस तरुण वर्ग ‘इंटरनेट’चा गुलाम बनत चालला आहे. केवळ ज्ञान मिळवण्यासाठीच ‘इंटरनेट’चा उपयोग करीन असा कृतनिश्चय केलात तरच इंटरनेटच्या कचाटयातून तुमची सुटका होऊ शकेल.\nजी गोष्ट इंटरनेटची तीन भ्रमणध्वनीची. आज भ्रमणध्वनीचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. स्मार्टफोन, आयपॅड, टच स्क्रीन मोबाइल्स यांनी बाजारपेठा भरल्या आहेत. रस्त्यावरून चालणाऱ्यांच्या कानावरील मोबाइलवरून सातत्याने संभाषण चालू असते, त्याचा परिणाम म्हणून गंभीर अपघातही झाले आहेत. बसेस, लोकल ट्रेन्स, उपहारगृहे यामध्ये आपल्या भ्रमणध्वनीवर बोटे फिरवित किंवा गेम खेळत वेळेचा चुरा करणारी असंख्य मंडळी आपले देहभान विसरत असतात. वेळेच्या या अपव्ययाला आळा घालणे आवश्यक आहे.\n‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ असे समर्थ रामदासांचे वचन आहे. स्वत:ला अद्ययावत ठेवायचे असेल तर दररोज वृत्तपत्र वाचलेच पाहिजे. आपल्या नेहमीच्या विषयाशिवाय एखादा आवडीचा विषय निवडून त्या विषयावरील पुस्तके, लेख वाचत राहिलात तर तुमच्या विचारांचा आवाका वाढेल. पुढे तुम्ही त्या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकाल. नुसते वाचन करूनही उपयोग नाही. तुमच्या आवडीच्या विषयावर लिहित रहा. ते प्रसिध्द करण्याचा प्रयत्न करा. त्या विषयावर वक्तृत्व गाजवा, वक्तृत्वासाठी पाठांतर आवश्यक आहे. पाठांतर म्हणजे ‘रोट लर्निग’ नाही. वक्तृत्वामध्ये संस्कृत सुभाषितांचा उत्तम उपयोग करता येतो. त्यांचे पाठांतर अवश्य करा. त्यामुळे तुमची स्मरणशक्तीही विकसित होईल. मुद्देसूद लेखन करण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. एखाद्या विषयाचा पिच्छा पुरवावा लागतो. संदर्भ शोधावे लागतात. क्वचित वेळा लेखन पुन्हा पुन्हा करावे लागते, मी स्वत: आजपर्यंत साठ ग्रंथांचे लेखन केले आहे. त्या सर्वांची मिळून छापील 9.5 हजार पृष्ठे होतात. समाजात मान्यता मिळवण्यासाठी ग्रंथ लेखन हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.\nभटकंती करण्यासाठी मुंबईबाहेर चला\nवेळ मिळाला की दुर्गदर्शन आणि पदभ्रमण करण्यासाठी अवश्य मुंबईबाहेर जा. महाराष्ट्रातील किल्ले ही आपल्यासाठी दैवी देणगी आहे. जाताना त्या दुर्गाचा इतिहास डोळयाखालून घाला. दुर्गाशिवाय महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक स्थळेही आहेत. आपल्या उपक्रमात मित्र मैत्रिणींना सहभागी करून घ्या. त्यातूनच तुमचे नेतृत्व विकसित होत जाईल. इतरांबरोबर कसे वागले पाहिजे, एकमेकांना कशा प्रकारे मदत केली पाहिजे, मार्गात निर्माण होणारी विघ्ने आणि अडचणी यांना कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे याचे आपोआप शिक्षण तुम्हाला प्राप्त होईल. अशाच प्रसंगातून व्यक्तिमत्व घडत जाते. त्यासाठी कोणताही क्लास लावण्याची आवश्यकता नाही. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले दुर्ग ही स्फूर्तीस्थाने आहेत. मी स्वत: दशकांच्या संखेत किल्ले पाहिले आहेत. काही किल्लयांवर अभ्यासवर्ग आयोजित केले आहेत. कै. गो. नी. दांडेकर. श्री. बाबासाहेब पुरंदरे, श्री. निनाद बेडेकर यांच्यासारख्या महान इतिहास अभ्यासकांबरोबर दुर्ग दर्शनाचा आनंद घेण्याचे भाग्य मला आणि माझ्याबरोबर असणाऱ्या शेकडो युवकांना मिळाले आहे. रायगडावरील शिवरायांचे सिंहासन ते त्यांची समाधी या मार्गावरील तीनशे लोकांची मूक मिरवणूक अजूनही माझ्या मनात ताजी आहे.\nआकाशदर्शन हा आणखी एक असा कार्यक्रम आहे की ज्याच्या माध्यमातून तुमचा शेकडो तरुणांशी संपर्क येऊ शकतो.\nदेवांच्या मदतीस चला तर\nआज महाराष्ट्रातील अनेक खेडयापाडयात आणि लहान गावांमध्ये सरकारी मदत न घेता, सर्वस्व पणाला लावून निरलस आणि निरपेक्ष बुध्दीने कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ति आहेत. आश्रम शाळा, वसतिगृहे, विद्यालये, वैद्यकीय मदत, महिला सबलीकरण, विज्ञान केंद्रे, असे विविध प्रकारचे त्यांच्या कार्याचे स्वरूप आहे. सर्वस्व झोकून समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती म्हणजे वर्तमान कलियुगातील देव आहेत. त्यांना युवकांच्या सहकार्याची जरूर आहे. केव्हातरी वेळ काढून त्यांचे कार्य पहा, त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल ते जाणून घ्या. या संबंधात वॉरन बफेट आणि बिल गेटस् या व्यक्तींचे आदर्श आहेत. त्यांनी आपल्या संपत्तीचा ओघ जनहितासाठी काम करण्याऱ्यांकडे वळविला आहे. जनसेवेसाठी जे कंबर कसून उभे आहेत त्यांना तन, मन, धन, स्वरुपात जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.\nव्यक्तिच्या जीवनाचे उद्दिष्ट काय हवे त्यासाठी त्याने काय केले पाहिजे त्यासाठी त्याने काय केले पाहिजे समाजात कशा प्रकारे वागले पाहिजे समाजात कशा प्रकारे वागले पाहिजे या संबंधात संस्कृत वाङमयात शेकडो सुभाषिते आहे. त्यातील दोन निवडक सुभाषितांचे भाषांतर, पुढे देत आहे.\nजो झोपतो त्याचे भाग्यही झोपून जाते.\nजो बसतो त्याचे भाग्यही बसून रहाते\nजो उठून उभा राहतो त्याचे भाग्यही उभे राहते.\nजो चालतो त्याचे भाग्यही चालू लागते.\nजो पर्यंत शरीर निरोगी आहे,\nजो पर्यंत वृध्दत्व दूर आहे,\nजो पर्यंत इंद्रिये कार्यक्षम आहेत,\nजो पर्यंत मृत्यू येत नाही,\nतो पर्यंत सूज्ञ व्यक्तीने\nस्वत:ला श्रेयस्कर असलेले कार्य\nमहत प्रयत्नाने केले पाहिजे.\nविहीर खणण्यात काय अर्थ आहे\n– भर्तृहरी : वैराग्य शतक\nवाचा, विचार करा आणि कृती करा \nआपण काय करु शकता \nपुढील कार्यांसाठी ‘घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे’ युवक हवे आहेत.\nमहाराष्ट्रातील दुर्गांची ऐतिहासिक माहिती देणारे\nविज्ञान विषयांवर भाषण देऊ शकणारे\nकार्यक्रमांची आखणी करुन तडीस नेणारे\nविविध विषयांवर स्पर्धाचे आयोजन करणारे\nअभ्यासवर्गांची आखणी करुन नियोजन करणारे\nगुढीपाडवा स्फुर्तीयात्रेतील जबाबदाऱ्या स्वीकारणारे\nप्राचीन भारतीय ज्ञान संपदेचा अभ्यास करणारे\nगणित चक्रचूडामणी भास्कराचार्य यांच्या कार्यावर बोलणारे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/41?page=12", "date_download": "2018-10-15T20:56:58Z", "digest": "sha1:4AV6YKY7SLUTE5G3MMYI66KB6I3C45AE", "length": 7036, "nlines": 139, "source_domain": "mr.upakram.org", "title": "साहित्य व साहित्यिक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव\nकवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव\nमहाभारत-५ असेल हरी तर\nअसेल हरी तर देईल खाटल्यावरी\nरामायण महाभारत आधारित साहित्य-२\nआज माझे विचार मांडण्यासाठी एका कादंबरीचा उपयोग करत आहे.श्यामिनी ही कादंबरी शूर्पणखेवरची. लेखिकेला शूर्पणखा हे नाव मुद्दाम,हास्यास्पद वाटावे म्हणून ठेवलेले वाटते.लेखिकेला ते रामायणात कोठे सापडलेच नाही.\nआज एका नव्या चर्चेला सुरवात करावयाची आहे. प्रथम विषयाची मर्यादा सांगतो.\nसंपादक मंडळाशी चर्चा झाल्यानंतर रामायण आणि महाभारताचा काळ ह्या चर्चेतली 'पुलं', 'पुलं'प्रेम, 'पुलं'प्रेमी ह्यांच्यावरील अवांतर चर्चा ह्या चर्चेत हलविण्यात आली आहे. मी संपादक मंडळाचा आभारी आहे.\nज्येष्ठ साहित्यीक व इतिहाससंशोधक रा. चिं. ढेरे यांच्या संकेतस्थळाचे नुकतेच उद्घाटन झाले. ढेरे यांचे जीवन व कार्य याचा सुरेख आढावा या स्थळावर घेतलेला आहे.\nजालावरील मराठी पुस्तके व ग्रंथ\n(माझ्यासारख्या) अमराठी ठिकाणी अडकुन पडलेल्यांसाठी, जिथे एकही पुस्तक नाही, तिथे राहणार्‍यांसाठी.\nजालावरच्या मराठी पुस्तकांचे दुवे.\nमाझ्या संग्रहातील पुस्तके -१० - गालिब\nकहां मैखाने का दरवाजा, गालिब, और कहां वाइज\nपर इतना जानते हैं, कल वो जाता था, कि हम निकले\nमाझ्या संग्रहातील पुस्तके -९ प्रकाशवाटा\nमाझ्या संग्रहातील पुस्तके -८ मिरासदारी\nद. मा. मिरासदार हे मराठीतले आघाडीचे विनोदी लेखक. लोकप्रियता हा यशस्वी होण्याचा निकष लावायचा झाला तर अगदी यशस्वी लेखक. पण लोकप्रियता आणि दर्जा यांचे काही म्हणजे काही नाते नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/page/20/", "date_download": "2018-10-15T22:36:59Z", "digest": "sha1:EAQ67HGFKQR2YMZT72UPMQCXA3J5VTMH", "length": 19945, "nlines": 159, "source_domain": "pcmcnews.in", "title": "PCMC News Marathi – Page 20 – All latest news, breaking news happened in current affairs and keep yourself updated with latest happenings.", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भा…\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली : वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ का…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nऔरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला लाथ मारल्याचं समोर आल…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्य…\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला द…\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची …\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nपिंपरी पालिका मुख्यालयावर पडतो आहे वाहन भार\nपिंपरी-चिंचवड : शहरात वाहनतळांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, शहराचा प्रशासकीय कारभार जेथून चालतो, …\nVIDEO : अर्धा डझन पोरींना फसवलं, आणि बाईच्या नादा पाई बायोको आणि मुलालाच संपवलं\nPCMC News Team June 12, 2018\tचिंचवड, ठळक बातम्या, महाराष्ट्र 28\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nराज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nआमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \nप्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. …\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nPCMC News Team December 30, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on ‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nअजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nPCMC News Team December 29, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nशरद पवार हे भावी राष्ट्रपती; सुशील कुमार शिंदे यांचं भाकित\nPCMC News Team December 30, 2017\tठळक बातम्या, महाराष्ट्र Comments Off on शरद पवार हे भावी राष्ट्रपती; सुशील कुमार शिंदे यांचं भाकित\nपिसीएमसी न्यूज – सुशीलकुमार शिंदे पवारांचा उल्लेख भावी राष्ट्रपती असा करताच व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांनी लगेच नकारार्थी हात दखवला. मात्र, हाच त्यांचा होकार आहे असे सांगत मीच त्यांच्या करंगळीला धरून राजकारणात आलो असल्याची कबूली यावेळी शिंदे यांनी देताच सभागृहात हशा पिकला. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते प्रतिभाताई पाटील यांचा …\nभाजपचे १० आमदार आणा, नितीन पटेल यांना हवे ते पद मिळेल : हार्दिक पटेल\nPCMC News Team December 30, 2017\tठळक बातम्या, देश Comments Off on भाजपचे १० आमदार आणा, नितीन पटेल यांना हवे ते पद मिळेल : हार्दिक पटेल\nपिसीएमसी न्यूज – भाजपमधील किरकिरीचा पाटीदार नेता हार्दिक पटेल फायदा घेऊ इच्चीतो आहे. भाजपमध्ये नितीन पटेल यांचा सन्‍मान होत नसेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे पाटीदार नेते हार्दिक पटेल याने म्‍हटले आहे. गुजरातमध्‍ये मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्‍यातील आंतरिक वादानंतर हार्दिक यांनी नितीन पटेल यांना काँग्रेसमध्‍ये येण्‍याची …\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nPCMC News Team December 30, 2017\tठळक बातम्या, महाराष्ट्र, व्हिडीओ Comments Off on VIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nपिसीएमसी न्यूज – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार ओमप्रकाश बाबाराव ऊर्फ बच्चू कडू यांनी मुंबईत 43 लाख 46 हजार रुपये मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणूक लढविताना या मालमत्तेची माहिती आयोगाकडे सादर केली नसल्याचं समोर आलं आहे. त्यावरून काल आसेगाव पोलिसांनी आमदार बच्चू कडूं विरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/tayachya-nazretun-news/santosh-pathare-loksatta-chaturang-marathi-articles-1576496/", "date_download": "2018-10-15T22:00:24Z", "digest": "sha1:BNACRIPIBS3SCUG7VDL6UEAKDS5BCVHS", "length": 25861, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Santosh Pathare Loksatta Chaturang Marathi Articles | ‘त्या’ सर्व जणी | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nत्याच्या नजरेतून ती »\nती सतत आसपास असते. तिच्या आसपास असण्याची सवय जन्मापासूनच लागलीय.\nती सतत आसपास असते. तिच्या आसपास असण्याची सवय जन्मापासूनच लागलीय. वयाची चौऱ्याऐंशी वर्ष पार केल्यानंतरही तिचा वावर अजूनही तसाच आहे. आमच्या वडिलांनी बिऱ्हाड फिरतं ठेवलं. हिने चार शहरात संसार मांडला, कुडाच्या घरापासून- फ्लॅटपर्यंत चार शहरात आम्हा चार भावंडांचं शिक्षण पार पाडण्यात हिची सगळी ऊर्जा कामी आली. एकाच शहरात आम्हा चार जणांना चार वेगवेगळ्या शाळांमध्ये दाखल करण्याची अजब कल्पना हिच्या डोक्यात कशी यायची देव जाणे चार शहरात आम्हा चार भावंडांचं शिक्षण पार पाडण्यात हिची सगळी ऊर्जा कामी आली. एकाच शहरात आम्हा चार जणांना चार वेगवेगळ्या शाळांमध्ये दाखल करण्याची अजब कल्पना हिच्या डोक्यात कशी यायची देव जाणे पण प्रत्येक शाळेत अर्ज करून, प्रवेशाचे सगळे सोपस्कार पूर्ण करणे हिला सहज जमायचं. आम्हाला शाळेत नेणं, आणणं, आमच्या अभ्यासावर लक्ष ठेवणं, घरात ‘गुरुवार’वगळता लागणारा बाजार आणणं, रविवारची गावठी कोंबडी घरातच कापणं या सगळ्या कला तिला चांगल्याच अवगत होत्या.\nमला लागलेल्या सिनेमाच्या वेडाला हीच कारणीभूत आहे. ‘सिनेमाचा नाद खूप वाईट’, ‘सिनेमा पाहून मुलं वाया जातात’ या भाकडकथांना न जुमानता ही माझ्यासाठी आगाऊ तिकीट काढून आणायची. ‘जय संतोषी माँ’पासून ‘जवानी दिवानी’ अशी ‘वाईड रेंज’ असलेले चित्रपट हिने मला लहानपणीच दाखवले. आता घरातल्या वाईड स्क्रीनवर जागतिक सिनेमा पाहताना ही माझ्या शेजारी बसलेली असते. हिच्याकडे पाहताना मला ‘अपराजितो’मधली सवरेजया आठवते. वाढत्या वयाच्या अपूकडे कौतुकाने पाहणारी, तो पाहत असलेलं जग जाणून घेण्याची इच्छा असणारी मनस्वी सवरेजया अपू मोठा होत जातो आणि तिच्यापासून तुटत जातो हळूहळू अपू मोठा होत जातो आणि तिच्यापासून तुटत जातो हळूहळू माझंही हिच्या बाबतीत असंच झालयं का\nवडील गेल्यानंतर हिच्या कणखर स्वभावाला हादरा बसला. वडील मृत्युशय्येवर असताना तू तुझा अभ्यास कर, शेवटचं वर्ष आहे. असं हिने बजावलं नसतं तर आज मी ज्या स्थानावर आहे तिथे पोहचलो नसतो. आजही रात्री घरी यायला उशीर झाला की मनात ही काय म्हणेल याची धाकधूक असते. तिचा वावर कायम असतो घरात आणि मनातही.\nआमच्या घरात विचारांचा मोकळेपणा होताच पण तथाकथित संस्कारांची झूलसुद्धा होती. मुलगा म्हणून ही झूल बाजूला सारण्याचं किंचित स्वातंत्र्य मला मिळालं होतं. त्या चौघींसाठी मात्र ते सहजशक्य नव्हतं. थोरली तासन्तास रेडियोवरची गाणी ऐकायची. आपण जम्पिंग जॅक जितेन्द्रवर फिदा होतो हे आता तिला आठवतही नसेल. दुसरीला चटकमटक खाण्याचा शौक होता. आता ती इतरांना चविष्ट जेवण बनवून देते, पण तिच्या जिभेची चव मात्र हरवलीय.\nया चार जणींमुळे एका हाताने कणकेचं पीठ भिजवणं, वरणाला फोडणी देणं आणि मोदकाच्या कळ्या पाडणं मी शिकलो. बालपणी एकाच शहरात न स्थिरावल्यामुळे घट्ट मित्र, हक्काचं क्रिकेट व फुटबॉलचं मैदान या संकल्पनांना मी मुकलो. मात्र घरातच मला जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. घरात शिरल्यावर मी कुणाला भेटून आलोय याचा अचूक अंदाज धाकटीला यायचा. ‘नॉन व्हर्बल कम्युनिकेशन’चे पहिले धडे मी तिच्याबरोबर गिरवले. एकदा गणेशोत्सवात चुलत भावांबरोबर तीन पत्ते खेळत असताना थोरलीने पाठीत सणसणीत रट्टा हाणला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, ‘जुगारी व्हायचं का तुला’ तिच्या डोळ्यातल्या पाण्यानं माझं पत्ते खेळायचं वेड कायमच बुडवून टाकलं.\nबालपणात किती शिकलो नकळतपणे त्यांच्याकडून आमच्या या नात्यातली एक गंमत म्हणजे मला त्यांचा धाक कायमच वाटतो, पण अनेक प्रसंगात त्या माझ्या धाकात आहेत याची जाणीवही होत राहते. त्यांच्या अस्तित्वाने माझं व्यक्तिमत्त्व भारून टाकलेलं आहे. एकमेकांच्या सहवासातून व्यवहारज्ञान व संवेदनशीलता आमच्यामध्ये झिरपल्या आहेत. माझ्या वागण्या-बोलण्यातील कंगोऱ्यांचा शोध त्यांच्यापाशी येऊन संपतो.\nमलेरिया झाल्यामुळे आयसीयूत ऑक्सिजन मास्क लावून निपचित पडलेलो असताना त्यांच्या स्पर्शाने शरीरात पुन्हा धुगधुगी आली. मी डोळे किलकिले केले, या चौघींचे डोळे पाण्याने डबडबलेले. आपलं ‘असणं’ किती महत्त्वाचं आहे हे मला त्या एका क्षणाने पटवून दिलं.\nमुंबईच्या उपनगरात सुखवस्तू घरात वाढलेल्या हिने माझ्या कल्याणच्या चाळवजा इमारतीत येण्याचं मान्य केलं. घराच्या लांबी-रुंदीपेक्षा पहिल्या भेटीत मी थोडंसं वाढवून-चढवून सांगितलेल्या माझ्या कर्तृत्वाची भुरळ हिला कदाचित पडली असावी. एकमेकांना पाहण्याचा कार्यक्रम होऊन, पारंपरिक पद्धतीने आमचं लग्न झालं. सजातीय असूनही आमची जीवनशैली वेगवेगळी होती. मला पाचकळशी पदार्थाची आवड तर हिला फास्टफूड अधिक प्रिय. शिक्षणाच्या बाबतीत आम्हा दोघांचं पारडं जवळजवळ सारखंच या शिक्षणाच्या जोरावर आपल्या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालत पुढे जाण्याची माझी सुप्त इच्छा तर साऱ्या क्षमता असूनही घराला प्राधान्य देण्याचा हिचा एकमेव ध्यास या शिक्षणाच्या जोरावर आपल्या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालत पुढे जाण्याची माझी सुप्त इच्छा तर साऱ्या क्षमता असूनही घराला प्राधान्य देण्याचा हिचा एकमेव ध्यास हिच्या या ध्यासापोटी आपण घेतलेल्या शिक्षणाचा योग्य ठिकाणी वापर करावा या माझ्या मताला माझ्यापुरतंच मर्यादित ठेवावं लागलं.\nकॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याने पाच तासात आपला नवरा घरी येणार ही तिची अपेक्षा मी सपशेल फोल ठरवली. राष्ट्रीय सेवा योजना, फिल्म सोसायटीच्या कामामुळे कॉलेजच्या पाच तासानंतरचे दहा तास घराबाहेर राहण्याच्या माझ्या सवयीशी हिने खूप लवकर जुळवून घेतलं. लग्नानंतर १५ दिवसातच मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या दहा दिवसांच्या शिबिराला निघून गेलो. तिथे ही आली आणि विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकही केला. विद्यार्थ्यांचा अवतीभवती असणारा घोळका, वेळी-अवेळी येणारे त्यांचे फोन, माझ्यावर जरा अति प्रेम करणाऱ्या विद्यार्थिनींनी केलेल्या करामती, याचा हिला निश्चितच त्रास झाला असणार, पण माझ्या व्यवसायाचा भाग म्हणून तिने तो निमूटपणे सहन केला. क्वचित प्रसंगी आपल्या खमक्या स्वभावाचं दर्शनही घडवलं. भावनेच्या भरात मी वाहून जाण्याचा प्रसंगही आला. हिने आपलं सर्वस्वच पणाला लावून दिलं.\nही कॉम्प्युटरतज्ज्ञ असल्यामुळे माझं लिखाण टाइप करणं, प्रेझेंटेशन्स् बनवणं व ऑनलाइन व्यवहार करणं मी हिच्याकडे सोपवून निर्धास्त झालो. माझ्या पुरुषी आळशीपणाला हिच्या टेक्नोसॅव्ही गुणाने अधिक प्रोत्साहन दिलं. लॅपटॉपवर काम करताना आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मला वेळोवेळी हिला हाक द्यावी लागते. माझ्या लिखाणाची डेडलाईन हिला सांभाळावी लागते. अगदी मध्यरात्र झाली तरीही पेंगुळलेल्या अवस्थेत हिची बोटं लॅपटॉपच्या कीबोर्डवर चालत असतात.\nधाकटीचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी मला दबक्या आवाजात सांगितलं, मुलगी झाली. दुसरीही मुलगी झाली म्हणून मी निराश झालो असेन असं त्यांना वाटलं. त्यांच्या त्या दबक्या आवाजानं मला हसू आलं दुसरी मुलगी झाल्याचा आनंद खरंच वर्णनातीत होता. घरातल्या वंशाच्या दिव्यांमुळे आजूबाजूच्या घराची झालेली राखरांगोळी मी पाहातच होतो. अर्थात मुलगा की मुलगी असा चॉईस ठेवायचा असतो का कधी दुसरी मुलगी झाल्याचा आनंद खरंच वर्णनातीत होता. घरातल्या वंशाच्या दिव्यांमुळे आजूबाजूच्या घराची झालेली राखरांगोळी मी पाहातच होतो. अर्थात मुलगा की मुलगी असा चॉईस ठेवायचा असतो का कधी घरात बालपणीदेखील स्त्रियांचं राज्य होतं. आता या दोघींच्या जन्मामुळे ते कायम राहणार आहे. याची खात्री होऊन मी निवांत झालो. थोरलीच्या जन्मानंतर काही काळ थांबलेल्या माझ्या कवितालेखनाला पुन्हा बहर आला.\n‘घरासाठी राबते ग, अहोरात्र तुझी आई\nनीज बाळे ऐकून तू, टीव्हीवरची अंगाई.’\nअसं मी कवितेत लिहून गेलो खरा. पण आता खरोखरच अगदी झोप येईपर्यंत या दोघी टीव्ही पाहत राहतात. आई-वडिलांना गृहीत धरून परस्पर निर्णय घेण्याची वृत्ती त्यांनी आत्मसात केली आहे. एन्सीसीच्या शिबिराला निघताना आता यापुढे चार दिवस फोन करू नका, आमच्याबरोबर आमचे शिक्षक आहेत. काळजी घ्यायला, असं मला बजावायलाही या विसरत नाहीत.\nगायनाच्या परीक्षा पास होऊनही दोघींचाही जीव गायनात रमेना. त्यांनी गाणं थांबवलं. आता त्यांचा मोर्चा चित्रकलेकडे वळला आहे. कॅनव्हासपासून घराच्या भिंतीपर्यंत उत्तम चित्र दोघी काढू लागल्या आहेत. भविष्यात कोण होतील ठाऊक नाही. वर्तमान मजेत जगण्याचा मार्ग त्यांनी आपणहून शोधलाय. या सगळ्यांच्या अस्तित्वाने घर गजबजलेलं असतं, अस्ताव्यस्त झालेलं असतं. दिवसभराच्या कामात एक फोन करून चौकशी करावी एवढं भानही राहत नाही बरेचदा घरी पोहचलो की सर्वात आधी नजरेस पडतो तो यांनी केलेला पसारा घरी पोहचलो की सर्वात आधी नजरेस पडतो तो यांनी केलेला पसारा पण पुढच्याच क्षणी हातात पाण्याचा ग्लास घेऊन एकजण पुढे येते. दिवसभराचा थकवा क्षणार्धात निघून जातो- भुर्रकन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=bookcover", "date_download": "2018-10-15T21:30:14Z", "digest": "sha1:WFYCAUY2FOS4MW5VQJGAJFSGCQNEPNXG", "length": 10855, "nlines": 121, "source_domain": "anandachedohi.com", "title": "आनंदाचे डोही | e-books by Rujuta Vinod", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nमहर्षी विनोद - संक्षिप्त परिचय या छोट्या पुस्तिकेत महर्षी विनोदांविषयी माहिती दिलेली आहे. महर्षी (१९०२-१९६९) हे थोर संत, कवी, साहित्यिक, नाथ-परंपरेतील आध्यात्मिक गुरु, तत्वज्ञानी, न्यायरत्न, दर्शनालंकार, सायकोथेरपीस्ट, श्रीभगतसिंगाच्या टोळीतील क्रांतिकारक होते.\nसगुण पूजेचे महत्व सगुण पूजेचे महत्व (E-Book)जो पर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत भगवंताच्या सगुण रुपाची अर्चना व निर्गुणाविषयीचे वाचन, चिंतन व मनन करावे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुध्दा सगुण रुपाची अर्चना चालू ठेवावी, असे श्रीगोंदवलेकरमहाराजांनी सांगितले आहे. कलियुगाच्या सध्याच्या स्थितीमध्ये काही मोजकी घराणी सोडली तर कुल, कुलदेवता,...\nमहाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई माझे सद्‌गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांचे सद्‌गुरु कोण होते ते कसे होते त्यांनी महाराजांना सत्शिष्य म्हणून कसं वागवलं त्यांच्या कशा कसोट्या घेतल्या त्यांच्या कशा कसोट्या घेतल्या महाराजांनी गुरुसेवा कशी केली महाराजांनी गुरुसेवा कशी केली महाराजांवर गुरुकृपा कशी झाली महाराजांवर गुरुकृपा कशी झाली माझ्या आजेगुरुंनी महाराजांना कोणता आदेश दिला माझ्या आजेगुरुंनी महाराजांना कोणता आदेश दिला इ. मला जिज्ञासा होती. श्रीतुकामाईंबद्दल...\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/11326/", "date_download": "2018-10-15T22:34:41Z", "digest": "sha1:ARE2FHRB4O63FEIPYHP7PCFDHTBWI2FG", "length": 16152, "nlines": 133, "source_domain": "pcmcnews.in", "title": "भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर होणार आज अंत्यसंस्कार – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर होणार आज अंत्यसंस्कार\nभय्यू महाराज यांच्या पार्थिवावर होणार आज अंत्यसंस्कार\nJune 13, 2018\tठळक बातम्या, देश\nइंदूर: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. भय्यू महाराज यांनी काल 12 जून रोजी इंदूरमधल्या राहत्या घरी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती.\nदरम्यान आज सकाळी 9 ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता इंदूरमधल्या मुक्तीधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील. भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून, जीवनातील तणावातून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. दरम्यान ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे.\nभय्यू महाराज यांची आत्महत्या\nआध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी मंगळवारी 12 जून रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.\nभय्यू महाराजांची सुसाईड नोट\nअध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी इंग्रजी भाषेत एक पानी सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोट सापडली असून, आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार न धरण्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. कुणीतरी कुटुंबाची काळजी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप खचलोय. मी सोडून जात आहे, असे भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.\nकोण होते भय्यू महाराज\nभय्यू महाराज यांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये भय्यू महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्माकडे कल होता. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा शौक होता. भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली.\nPrevious ​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nNext नाणार प्रकल्पासाठी वेळ आली तर खासदारकीचा राजीनामा तोंडावर मारू : नारायण राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/9307/", "date_download": "2018-10-15T22:34:21Z", "digest": "sha1:W5P62FMBCFBUP6HMR4OBHICBPTZSXBPN", "length": 9338, "nlines": 98, "source_domain": "pcmcnews.in", "title": "अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nअजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nDecember 29, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन\nपिसीएमसी न्यूज – ‘आपला माणूस’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अभिनेता अजय देवगण सज्ज झाला आहे. अजयनं नुकतच चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे.\nपोस्टरमध्ये नाना पाटेकर बुलेटवर साध्या वेषात दिसत आहेत. हा ‘सैतान बाटलीत मावणार नाय’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर आहे. चित्रपटातील नानांचा लूक बघून नानांची व्यक्तिरेखा पोलिसांची असावी, असा अंदाज आहे. यात अजय देवगणही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.\n १५ वर्षांच्या मुलाचा ६५ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार\nNext १ जानेवारीला मुलगी जन्मल्यास ५ लाख मिळणार\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2018-10-15T21:56:03Z", "digest": "sha1:OF4BK5VZGX2CU4QSPNLJKF3X2E3E4JHD", "length": 8026, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भूसंपादनाची कारवाई सुरू असताना मंत्र्यांनी जमीन खरेदी केलीच कशी? -विखे पाटील | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभूसंपादनाची कारवाई सुरू असताना मंत्र्यांनी जमीन खरेदी केलीच कशी\nधर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर विखे पाटील यांचा सवाल\nमुंबई – धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून, तो सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे. त्यामुळे त्यांना वेळीच न्याय का मिळाला नाही, याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरूद्ध 302 दाखल करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nधर्मा पाटील यांच्या निधनानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी सरकारवर जळजळीत टीका केली. ते म्हणाले की, धर्मा पाटील यांनी विषप्राशन केल्यानंतर सरकारने वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली. एका वयोवृद्ध शेतकऱ्याने आपला जीव धोक्‍यात घातल्यानंतर सरकारला जाग येते. मग त्यापूर्वी हे सरकार झोपले होते का, अशीही संतप्त विचारणा त्यांनी केली.\nधुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन आमदार व एक विद्यमान मंत्री प्रकल्पात गेलेली जमीन खरेदी करतात. आपले राजकीय वजन वापरून तातडीने जमिनीची खातेफोडही करून घेतात. मात्र त्याचवेळी धर्मा पाटील सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रशासनाकडे हेलपाटे मारून अखेर मंत्रालयात विषप्राशन करावे लागते, हे सरकारचे मोठे अपयश असल्याची टीका विखे-पाटील यांनी केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभिवंडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, 15 गोदामे खाक\nNext articleऔरंगाबादमधील कर्करोग निदान केंद्रातील निवासी डॉक्‍टरांच्या विद्यावेतनात वाढ\nपरप्रांतीयांवरील हल्ले हा कॉंग्रेसचाच कट\nछत्तीसगढ : काँग्रेसला झटका; पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांचा भाजपप्रवेश\n#मी टू मोहिमेवर राहुल गांधींनी मांडली भूमिका\nजमिनीचे पोट हिस्से करणे होणार अधिक सोपे\nइंधनांवरील करकपात हा जुमला; लूट चालूच\nवाचा : कोणता पक्ष आहे ओपिनियन पोलमध्ये सरस \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/padmavati-name-might-be-changed-to-padmavat-278466.html", "date_download": "2018-10-15T21:09:14Z", "digest": "sha1:RUGG7BBSQVB2QO3LAYRLG5KE6D3KTXLJ", "length": 13262, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पद्मावती सिनेमाचं नाव पद्मावत होणार; पुढच्या महिन्यात रिलीज होण्याची शक्यता", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nपद्मावती सिनेमाचं नाव पद्मावत होणार; पुढच्या महिन्यात रिलीज होण्याची शक्यता\nएकामागोमाग अनेक राज्यांनी या सिनेमावर बंदी घातली होती. आता मात्र सेन्सॉर बोर्डाने पासिंग सर्टिफिकेट नाकारलाय. त्यामुळे आता पद्मावतीच्या रिलीजवर मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे.\n30 डिसेंबर : गेले काही दिवस वादात असलेल्या पद्मावती सिनेमाला आता सेन्सॉर बोर्डानेच काही बदलांसह मंजूरी देण्याचं मान्य केलं आहे. पद्मावतीचं नाव बदलून पद्मावत करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसंच ही सिनेमा पुढच्या महिन्यात रिलीज होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे.\nएकामागोमाग अनेक राज्यांनी या सिनेमावर बंदी घातली होती.\nरजपुत राणी पद्मावतीच्या जोहाराच्या कथेवर पद्मावती हा सिनेमा बेतला आहे. ही कथा पद्मावत या काव्यातून घेण्यात आली आहे. त्यामुळेच बहुतेक सिनेमाचं नाव पद्मावत ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.\nया सिनेमात राजपूतांना आणि राणी पद्मावतीला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला गेला असून पद्मावती राणीच्या वंशजांनी या सिनेमावर आक्षेप घेतला होता. राजस्थानात करणी सेनेने या विरूद्ध आंदोलनं ही केली होती. मध्य प्रदेश ,राजस्थान ,गुजरात या राज्यांनी या सिनेमांवर आधीच बंदी घतली आहे. या सिनेमाला पास करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने तज्ञांची एक टीम बसवली होती. या टीमने हा सिनेमा पाहिला. या कमिटीने चित्रपटात काही बदल करण्याची सूचना केली आहे.\nआता थिएटरमध्ये पद्मावती कधी झळकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_21.html", "date_download": "2018-10-15T22:13:29Z", "digest": "sha1:IQPS3EBPNKLGSGC24YNAZXJFTLUU2ERX", "length": 7171, "nlines": 52, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "कोटमगांव (खुर्द) जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » कोटमगांव (खुर्द) जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.\nकोटमगांव (खुर्द) जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २१ मार्च, २०१७ | मंगळवार, मार्च २१, २०१७\nकोटमगांव (खुर्द) जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.\nतालुक्यातील कोटमगांव (खुर्द) जिल्हा परिषद शाळेमध्ये नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील १ली ते ७ वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुंदर वेशभूषा करुन अप्रतिम न्रुत्य कलाविष्कार सादर करुन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शालेय परिसरात केलेली दिव्यांची रोशनाई ,पडदे पालक वर्गाचा मोठा प्रतिसाद,भरघोष बक्षीसे ,शालेय समितीचे सहकार्य,ग्रामपंचायत पदाधिकारी यांची मदत.उत्साह वाढविणारी व समाधानाची बाब होती. याप्रसंगी महिला दिनाच्या विजेत्या स्पर्धक महिला व अध्यक्ष चषक स्पर्धेतील विद्यार्थी यांना बक्षीसे व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.संमेलनाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांनी स्रि भ्रुण हत्या विरोधी व पर्यावरणा विषयी प्रबोधनपर नाटीका सादर करुन संदेश दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष विंचू तर संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय वर्पे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा सोनवणे,अनिता शिरोळे, सीमा जाधव यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी जिल्हा दुध संघाचे मा.चेअरमन शरद लहरे पा. सरपंच नामदेव माळी,उपसरपंच योगीता लहरे,शालेय समितीचे अध्यक्ष जनार्दन कोटमे, व सदस्य प्रविण लहरे ,चाँद शाह, तुकाराम पवार ,योगीता लहरे इनताज शाह, मारुती मोरे, गणपत पा.लहरे ,नानासाहेब लहरे,किसन आदमने,नंदिनी शुळ,ज्योती घोडेराव, दत्तात्रय कोटमे,नवनाथ कोटमे,बाबुराव कोटमे,गणेश लहरे,सिकंदर कादरी आदी मान्यवर व शिक्षक कुमकर सर मुजावर सर ,सोनवणे सर शिपी सर बुळे सर रणजीत परदेशी सर उपस्थित होते. आभार प्रदर्शन संजय वर्पे यांनी मानले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2013/07/31/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T21:09:34Z", "digest": "sha1:NGSNDHB4NWCQUS7AUBSSIOMPMJKEWGBI", "length": 18864, "nlines": 59, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "राखीव उद्यानाच्या कल्पनेला पार्लेकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nराखीव उद्यानाच्या कल्पनेला पार्लेकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा\nकाही कारणाने गेल्या महिन्यातील लेख ज्यांच्या वाचनात आला नसेल अशांसाठी थोडक्यात परामर्श-\nमालवीय रोडवरील दीपा बिल्डिंगसमोरील मोकळा भूखंड आता महापालिकेच्या ताब्यात असून तो उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या जागेवर शारीरिक किंवा मानसिक दृष्टया विकलांग मुलांना खेळण्यासाठी एक स्वतंत्र उद्यान/क्रिडांगण उभारण्यात यावे अशी संकल्पना यात मांडण्यात आली. सर्वसामान्य मुले ज्या मैदानांत किंवा उद्यानांमध्ये खेळतात तिथे ही मुले मोकळेपणाने, सुरक्षितपणेखेळू शकत नाहीत. अशा ‘स्पेशल’ मुलांना मनमुराद बागडण्यासाठी उपनगरांमध्ये तर सोडाच पण संपूर्ण मुंबईत एकही उद्यान नाही.\nत्यामुळे अशा प्रकारचे राखीव उद्यान पार्ल्यात सुरू करण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे. पार्ल्याच्या लोकप्रतिनिधींनीदेखील या संधीचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा.\nया भूखंडाच्या आजूबाजूचा परिसर जर बघितला तर त्यात साठये उद्यान, डॉ. हेडगेवार मैदान, वामन मंगेश दुभाषी मैदान अशा मोकळया जागांचा पार्ल्यातील मुले आणि ज्येष्ठ नागरिक उत्तम प्रकारे उपयोग करताना दिसतात. त्यामुळे या भूखंडावर पुन्हा सर्वसामान्यांसाठी उद्यान उभारण्यापेक्षा विकलांग मुलांसाठी असे एखादे वैशिष्टयपूर्ण, सर्व विशेष सोयींनी युक्त उद्यानच व्हायला हवे.\nअशा मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या अनेक शाळा पार्लेपरिसरात आहेत. या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, मार्गदर्शक, मुलांचे पालक अशा सर्वांनीच या कल्पनेचे स्वागत केले.\nगेल्या महिन्याच्या ‘आम्ही पार्लेकर’मध्ये मालवीय मार्गावरील भूखंडावर ‘स्पेशल’ मुलांसाठी राखीव उद्यान उभारण्यात यावे अशी कल्पना माडण्यात आली आणि उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला. सर्वच माध्यमांमधून म्हणजे फोन, पत्र, इमेल, फेसबुक, एसएमएस आणि प्रत्यक्ष भेटून अनेकजण या उपक्रमाला जोरदार पाठिंबा दर्शवत आहेत.\nदिशा कर्णबधीर विद्यालय, उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालय, कलबाग अपंग पुनर्वसन केंद्र, आशियाना इन्स्टीटयूट ऑफ ऑटिझम, कुमुदबेन द्वारकादास व्होरा इंडस्ट्रीअल होम फॉर ब्लाईंड वुमन, आनंदी हाफवे होम फॉर मेंटली चॅलेन्जड ऍण्ड ऑटिस्टीक चिल्ड्रन अशा पार्लेपरिसरातील शाळांमधील शिक्षकांनी व पालकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवणारी निवेदने ‘आम्ही पार्लेकर’कडे सादर केली आहेत. यातील विशेष उल्लेखनीय निवेदन आहे, उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालयाच्या 31 विद्यार्थ्यांचे.\nलोकमान्य सेवा संघाने या विषयासंदर्भात महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे एक निवेदन सादर करून उद्यानाचे आधुनिकीकरण, व्यवस्थापन आणि देखभाल याचा भार उचलण्याची तयारी दाखवली आहे. पार्ल्यातील इतर संस्थांनीही अशाच प्रकारचा पुढाकार घेऊन हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी हातभार लावणे गरजेचे आहे.\nउद्यानासाठी राखीव असलेल्या महापालिकेच्या या भूखंडावर जर विकलांगांसाठी असा विशेष प्रकल्प उभारला जायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी यासंबंधीचा ठराव पालिकेत मांडून तो मंजूर करून घेणे गरजेचे आहे आणि पार्ल्याचे लोकप्रतिनिधी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतील याची आम्हाला खात्री आहे.\nया विषयावरील पुढल्या सर्व घडामोडी ‘आम्ही पार्लेकर’ वेळोवेळी वाचकांसमोर आणेलच.\n”आमच्या मुलांना चालणे हा मुख्य शारीरिक व्यायाम गरजेचा असतो स्वत:चा तोल सांभाळून सरळ रेषेत चालणे त्यांच्यासाठी सोपे नसते पण गरजेचे असते. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीमुळे त्यांना नेणे कठीण होते. तसेच सर्व विकलांग मुलांच्या हालचाली संथ असतात त्यामुळे सार्वजनिक बागांमध्ये सामान्य मुलांशी स्पर्धा करून झोपाळा व घसरगुंडी मिळवणे त्यांना शक्य होत नाही व ती खेळाचा आनंद लुटू शकत नाहीत. त्यामुळे अशी बाग ही त्यांच्यासाठी फारच मोठी आनंदाची ठेव होऊ शकेल. – डॉ. अच्युत गोडबोले (संगणक तज्ज्ञ, लेखक)\nया जागेवर राखीव उद्यान उभारण्याची कल्पना उत्तम आहे. या प्रश्नाचा पाठपुरावा करणाऱ्या ‘आम्ही पार्लेकर’चे प्रथमत: अभिनंदन.\nया कल्पनेशी मी पूर्णपणे सहमत आहे. मानसिक व शारीरिकदृष्टया विकलांग मुलांमध्ये अंध, अपंग, मूकबधीर, मतिमंद, ऑटिस्टिक अशा अनेक प्रकारच्या मुलांचा समावेश होतो. या स्पेशल मुलांच्या गरजादेखील वेगवेगळया असतात, स्वतंत्रपणे हिंडणे, खेळणे अनेकदा कठीण असते. या सर्व बाबींचा विचार उद्यान उभारताना करणे आवश्यक आहे.\nहा परिसर पुरेसा प्रशस्त आहे त्यामुळे शक्य असल्याच या जागी एक लहानसे कौन्सेलिंग सेंटर सुरू करता आले तर त्याचा मुलांना व पालकांना खूप चांगला उपयोग होऊ शकतो. – डॉ.स्ेहलता देशमुख, माजी कुलगुरू\nही कल्पना मनापासून आवडली. अशा मुलांच्या गरजांचा संपूर्ण विचार मात्र व्हायला हवा. विशेषत: पावसाळयातदेखील ह्या जागेचा कसा उपयोग करून घेता येईल यासंबधी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. माझ्या मते या जागेवर काही छोटया खोल्या किंवा हॉल बांधला तर तिथे काही ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सुरु करता येईल. याशिवाय या उद्यानात जर शाळेप्रमाणेच प्रशिक्षित माणसं नेमता आली तर या मुलांच्या पालकांनाही थोडा मोकळा वेळ मिळू शकेल. विकलांग मुलांच्या गरजांचा विचार करताना त्यांच्या पालकांचाही विचार करता आला तर बरे होईल. – डॉ.माधवी पेठे, प्राचार्या – म.ल.डहाणूकर कॉलेज\nपालिकेच्या भूखंडावर जर विकलांग मुलांसाठी राखीव उद्यान सुरू झाले तर ती निश्चितच एक चांगली आणि अभिमानास्पद बाब होईल. या मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शालेय शिक्षणाबरोबरच खेळाचीही आवश्यकता आहे. त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणेच इतर सुविधा उपलब्ध करून द्यायलाच हव्यात. पार्ल्यातील अनेक संस्था अशा कामासाठी पुढाकार घेतील असा मला विश्वास आहे. या संबंधीचा ठराव पालिकेत मांडला जाईलच पण त्यासाठी काही विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते आणि त्यासाठी काही कालावधी लागेल याची आपण सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे. मी हा ठराव पालिकेच्या सभागृहात मांडीन व तो मंजूर करूनघेण्यासाठी निश्वितच प्रयत्न करीन. – ज्योती अळवणी, स्थानिक नगरसेविका (वॉर्ड क्र.80)\nमला ही बातमी वाचून अतिशय आनंद झाला. स्पेशल मुलांसाठी शाळा असते परंतु अशा मुलांसाठी बाग,नाचण्या बागडण्यासाठी उद्यान अथवा क्रीडांगण असावे ही कल्पना स्तुत्य आहे. – डॉ.राजेंद्र बर्वे (मानसोपचार तज्ज्ञ)\nही कल्पना अतिशय नाविन्यपूर्ण आहे. अपंग मुलांसाठी अशा उद्यानाचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. फक्त मनात आले की एवढा मोठा प्रकल्प उभारायचा तर त्यासाठी प्रचंड खर्च येईल. तो कसा उभा राहिल प्रवेशशुल्क आकारले जाईल का प्रवेशशुल्क आकारले जाईल का त्याची देखभाल करण्याची जबाबदारी कोण घेईल त्याची देखभाल करण्याची जबाबदारी कोण घेईल\nपण कल्पना खूपच चांगली आहे. ती नेटाने पूर्णत्वास न्यायला हवी. – अनुराधा गोरे, शिक्षणतज्ञ.\nराखीव उद्यानाची संकल्पना चांगलीच आहे आणि निश्चितच गरजेची आहे. अनेक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पार्ल्यात जर शारीरिक व मानसिक दृष्या विकलांग मुलांसाठी असे सर्व सोईंनी युक्त उद्यान आकाराला आले तर ते अतिशय भूषणावह ठरेल. – डॉ. कविता रेगे, प्राचार्या – साठये कॉलेज\nह्या उपक्रमाबाबत दुमत असण्याचा प्रश्नच नाही. अशा मुलांचे आपण काही देणे लागतो या भावनेतून हे साकारायला हवे. मात्र हे उद्यान उभारताना त्या त्या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या जागेचा प्रत्येक कोपरा सुरक्षित आणि सोयीसुविधांनी युक्त होईल. संपूर्ण देशातील हे प्रथम उदाहरण होऊ शकेल. – डॉ.शशीकांत वैद्य बालरोग तज्ज्ञ\n‘आम्ही पार्लेकर’ ने मांडलेली ही कल्पना ‘स्पेशल’ मुलांच्या जडणघडणीसाठी खूप महत्त्वाची आहे. अशा प्रकारचे राखीव उद्यान उभारण्यासाठी पार्ल्यातील सुसंस्कृत समाजाने पुढाकार घेणे स्वाभाविकच आहे. या प्रकल्पाला माझ्या शुभेच्छा – सचिन खेडेकर अभिनेता\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/596/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8", "date_download": "2018-10-15T22:31:07Z", "digest": "sha1:J7FU5L37BQRCZOJEP3FMTMISEYY35CRB", "length": 7903, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशिवडे गावातील समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची संघर्षयात्रेने घेतली भेट\nसिन्नर तालुक्यातील शिवडे गावातून प्रस्तावित समृद्धी महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी ज्याठिकाणी जमीन अधिग्रहण सुरु आहे, तेथील सर्व शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. तरिही सरकार दडपशाही मार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करत आहे. आज शेवडे येथे संघर्षयात्रा आली असता विरोधी पक्षातील सदस्यांनी या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच शेतकरी कर्जमाफी हा संघर्षयात्रेचा उद्देश असला तरी शेतकऱ्याच्या कोणत्याही प्रश्नाबाबत त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहू, जबरदस्तीने चाललेल्या या जमिन अधिग्रहणाबाबत सरकारविरूद्ध लढा देऊ, असा विश्वास सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे आणि विरोधी पक्षातील अन्य नेते उपस्थित होते.\nधनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली अजित पवार यांची भेट ...\nमंगळवेढा येथील सभेत धनगर आरक्षणाबाबत सकल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली व त्यांना धनगर आरक्षणाबाबत निवेदन दिले. आम्हाला राज्यात सत्ता दिल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन भाजप नेत्यांनी गेल्या निवडणुकांच्या काळात दिले होते. आज भाजपचे सरकार येऊन अडीच वर्षे झाली तरी धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे धनगर समाजात तीव्र नाराजी असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. धनगर समाजाच्या व्यथेची ...\nइगतपुरी येथे संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी बैठक ...\nशेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी सुरु असलेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेत सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ तारखेपासून सुरू होत असून १७ व १८ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात यात्रा पोहोचणार आहे. नाशिकमधील संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी व पूर्व तयारीसाठीची एकत्र बैठक राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष रव ...\nसंघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची मंगळवारी शहापूर येथे होणार सांगता ...\nविरोधकांच्या संयुक्त संघर्षयात्रेला शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभत असून शेतकरी कर्जमाफीची मागणीने राज्यभरात जोर धरला आहे. ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये तसेच शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान शेतकरी आपल्या व्यथा मांडत असून, त्यांच्या मागण्यांसाठी निघालेल्या संघर्षायात्रेत सहभागी होत आहेत. नाशिक जिल्ह्यात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मंगळवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता याबाबत नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधण्यात येणार आहे. मंगळवारी घोटी व शहापूर येथे जाहीर सभांनंतर संघर्षयात्रेच्या दुस ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/workers-factories-security-15080", "date_download": "2018-10-15T21:42:05Z", "digest": "sha1:2M5TSL64W5CTWLFAHARN6KXQZFQRACK3", "length": 16838, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "workers in factories security कारखान्यांमध्ये कामगार सुरक्षेची ऐशीतैशी | eSakal", "raw_content": "\nकारखान्यांमध्ये कामगार सुरक्षेची ऐशीतैशी\nबुधवार, 2 नोव्हेंबर 2016\nसेफ्टी ऑडिटला मालकांची टाळाटाळ; राज्य सरकारची अनास्था\nमुंबई - सुरक्षेबाबत ठोस उपाययोजनांचा अभाव, फायर व सेफ्टी ऑडिटबाबत मालकांची टाळाटाळ आणि राज्य सरकारची अनास्था यामुळे कारखान्यांतील कामगार जीव मुठीत घेऊन जगण्याची लढाई लढत आहेत. अशा परिस्थितीत कामगार सुरक्षेच्या अटी आणि शर्ती पूर्ण केल्याशिवाय नव्या कारखान्यांना परवाने देऊ नयेत, अशी मागणी कामगारनेते करीत आहेत.\nसेफ्टी ऑडिटला मालकांची टाळाटाळ; राज्य सरकारची अनास्था\nमुंबई - सुरक्षेबाबत ठोस उपाययोजनांचा अभाव, फायर व सेफ्टी ऑडिटबाबत मालकांची टाळाटाळ आणि राज्य सरकारची अनास्था यामुळे कारखान्यांतील कामगार जीव मुठीत घेऊन जगण्याची लढाई लढत आहेत. अशा परिस्थितीत कामगार सुरक्षेच्या अटी आणि शर्ती पूर्ण केल्याशिवाय नव्या कारखान्यांना परवाने देऊ नयेत, अशी मागणी कामगारनेते करीत आहेत.\nवर्षभरात डोंबिवली, लोटे, कुरकुंभ, जळगाव आदी औद्योगिक वसाहतींतील रासायनिक कंपन्यांमध्ये भीषण स्फोट झाले. त्यात अनेक कामगारांना जीवही गमवावा लागला. डोंबिवलीतील स्फोटामुळे घातक रसायने (हॅझर्डस केमिकल्स) तयार करणाऱ्या कंपन्यांमधील सुरक्षा यंत्रणेतील फोलपणा उघड झाला; तसेच तेथील रहिवाशांच्या जीवाला किती धोका आहे, याचीही चर्चा झाली. या पार्श्‍वभूमीवर नव्या कारखान्यांना परवाने देताना सरकारने सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्यावे, अशी मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञ करीत आहेत.\nराज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये शेकडो रासायनिक कंपन्या आहेत. तेथे कामगारभरती करताना कामगारांना सुरक्षेचे प्रशिक्षिण देणे आणि त्याच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक त्या साधन-सुविधा देणे आवश्‍यक असल्याचेही कामगार नेत्यांचे म्हणणे आहे.\nकारखान्यांचे निरीक्षण बॉयलर्स, वीज यंत्रणा, यंत्रे यांच्यापुरतीच मर्यादित न राहता सरकारी अधिकाऱ्यांनी भट्टी, हेवीड्युटी मशिन्स यांचीही तपासणी केली पाहिजे, असे मत एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी व्यक्त केले. मालकांनी हेल्मेट, चष्मे, ग्लोज, सेफ्टी जॅकेट यांसारखी सुरक्षेविषयक साधनसामुग्री कामगारांना पुरविणे आवश्‍यक आहे. राज्यात कारखान्यांमध्ये जवळपास दीड कोटी कामगार आहेत. छोट्या मोठ्या कंपन्यांबरोबरच बांधकाम क्षेत्रातही मोठ्या संख्येने स्थलांतरीत कामगार काम करतात. बहुतांश ठिकाणी त्यांच्या सुरक्षेची हेळसांड होत असल्याने कामगारांना जीवाची किंमतही मोजावी लागते, अशी खंतही साळुंखे यांनी व्यक्त केली. कामगारांना सर्वोत्तम सुविधा दिल्यास उत्पादनाचा दर्जा वाढेल व उत्पादकतेत वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.\n- कारखान्यांना परवानगी देताना सुरक्षेला प्राधान्य\n- कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी\n- कामगारांना ठराविक कामाचे तास, योग्य वेतन\n- प्रत्येक कामगाराला विमा\n- दर महिन्याला सुरक्षेविषयी मार्गदर्शन-प्रशिक्षण\n- दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना भरपाई देण्याबाबत सुस्पष्ट धोरण\n- अंबरनाथमधील मोरिवली एमआयडीसीत स्फोट, एकाचा मृत्यू\n- डोंबिवलीतील प्रोबेस केमिकल कंपनीत स्फोट, पाच कामगार मृत्युमुखी\n- जळगाव एमआयडीसीतील सिद्धार्थ केमिकल कंपनीत स्फोट\n- कुरकुंभ एमआयडीसीतील इटर्निस फाईन केमिकल कंपनीत स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू\n- लोटे एमआयडीसीतील नंदादीप केमिकल कंपनीतील स्फोटात एका कामगाराचा मृत्यू\nउत्पादन करणाऱ्या मूळ घटकाला म्हणजेच कामगाराला सुरक्षा देण्याबाबत आणि त्याच्या हक्कांबाबत सुस्पष्ट धोरणे नाहीत. बांधकाम आणि रसायन उद्योगात कित्येक कामगारांचे अपघाती मृत्यू होतात; मात्र त्याची नोंद नैसर्गिक मृत्यू म्हणून केली जाते. परिणामी मृत कामगाराच्या वारसाला लाभांपासून वंचित राहावे लागते. सरकारने याची गंभीर दखल घेऊन कामगार कायद्यांमध्ये दुरुस्त्या करणे किंवा नवे कायदे करणे आवश्‍यक आहे. तसेच सरकारचे कामगारविषयक धोरणही पारदर्शक हवे.\n- उदय भट, कामगार नेते\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\n#BMCissues मुंबईत पाण्याचा काळा बाजार\nमुंबई - एकीकडे ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे नागरिक हैराण होत असताना आता त्यांना पाणीटंचाईचेही चटके जाणवू लागले आहेत. उपनगरांतील झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याचा...\n'ऑनलाइन मद्य धोरणाचा विचार नाही'\nमुंबई - राज्यात ऑनलाइन मद्यविक्रीचे धोरण आखण्याचा सरकार विचार करत नाही. अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्य...\nनवी मुंबई - शहरात दिवस-रात्र उकिरड्यावर मूषक नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांवरून स्थायी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-15T20:58:40Z", "digest": "sha1:V5OTUGLAD7YRGIC6T5VJCBYV7C2ANJF3", "length": 4665, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इस्रायलचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इस्रायलचे पंतप्रधान\" वर्गातील लेख\nएकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/9?page=14", "date_download": "2018-10-15T21:13:47Z", "digest": "sha1:BQJAENYC2VJXQQJ2MX2TCMQYA37ER3MM", "length": 6453, "nlines": 150, "source_domain": "mr.upakram.org", "title": "धर्म | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएके दिवशी दस्तुरखुद्द प्रत्यक्ष परमेश्वरच एका वैज्ञानिकासमोर उभे राहून\n\"मी परमेश्वर, श्रृष्टीकर्ता आहे. या जगाचा कर्ता करविता आहे. मी या जगात काहिही करू शकतो. तुला पहायचे आहे का\nमहाराष्ट्रातले संत कोण म्हणून विचारले तर आपण ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम वगैरे नावे पटकन सांगू शकाल. पण\nखंडेरायाचा गड. वाट चढी. म्हणून दर्शनाला निघालेला गडावर निघालेला हा वाघ्या वाईच थांबला आणि निवांत झोपलेल्या आजीबाई शेजारी बसला.\nकॅमेरा - मोबाईलचा साधा :)\nस्थळ: मल्हार देवरगुड्डा, ता. राणीबेन्नूर, जि. धारवाड, कर्नाटक.\nफोर्थ डायमेन्शन - 31\nगार्गी अजून जिवंत आहे...\nआज अचानक मंगला आठलेकर यांचं \"गार्गी अजून जिवंत आहे\" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी.\nशंकराचार्यांच्या \"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या\" या तत्त्वज्ञानाचा परिणाम अध्यात्मावर आणि भारतीय लोकांवर पडल्याने ते निष्क्रीय झाले अशी विचारसरणी एका लेखात व्यक्त झाली होती. त्यावर प्रतिसाद दिला आहेच.\nनामसंकीर्तन साधन पैं सोपें |\nनामसंकीर्तन साधन पै सोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/621/'%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%80'%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9A'%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0'_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_-_%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2018-10-15T20:59:35Z", "digest": "sha1:YMB2CSYR4EGZMCBAK5MEWIYZ52BLNJKY", "length": 8344, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\n'तूरी'च्या संकटाला च'तूर' मुख्यमंत्री जबाबदार - धनंजय मुंडे\nतुरखरेदीच्या संदर्भातील राज्य शासनाची भूमिका म्हणजे केवळ नियोजनाचा अभाव नाही, तर शेतकऱ्यांचा जाणीवपूर्वक चालवलेला छळ आहे. २२ एप्रिलला राज्यातली तूरखरेदी केंद्र अचानक बंद करुन शासनानं शेतकऱ्यांवर 'सुलतानी' संकट आणलं. त्यानंतर काढलेल्या तूरखरेदीच्या शासन निर्णयात शेतकऱ्यांवर अनेक जाचक अटी लादून, फौजदारी कारवाईची धमकी देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या तूरखरेदीचा कुठलाही इरादा नसल्याचे संकेत दिले आहेत, तुरीच्या संकटाला च'तूर' मुख्यमंत्री जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.\nशासनाने तूरखरेदीच्या शासननिर्णयातील जाचक अटी रद्द करुन सुधारित शासननिर्णय तात्काळ जारी करावा, तसेच शेतकऱ्यांना हमीभावावर प्रतिक्विंटल ४५० रुपये बोनस देऊन आठ दिवसात तूरखरेदीची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी आज केली.\nराज्यात तूरखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचे सुरु असलेले हाल व त्यासंदर्भात विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर व अकार्यक्षम, बेजबाबदार कारभाराचे वाभाडे काढले.\nसरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही - अजित पवार ...\nमोठमोठ्या उद्योगपतींना हजारो कोटींचे कर्ज हे सरकार माफ करीत असून, शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नाहीत. सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले, निलंबन करण्यापेक्षा विरोधातील विधिमंडळातील सर्व आमदार राजीनामे देतील, परंतु शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. विरोधकांची संघर्षयात्रा रविवारी मोहोळ येथे पोहोचली, त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष् ...\nआगीमध्ये घर गमावलेल्या ऊसतोडणी मजुरांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली भेट ...\nसंघर्षयात्रेच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी (एच) गावातील ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्या सोमवारी आगीत जळून खाक झाल्या. हे वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ऊसतोडणी मजुरांची विचारपूस केली. या आगीत ३१ झोपड्यांची राख झाली तर सात शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या तसेच मालमत्ता हानीदेखील झाली. या दुर्दैवी कुटुंबांना मदत व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तटकरे ...\nराज्यात अजून किती आत्महत्या झाल्यानंतर सरकारची सहनशीलता संपणार – अजित पवार ...\nनाशिकमधील मनमाड येथे रविवारी एका युवकाने आणि आज निबांयत येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अजून किती आत्महत्या झाल्यानंतर सरकारची सहनशीलता संपणार असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. ते आज मालेगाव येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते. नाशिकमधील शेतकऱ्यांची अवस्था आज फार वाईट झाली आहे, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आहेत. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. ते आज मालेगाव येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते. नाशिकमधील शेतकऱ्यांची अवस्था आज फार वाईट झाली आहे, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आहेत. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का भाजपला शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ते कळत नाही का भाजपला शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ते कळत नाही का अशई खंत त्यांनी व्यक्त केली.नाशिकमध्ये क ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2015/04/30/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T21:51:45Z", "digest": "sha1:GLOOBAGUL3ETMFVIGW2SW5GE767O5S6L", "length": 29896, "nlines": 63, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "पार्ल्याचे वैद्यकीय चित्र | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nमुंबईतील इतर उपनगरांच्या तुलनेत विलेपार्ले तसे स्वच्छ उपनगर येथे सुविद्य लोक जास्त प्रमाणात राहतात. आर्थिक स्थितीही इतरांच्या तुलनेत चांगली आहे. मग अशा ठिकाणी वैद्यकीय सुविधा व नागरिकांचे आरोग्यही इतर उपनगरांच्या तुलनेत चांगले असले पाहिजे. नाही का येथे सुविद्य लोक जास्त प्रमाणात राहतात. आर्थिक स्थितीही इतरांच्या तुलनेत चांगली आहे. मग अशा ठिकाणी वैद्यकीय सुविधा व नागरिकांचे आरोग्यही इतर उपनगरांच्या तुलनेत चांगले असले पाहिजे. नाही का रस्त्यावरील कचराकुंड्या, गटारे याबाबत जागरूक असणारे पार्लेकर बाराही महिने मलेरिया, डेंग्यूचे रूग्ण का रस्त्यावरील कचराकुंड्या, गटारे याबाबत जागरूक असणारे पार्लेकर बाराही महिने मलेरिया, डेंग्यूचे रूग्ण का कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग, क्षयरोग यांचेही प्रमाण रोज वाढतेच आहे. यासंबंधी विचार करणे गरजेचे आहे.\nटपरीपासून फाव्हन स्टार हॉटेलपर्यंत विविधता असलेले हे उपनगर पण वैद्यकीय सेवांचा विचार करता, सर्व सोयी एका जागी मिळणाऱ्या चांगल्या रूग्णालयाचा अभाव हे इथले एक मोठे वैगुण्य आहे. अशा रूग्णालयासाठी नानावटी, ब्रम्हकुमारी अथवा सेव्हन हिल्सपर्यंत पळावे लागते. पार्ल्यातील त्यातल्या त्यात मोठी रुग्णालये म्हणजे सदानंद दणाईत रूग्णालय (जीवन विकास केंद्र) व बाबासाहेब गावडे रुग्णालय. पण ही दोन्ही “ए’ ग्रेडमध्ये मोडत नाहीत. जीवन विकासमध्ये वाजवी दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. तरी पूर्वी श्री. दणाईत सर्व व्यवहारांमध्ये जातीने लक्ष घालत. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता ते कमी झाल्यापासून रुग्णालयात काहिसा ढिसाळ कारभार, निर्णयास विलंब आदी त्रुटी जाणवत आहेत, अशी तक्रार तेथील रूग्ण व नातेवाईकांकडून ऐकायला मिळते. गावडे रूग्णालय महानगरपालिकेच्या जमिनीवर उभे असले तरी “सामान्य माणसाला परवडणारे हे रूग्णालय नाही’ असाच सूर पार्ल्यातील नागरिकांकडून ऐकू येतो. पार्ल्यात मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय लोकांबरोबरच निम्न आर्थिक गटातील नागरिकही मोठ्या प्रमाणात राहतात. अशा लोकांसाठी किफायतशीर वैद्यकीय सुविद्या उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे.\nखाजगी रूग्णालयात औषधोपचार उत्तम असले तरी खर्चाचा बोजा मोठाच असतो. शिवाय पार्ल्यातील जागांच्या वाढत्या किंमतींमुळे प्रत्येक रूग्णालय म्हणजे कोंबडीचे खुराडे बनत चालले आहे. महानगरपालिकेचे शिरोडकर रूग्णालय पाडल्याने सध्या वाजवी दरातील प्रसूतिगृहही उपलब्ध नाही. या रूग्णालयातील आरएमओ मुख्यत: आयुर्वेदिक अथवा अन्य पदवी/पदवीका घेतलेले आहेत. रुग्णांवर ऍलोपथीनुसार उपचार करणाऱया या रुग्णालयात एमबीबीएस झालेले आर.एम.ओ. नसणे ही मोठी त्रुटी आहे.\nवैद्यकशास्त्रातील प्रगतीने मनुष्याचे आयुष्मान वाढले व एक नवा प्रश्न उभा राहिला तो घरातील वयोवृद्धांचा. आज अनेक घरातल्या वृद्ध व्यक्ती बरेचदा एकाकी असतात. त्यांची सुरक्षा, एकटेपणा यातून निर्माण झालेल्या मानसिक समस्या पार्ल्यात फार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. एकटेपणामुळे येणारे वैफल्य घालवायला वृद्धांना बाहेर पडणेही कठीण होत चालले आहे. अरूंद रस्ते, वाढती वाहतूक समस्या, वृद्धांना बसायला अपूऱ्या जागा, बागा यामुळे त्यांना घरात कोंडून राहणे भाग पडते. शिवाय या वयात होणारे पक्षाघात, डिमेंशिया, सांध्यांची दुखणी, हृदयविकार, रक्तदाब, मधूमेह आहेतच. त्यांच्यासाठी खरेतर चांगल्या केअरसेंटरची आवश्यकता पार्ल्यात निर्माण झाली आहे. पण जागा हा यातील फारच मोठा अडसर आहे.\nतरूण मुलामुलींचे शिक्षण व करीअर मधील स्पर्धा यामुळे लग्नाचे वय वाढत चालले आहे. वाढती वये, मानसिक ताण व अनियमित कामांच्या वेळा यामुळे मोठ्या प्रमाणावर विवाहविषयक, तसेच संततीसंबंधी प्रश्न वाढत आहेत. मुलांना येणारा एकलकोंडेपणा, पालकांच्या अतिरेकी अपेक्षा, स्वत:च्या मुलांची क्षमता न जोखता त्यांच्यावर टाकले जाणारे दडपण यात मुले व पालक दोघांचेही मानसिक स्वास्थ ढासळते आहे. घरी राहण्याऱ्या व बराच काळ टिव्ही बघणाऱ्या स्त्रीवर्गामध्ये ओव्हेरीयन सिस्ट व अनियमीत मासिकपाळीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. लठ्ठपणा हा प्रश्न तर सर्वांनाच, विशेषत: मुले व तरूण वर्गात फारच मोठ्या प्रमाणावर आहे.\nया सर्व बाबींचा विचार करता पार्ल्याचे आरोग्य उत्तम आहे असे तर आपण नक्कीच म्हणू शकत नाही. काही आरोग्यपूर्ण उपाययोजना करणे आपल्या हातात आहे असे वाटते. राहते घर, इमारत व रस्त्यांवरील स्वच्छतेबाबत दक्ष राहणे, पाण्याचा योग्य वापर करणे, स्वत:च्या व मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत दक्ष राहणे, घरातील व आजुबाजुच्या वृद्धांशी स्नेहपूर्ण वागणूक ठेवणे यातून आपण पार्ल्याचे आरोग्य “सरासरी ठीक’ आहे या शेऱ्याकडून “बहुतांशी उत्तम व आनंदी आहे’ याकडे नक्कीच नेऊ शकतो. यासाठी समस्त डॉक्टरवर्ग आपल्याला साथ देईलच पण आमचे नगरसेवक व इतर राजकिय नेतृत्त्व यात थोडे लक्ष घालून रक्तपेढी, उत्तम रुग्णालय विलेपार्ल्यात यावे म्हणून प्रयत्न करेल काय\n– पार्ल्यातील आरोग्यसेवांविषयी थोडक्यात ड्ढ\nमहानगरपालिकेचे व्हि.एन. शिरोडकर प्रसुतीगृह\nसध्या हे हॉस्पिटल पुनर्बांधणीसाठी पाडलेले असून नेहरू रोडवरील महानगरपालिकेच्या दवाखान्यात गायनॅक, जनरल व पिडीऍट्रीक (लहान मुलांसाठी) ओपीडी, कुटुंबनियोजन केंद्र व लसीकरण यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र प्रसूतीसाठी अथवा इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी कूपर हॉस्पिटल किंवा बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पीटल (जोगेश्वरी) येथेच जावे लागते. सदर हॉस्पिटल सहा मजली करण्याचा पालिकेचा मनोदय असून त्यात सोनोग्राफी, लॅब, आदि जुन्या सुविधांसमवेतच वाढीव सुविधा होण्याची शक्यता आहे. मात्र त्याबद्दलची अधिकृत माहिती कोणाकडेच उपलब्ध नाही. डॉ. शिरोडकर सूतिकागृहाखेरीज पालिकेतर्फे नेहरू रोड व अजमल रोडचे दवाखाने व शहाजी रोडवरील आयुर्वेदिक दवाखाना हे उपलब्ध आहेत. याशिवाय सर्व झोपडपट्टी अथवा बैठ्या चाळी भागांमधे घरोघर जाऊन ओपीडी घेतली जाते व रक्ताच्या चाचण्या केल्या. जातात जास्त करून या फेर्या पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासाठी केल्या जातात. सध्या पार्ल्यात वाढलेल्या डेंग्यू व मलेरीयामागील कारणात गटारे, अस्वच्छता याबरोबरच अनेक सोसायट्यांतील बंद फ्लॅटमधील पाणीगळतीकडील दुर्लक्ष तसेच टाक्यांचे वाहून जाणारे पाणीही आहे. याबाबत सोसायट्या सहकार्य करत नाहीत अशी प्रतिक्रिया मेडीकल ऑफिसर डॉ. भूषण पाटिल यांनी दिली.\nश्री लक्ष्मीबेन धरमसी करसन गाला डोळ्यांचे हॉस्पिटल\nमालवीय रोडवरील हे हॉस्पिटल वाजवी दरातील डोळ्यांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. मोतीबिंदू, काचबिंदू व डोळ्यातील तिरळेपणावर येथे उपचार होतात. सकाळी 9 ते 10.30, 1 ते 3 व संध्या 3 ते 4 अशा तीन पाळ्यांत रूग्णांवर उपचार होतात. हे हॉस्पीटल जैन समाजातर्फे चालवले जात असले तरी ते सर्वांसाठी खुले आहे.\nविलेपार्लेपूर्व बाजूला एकही “टर्शरी केअर हॉस्पीटल’ (ज्यात सर्व सुविधा उपलब्ध आहेत व जे सर्व प्रकारचे रूग्ण हाताळते) नाही. विलेपार्ल्यातील लोकांना यासाठी पश्चिमेचे “नानावटी हॉस्पीटल’च गाठावे लागते. येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. बायपास, कॅथलॅब, ऍन्जोप्लास्टी याबरोबरच पेट सिटी, एमआरआय, स्ट्रेस टेस्ट आदि सर्व प्रकराची वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. कॅन्सर पेशंटसाठी वेगळा विभाग ज्यात केमोथेरपी, रेडिएशन व लिनियर ऍक्सीडरचीही सुविधा आहे. प्लास्टिक सर्जरीचीही सोय इथे आहे. साडेतीनशे बेडसची सोय असलेल्या या हॉस्पिटलची स्वत:ची रक्तपेढीही आहे. पार्ल्यातील “सोबती’, “विसावा’ अथवा “मराठी मित्र मंडळा’तर्फे दाखल झाल्यास रूग्णांना बिलावर 10 टक्के सवलतही मिळते असे नानावटी हॉस्पिटलचे मॅनेजमेंट ऍडव्हायजर प्रमोद लेले यांनी सांगितले.\n“सदानंद दणाईत हॉस्पिटल’ गेली अनेक वर्षेअत्यंत वाजवी दरात पार्लेकरांना वैद्यकीय सुविधा पुरवत आहे. हॉस्पिटलची स्वत:ची ऍम्ब्युलन्स सेवा व मेडीकल स्टोअरही आहे. अनेक दुर्मिळ औषधेही तेथे मिळतात. पॅथॅलोजीच्या सर्व टेस्ट, एमआरआय, सिटी स्कॅन, डायलेसिस, सोनोग्राफी, 2डी इको, इसीजी एक्स-रे आदि बहुतेक सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.\nसरकारी अनुदान न घेताही अतिशय वाजवी दरात ओपीडी व इतर वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. पूर्वी येथे रक्तपेढीही उपलब्ध होती त्यामुळे किडनी ट्रान्सप्लान्ट सारखी मोठी ऑपरेशन्सही येथे होऊ लागली होती. परंतु सरकारी अधिकाऱ्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून ती बंद करावी लागली असे डॉ. बी.एच.पांडे यांच्याकडून समजले.\nपार्ला मार्केटस्थित बाबासाहेब गावडे हॉस्पीटल 35 बेडचे आहे. इसीजी, इइजी, 24 तास पॅथॅलॉजी, 2डी इको, स्ट्रेस टेस्ट, सोनोग्राफी, मॅमोग्राफी आदी सोईंबरोबरच लहान मुलांसाठी सहा बेडचे एनआयसीयु (काचेच्या पेट्या) उपलब्ध आहे.\nविलेपार्ल्यातील वैद्यकीय सुविधांमधील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे रक्तपेढीची कमतरता. रुग्णास रक्ताची गरज लागल्यास नानावटी किंवा ब्रम्हकुमारी या पश्चिमेच्या हॉस्पिटलच्या रक्तपेढ्या त्यातल्या त्यात जवळच्या. त्यामुळे रूग्णांचा होणारा खोळंबा व नातेवाईकांची होणारी धावपळ ही नेहमीचीच. पुन्हा हे रक्त रास्त दरात मिळत नाही. रक्तपेढी सुरू होण्यासाठी तीन अडचणी पार्ल्यात दिसून येतात जागा, भांडवल व इच्छाशक्ती रक्तपेढीसाठी लागणारी मोठी जागा, त्यासाठी मोठे भांडवल या अडचणी आहेतच. रक्तपेढीसाठी ती हॉस्पिटलला जोडलेली असणे ही एक महत्त्वाची अट आहे. आरोग्य खात्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सदानंद रूग्णालयाची रक्तपेढी काही वर्षांपूर्वी बंद पडली व त्यामुळे तेथे वाजवी किंमतीत होणारी किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही बंद पडली. गावडे हॉस्पिटलला अजुनतरी परवानगी मिळत नसल्याचे सांगण्यात आले. तर शिरोडकरच्या तळघरात ही सोय व्हावी यासंबंधीचा प्रस्ताव विनानिर्णय पडून आहे. डॉ. संजय जाधव यांनी खूप प्रयत्न करूनही रक्तपेढी सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरचे सुशील देशपांडे अजूनही रक्तपेढी सुरू होण्यासाठी धडपडत आहेत. महापालिका सध्या नव्या रक्तपेढ्या सुरू करण्यासाठी उत्सुक आहे असे समजते. याचा फायदा पार्ल्याचे लोकप्रतिनिधी घेतील का\nसर्व प्रकारची जेनरीक औषधे येथून पुरवली जातात. पार्क रोडवरील त्यांच्या ऑफिसमधे प्रथम नोंदणी करून औषधे मिळतात मात्र त्याचा फायदा म्हणावा तेवढा अजूनही घेतला जात नाही.\nफॅमिली डॉक्टर संकल्पना नष्ट होण्याच्या मार्गावर\nपार्ल्यातच नाही तरी पूर्वी सर्वच ठिकाणी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना महत्त्वाची मानली जात असे. रुग्णांचा त्यांच्यावर विश्वास होता. लहानमोठी आजारपणे, दुखापत यासाठी फॅमिली डॉक्टरकडेच लोक जात. पण आज ही संकल्पना संपत आली आहे. आज पार्ल्यात कार्यरत मोजक्या फॅमिली डॉक्टरांमधे बहुतेक 60च्या वयोगटातील आहेत. त्यापैकी घरी व्हिजिट देणारे दोनतीनच आजकाल अनेक आयुर्वेदिक, होमिओपाथी, युनानी शाखांचे डॉक्टरही ऍलोपाथीची औषधे देतात, पण मृत्युचे प्रमाणपत्र देण्याला नकार देतात. पार्ल्यातील लोक स्वत:ला विद्वान समजत असल्याने ते अनेकदा गरज नसतात वेगवेगळ्या तपासण्या करणे, स्वत:च औषधोपचार करण्याचे ठरवतात. तसेच प्रत्येक लहानसहान आजारासाठी आज सर्वांना स्पेशालिस्ट लागतात. त्यातून वाढणाऱ्या खर्चामुळे संपूर्ण डॉक्टरीपेशाला नावे ठेवतात. अनेक घरात मुले परदेशी स्थायिक आहेत. हे लोक फोनवरून डॉक्टरना त्यांच्या पालकांची काळजी घेण्यास सांगतात पण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. अनेक वेळा त्या पेशंटच्या हॉस्पिटलच्या खर्चाची जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे नविन पिढी एमबीबीएस होऊन फॅमिली डॉक्टर होण्यास तयार नाही. त्यात जागांच्या वाढणाऱ्या किमती त्यांना वाजवी दरात प्रॅक्टीस करणे अवघड करत आहे. फॅमिली डॉक्टरांची ही शेवटची पिढी हेच आजचे वास्तव आहे.\n– डॉ. सुहास पिंगळे\nचांगल्या घरातील लोकही आजारी\nहल्ली पार्ल्यात बाराही महिने मलेरिया, डेंग्यूचे रूग्ण सापडत आहेत. झोपडपट्टीतील नाले, घरांवरील ताडपत्र्या, त्यात साठणारे पाणी हे कारणीभूत आहेतच. पण घरांतील फिशटॅंक, कारंजी, फुलदाण्या व इतर भांड्यांतील पाणी न बदलणे यामुळे डासांचे प्रमाण वाढते आहे. तसेच तरूण वर्गातील वाढते डाएटचे प्रमाण, जंकफुड खाण्याची आवड, मैदानी खेळांचा अभाव यामुळे नवी पिढीत एकतर काडीपैलवान असतात नाहीतर ओव्हरवेट तरी. पण दोन्ही प्रकारात आयर्न, कॅलशियमचे प्रमाण कमीच आढळते. योग्य आहार मिळण्याची कौटुंबिक व आर्थिक क्षमता असूनही तरूणवर्गाचे हिमोग्लोबीन बरेच कमी दिसते. त्यामुळेच वाढत्या गर्दीत लागण होऊन क्षयरोगाचे प्रमाण चांगल्या घरातील व्यक्तीमधे वाढते आहे ही चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प, रस्ते खणणे व गटाराच्या पाईपमधील गळती यामुळे एकाएका विभागातून एकाच प्रकारचे संसर्गीत रूग्ण येत आहेत. ह्या कामांवर महानगरपालिकेच्या अधिकारीवर्गाचे व नगरसेवकांचे लक्ष असणे जरूरी आहे. रूग्णास रक्त लागले की फार धावाधाव होते अशावेळी प्रत्येक सोसायटीने आपापली रक्तदान करणाऱ्यांची यादी बनवली तर ते फार फायद्याचे होईल.\n– डॉ. मेधा शेट्ये\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://flammor.com/?p=422&hl=mr", "date_download": "2018-10-15T21:11:26Z", "digest": "sha1:TMMRVQYDZ62P6A5LLMQTEBAWDLQCXN4T", "length": 23391, "nlines": 163, "source_domain": "flammor.com", "title": "यरुशलेम आणि मंदिर माउंट साठी लढाई - आह í | Flammor - profetisk tidskrift", "raw_content": "\nयरुशलेम आणि मंदिर माउंट साठी लढाई - आह í\nयरुशलेम आणि मंदिर माउंट साठी लढाई - आह í\nयरुशलेम आणि मंदिर माउंट साठी लढाई - आह í\n\"यरुशलेम, जे परमेश्वराने सर्व इस्राएल लोकांचा नगरांमधून निवडले आहे शहर, तेथे त्याचे नाव ठेवले.\" 1 इति. 12: 13\nत्यानंतर इस्राएल गाझा बर्याचदा सोडू नवीन गोल लढण्यासाठी करण्यासाठी त्याचा आवाज नाही. आम्ही लांब खरोखर, यरुशलेम, मुख्य उद्देश आहे जे माहीत आहे की. या काळात विविध स्टेटमेन्ट उदयास आला आणि तो अजूनही दिसते.\nउदाहरणार्थ, आपण पॅलेस्टिनी पंतप्रधान अहमद Queri ऑगस्ट मध्ये गाझा पट्टी खाली नंतर लवकरच काय म्हणाला पुनरुत्पादित करू शकता: \"यरुशलेम साठी लढाई सुरु आहे, आणि तो एक धोकादायक युद्ध आहे.\"\nएक विचारू शकता यरुशलेम अशा एक मोठा फरक आहे का आम्ही या प्रश्नाचे उत्तर आहे, तर आम्ही आध्यात्मिक आकारमान हे समाविष्ट आहे की समजून घेणे आवश्यक आहे. आम्ही देवाच्या योजना मध्ये पाहा, तेव्हा आम्ही आमच्या वेळेत काय होत आहे ते एका विस्तृत दृष्टीकोन करा. आम्हाला दिवस घटना पूर्ण समजून घेण्यासाठी सक्षम करण्यासाठी हे आध्यात्मिक वास्तव चित्र मध्ये येतो आहे.\nआम्ही 950 फ. Kr म्हणून वेळेत म्हणून आतापर्यंत परत जायचे असेल, तर आम्ही जेव्हा यरुशलेमला प्रथम मंदिर शलमोनाने समर्पण वेळी आहेत. आम्ही 1 राजे या उद्घाटन वाचू शकता. 8: 10-13:परमेश्वर म्हटली असे म्हटले आहे, \"परमेश्वराची गौरव भरले म्हणाला, प्रभु शलमोनाने मंदिर. पण याजक मंदिरात निघून गेला, तेव्हा, मेघ च्या फायद्यासाठी सेवा करणारे याजक उभे राहता येईना, ढग परमेश्वराच्या मंदिरात भेटले\". मी एक भव्य मंदिर आपण कायमचे राहणे तुमच्यासाठी जागा, तयार केली आहे. \"\nतो मानलेला आहे कसे एक चित्र म्हणून प्रथम मंदिर असेल.\nदेवाचे गौरव मंदिर भरून गेले आणि तो परमेश्वर मंदिर म्हणून उल्लेख होता. हे फक्त परिच्छेद आम्ही देव एक विशेष प्रकारे यरुशलेमला कनेक्ट पाहू शकता, जेथे एक आहे. आधीच 5 माजी मध्ये. 12:11, आम्ही देव स्थान निवडा पाहिजे पाहू शकता \"त्याचे नाव ठेवण्यासाठी.\"\nअशाप्रकारे, जेरुसलेम देव स्वत: निवडले आहे शहर आहे. दृश्य या बिंदू पासून, तो या शहरात सुमारे जोरदार शिजू म्हणून आहेत की नाही हेही खरे आहे.\nAvsvurne देवाच्या शत्रू, भूत, या शहरात देव आणि त्याचे संबद्ध एक साक्ष आहे की सर्व पुसून एक महान व्याज आहे.\nया दृष्टीकोनातून करून तर, विचार, हे वास्तव पाहू शकता. देवाच्या साक्षात्कार आणि यरुशलेमला संबद्ध मंदिर आणि त्यावर तयार करण्यात आले होते ठिकाणी संलग्न त्याच्या सर्वात महत्त्वाचे आहे. या ठिकाणी मंदिर सध्या आहे, पण तरीही तेथे दोन मशिदी आहेत; ओमर मशीद खडकातून घुमट आणि एल Aksa मशीद म्हणून ओळखले जाते.\nया मशिदी आहेत, हा योगायोग पेक्षा अधिक म्हणून पाहिले जाऊ शकते. हे स्थान खरोखर साक्ष याबद्दल लोक चुकीचा आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न भूत च्या मार्ग एक प्रकटीकरण म्हणून पाहिले जाऊ शकते. या ठिकाणी आध्यात्मिक लढाई बोलू शकता आणि तो देखील व मंदिरात साइटवर सुमारे आली लढाईत माध्यमातून व्यक्त केले आहे. मंदिर 70 ए मध्ये यरुशलेमच्या नाश करून यांचा नाश होते, नंतर नाश होईल मंदिरात साइट आला.\nरोमन सम्राट स्वतः, 135 बार Kochba बंड पराभव केला, या संयोगाने मंदिर साइटवर गुरुचे सन्मान एक पवित्र जागा बांधले. पर्यंत रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन 300 च्या पाडून करण्याची परवानगी तो अस्तित्वात होते.\n614 धडक मारली आहे मध्ये पारसी यरुशलेम, ते ख्रिस्ती एक महान हत्याकांड सादर, आणि चर्च आणि मठ उद्ध्वस्त होते. यरुशलेम पर्शियन साम्राज्य दरम्यान दीर्घ चिरस्थायी नाही. तो, त्याऐवजी, मुस्लिम युग असू येतात होईल आणि तो खूप तेव्हापासून मंदिर साइटवर दर्शविले आहे हे आहे. Skovgaard-पीटरसनला पुस्तक Källsprångens देश, साइटच्या प्राक्तन एक गीतगायन, नृत्य, वर्णन देतो:\n\", तो पाहिले आहे एक रणक्षेत्र आणि dunghill आहे एक गुरू, उठा आणि रेव पडणे, आणि अर्धा चंद्र चिन्ह अंतर्गत गेले 1000 वर्षे आहे. पण एक लहान वेळ, गेल्या कठीण सम्राट आणि Crusades दरम्यान क्रिस्टी evangelium जुन्या साइटवरील एक भक्कम पाया असते. शिवाय, ख्रिस्त नंतर आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या शत्रू आश्रय गेले आधी मंदिर आहे. अर्धा चंद्र क्रॉस द्वेष आहे. \"\nमुसलमान लोकांचा धर्मगुरू ओमर 638 यरुशलेम जिंकून तेव्हा तो मंदिर गेला आणि अल्लाह, मुस्लिम देव उपासना केली. तो पवित्र रॉक लाकूड मध्ये एक मशिद बांधली.\nतो अगदी आज मंदिरात पाहिले जाऊ शकते भव्य मशीद बांधली होती एक नंतर मुसलमान लोकांचा धर्मगुरू, अब्दुल अल-मलिक होता. ओमर मशीद आणि रॉक घुमट म्हणून ओळखले मशिद, तो 691st मध्ये पूर्ण झाले\nCrusades दरम्यान, मात्र, काही वेळ चित्र बदलले. मंदिर माउंट बार वर मशिद वेळी एक सोनेरी क्रॉस ख्रिस्ती साइट नियंत्रित होते तेव्हा. देखावा, तथापि, सुलतान Saladin ऑक्टोबर 1187. यरुशलेममध्ये त्याच्या विजय ख्रिश्चन प्रभाव पडला तेव्हा तो ख्रिश्चन पार की ओमर मशिद अमर्याद आनंद दरम्यान जमिनीवर खाली फेकण्यात आले, नंतर म्हटले आहे नाटकीय बदल. मग शेवटी तुकडे तुकडे जागी भग्न करण्याकरिता दोन दिवस रस्त्यांवरून तो ड्रॅग केले.\nआज ओमर मशीद वर ठेवलेल्या इस्लामिक चंद्रकोर पाहतो, पुढे, पाहतो करू शकता मुस्लिम दृष्टीने अल्लाह प्रार्थना मंदिर डोंगरावरील जमिनीवर दिशेने नैसर्गिक कौशल्य. या korshatande धर्म द्वारे राखले आहे मंदिर साइटवर एक प्रकटीकरण आहे.\nत्याच्या चमकत सोने घुमट मशिद सह मंदिर माउंट हे चित्र यरुशलेमच्या सर्वात सामान्य प्रतिमा आहे. हे क्षितीज प की एक प्रतिमा आहे. या माध्यमातून आपण देवाने निवडलेला एक स्थान विकृत चित्र करा. टाक्या आता मुस्लिम अल्लाह त्रास होत आहे.\nहे देवाचे खरेखुरे उपासना भूत कॉपी करा आणि तो सारखा असणे असे काहीतरी तो बदलवून कसे आहे हे पाहण्यासाठी हा आहे. तो मार्टिन ल्यूथर देवाच्या माकड देवाच्या काम नक्कल एक भूत कॉल की काहीही नाही.\nआम्ही मंदिर स्क्वेअर अधिक अशा नकली करू शकता. त्याऐवजी एक मंदिर एक मशिद आता आहे. येशू अगदी असेन्शन यरुशलेम आणले होते, तो इस्लामिक परंपरा एक सारखी दिसणारी आहे. तो मुहम्मद देखील एक असेशन अनुभव या सांगितले आहे. हे आपण मशिद आत दृश्यमान आहे पवित्र खडकातून आली अर्थ.\nतो तेथे देखील तुम्हाला काय म्हणायचे आहे, हे असेशन संबंधित मुहम्मद पावलाचा ठसा दाखवते. तो जैतुनाच्या डोंगरावर असेन्शन तथाकथित चॅपल येशूच्या पृथ्वीवरील गेल्या पावलाचा ठसा आहे, असे सांगितले जाते की पावलाचा ठसा एक counterweight म्हणून पाहिले जाऊ शकते.\nमंदिर साइटवर देखील आत्मे घुमट म्हणतात काहीतरी आहे. तसेच switchboards घुमट बोलावले आहे. तो मंदिरात गाभाऱ्याच्या पवित्र एकदा स्थित होते जेथे साइटवर बांधले होते असे मानले जाते. असे काही मुस्लीम घुमट बांधला होता आहे. या इमारत देवाच्या प्रकटीकरण आहे असे मानले आहे काय बांधले आहे की लक्षात घेण्याजोगा आहे.\nजो कोणी विचारांना घुमट बांधले ओमर मशिद, अब्दुल अल-मलिक बांधकाम मागे जाऊन उभा राहिला कोण समान होता. अल-Maqdisis नाव त्याला एक भाचा या घुमट इमारत कारण बद्दल बोलतो, \"अब्दुल अल-मलिक थडगे चर्च घुमट वैभव आणि सौंदर्य पाहिले तेव्हा तो मुस्लिम 'मनात शिकविणे असे वाटत आला होता आणि म्हणून खडक घुमट आता पाहिले जाऊ शकते असलेला तेथे \".\nआता, आम्ही सन 1967 मध्ये ते आधुनिक वेळा वर हलवा तर तेव्हा मोठी घटना खोल्या, सहा दिवस युद्ध, यहूदी अशा प्रकारे चव्हाट्यावर रडत वॉल येथे प्रार्थना पुन्हा सक्षम यरुशलेमच्या जुन्या भाग पुन्हा आणि घेते. किती महत्त्वाचे आहे हे आमच्या लेख हक्क मध्ये वाचू की, अध्यात्मिक जगात होता: \". जेरूसलेमच्या महत्त्व भविष्यसूचक दृष्टी '\nया पार्श्वभूमीवर, आता देवाचे मंदिर आहे काय तथ्य, आम्ही या स्थानावर साक्ष आता आहेत की कामे करून नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे कसे समजू शकतो.\nया उत्सुक आहे, की जो कोणी देवाच्या शत्रू, भूत आहे. मंदिर साइट असल्याचे ते बोलत होते काय चित्र बदलून, या ठिकाणी पासून साक्ष होईल काय पेक्षा पूर्णपणे भिन्न आहे.\nपण हे चित्र अंतिम होणार नाही. देव स्पष्ट त्याच्या जीर्णोद्धार योजना आहे आणि तो आम्ही आमच्या वेळ लक्षात बघू आहे. आम्ही यहूदी त्यांच्या देशात आणि यरुशलेम नगरी कसे परत आहे हे पहा.\nआता आम्ही जीर्णोद्धार योजना, म्हणजे पुढील पायरी तोंड, प्रभु स्वत: देवाचा निवडलेला स्पॉट परत येईल की; यरुशलेम आणि पवित्र पर्वतावर. या आपल्याला आश्वासन देतो, तर संदेष्टा जखऱ्या, तो परमेश्वराचा शब्द परिधान उठतो तेव्हा \"परमेश्वर असे म्हणतो: मी सियोनला परत चालू होईल, आणि यरुशलेम येथे राहणाऱ्या होईल; आणि यरुशलेम \"विश्वासू शहर,\" सर्वशक्तिमान खडक \"प्रभु पवित्र डोंगरावर\" म्हटले जाईल. स्तो. 8: 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-15T21:31:16Z", "digest": "sha1:S6J3OFVMW6GZF2HRGV4YRIQRJSSLGKE5", "length": 9090, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चकलांबा येथील तरुणांचे साहस;पेटत्या ट्रकवर झेप घेत मजुरांचे वाचवले प्राण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचकलांबा येथील तरुणांचे साहस;पेटत्या ट्रकवर झेप घेत मजुरांचे वाचवले प्राण\nबीड : ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर घराकडे परतत आहेत. अशाच ऊस तोड मजुरांना आणि जनावरांना घेऊन जाणारा एक ट्रक काल मध्यरात्री गावाकडे परतत असताना चकलांबा येथे अचानक पेटला. ट्रक पेटताच चालकाने उडी मारून पळ काढला, मात्र मजुरांच्या आराडाओरड्याने धावून आलेल्या तरुणांनी आगीत झेप घेत ट्रकमधील मजुरांना आणि जनावरांना बाहेर काढलं. ट्रकचा स्फोट होऊ नये म्हणून एका तरुणानं हा ट्रक शेजारीच असलेल्या देवतळे तलावात घुसवला आणि साऱ्यांचे प्राण वाचवले.\nबीड जिल्ह्यातील चकलांबा जवळ असणाऱ्या कासारवाडी येथील 20 मजुरांना व जनावरांना घेऊन परतणाऱ्या ट्रकने मध्य रात्री दीडच्या सुमारास अचानक पेट घेतला. चालक ट्रक सोडून पळाला, घाबरलेल्या मजुरांनी आरडाओरड सुरू केली. या गोंधळाने चकलांबा येथील तरुण घटना स्थळाकडे धावले काही तरुणांनी जीवाची बाजी लावून पेटलेल्या ट्रक वर चढत ट्रक मध्ये असलेल्या ऊस तोड मजुरांची आणि जनावरांची सुटका केली. यात काही महिला आणि बालकांचा समावेश होता, एवढेच नव्हे तर जनावरंही बाहेर काढली. संपूर्ण पेटलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीचा केव्हाही स्फोट होऊ शकेल या भीतीनं शिंदे नावाच्या एका तरुणानं ट्रक चालू केला आणि जवळच असलेल्या तळ्याच्या पाण्यात घुसवला, ट्रक पेटलेला असतानाही काही तरुणांनी महिला, पुरुष व जनावरे बाहेर काढली व ट्रक पाण्यात घुसवल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला.\nग्रामस्थाच्या सतर्कतेने आणि तरुणांच्या धाडसाने तब्बल 20ऊस तोड मजुरांचे व जनावरांचे प्राण वाचले, ही घटना मध्यरात्री दीड वाजता चकलांबा शिवारात घडली. मदतीसाठी धावून येणाऱ्या ग्रामस्थाचे जिल्हा भरातून आभार मानले जात आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या\nNext articleपंतप्रधान मोदींचे विचार दलित विरोधी -राहुल गांधी यांची टीका\n‘अशक्य बाब हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, उध्वस्त करण्याचा डावही आखला गेला पण…\nअॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार व्हावे, अशी आमची इच्छा – अशोक चव्हाण\nकुटेवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश \nऔरंगाबाद शहरात आता एसटी आणि स्मार्ट सिटी विकास महामंडळाची वाहतूक व्यवस्था\nदुसर्‍याच्या वरातीत पिपाणी वाजविणे बंद करा आ.मेटेंना जयदत्त क्षीरसागर समर्थकांचा सल्ला\nमुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/09/indian-politics_24.html", "date_download": "2018-10-15T22:22:21Z", "digest": "sha1:4ZHDXDB4ZUR5VC7DFUN66X2OSTZWALNA", "length": 27091, "nlines": 182, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Shiv sena, BJP, NCP : शिवसेनेचा अडेलतट्टूपणा आणि उद्ध(स्त)व ठाकरे", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nShiv sena, BJP, NCP : शिवसेनेचा अडेलतट्टूपणा आणि उद्ध(स्त)व ठाकरे\nशेवटी शिवसेनेने माघार घेतली. पण माघार घेताना आपला १५० प्ल्सचा फोर्मुला सोडला नाही. \" तुम्हाला जागा कमी पडत असतील तर आमच्या जागा घ्या पण युती टिकवा.\" असं राजू शेट्टी मोठं मन करून जाहीरपणे सांगत होते. त्याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी आपल्यापरीने घेतला. आणि\nयुती वाचवण्यासाठी ……… छे छे युती वाचवण्यासाठी नव्हे शिवसेना वाचवण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी एक नवा फोर्मुला इतर पक्षांसमोर ठेवला.\nआपण युतीत राहिलो नाही तर आपला पक्ष संपेल अशी भीती राजू शेट्टींना वाटत असावी असा अर्थ या पेच प्रसंगामुळे उध्वस्त झालेल्या उद्धव ठाकरेंनी काढला. आणि, \" देखो, हम भी कितने दिलवाले है. \" असं म्हणत खरंच छोट्या घटकपक्षांच्या जागा कमी करत एक नवा फोर्मुला महायुतीसमोर ठेवला. त्या नव्या फोर्मुल्यानुसार -\nमित्रपक्षांना ७ जागा देण्यात आल्या.\nकाय मोठं मन आहे नाही उद्धव ठाकरेंचं हे म्हणजे देवासमोर दान ठेवता ठेवता दानपेटीतलेच पैसे काढून घेतल्यासारख झालं. ज्या माणसाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं त्याची दानत केवढी मोठ्ठी आहे पाहिलंत ना हे म्हणजे देवासमोर दान ठेवता ठेवता दानपेटीतलेच पैसे काढून घेतल्यासारख झालं. ज्या माणसाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं त्याची दानत केवढी मोठ्ठी आहे पाहिलंत ना यावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यायला हवी कि जो माणूस आपल्या मित्रपक्षांच्या टाळूवरच लोणी खातो तो जनतेच्या टाळूवरच लोणी खाल्ल्याशिवाय राहील का \nसत्ता मिळण्याची हि एकमेव संधी समोर आहे याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळेच सत्तेआधी मुख्यमंत्रीपद पदरात पडून घेण्याचा डाव ते खेळताहेत. पाच वर्षात जेवढं लुटता येईल तेवढं लुटायचं मग सत्ता गेली तरी हरकत नाही. काँग्रेसच्या राजनीतीला कंटाळून पंधरा वर्षांनी मतदार सत्ता पुन्हा आपल्या झोळीत घालतीलच. तेव्हा आदित्यला पुढं करायचं.\nआज उद्धव ठाकरे युती तोडून एकट्याच्या जीवावर निवडणुका लढण्याचा जुगार खेळू शकतात. कारण बाळासाहेबांची पुण्याई पणाला लावण्याचे दिवस अजून संपले नाहीत. आज युती तोडली तर आपण बाळासाहेबांच्या नावाने मते मागू शकतो आणि मतदारांची सहानभूती आपल्याला मिळू शकते याची त्यांना पुर्ण जाणीव आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी एवढ ताणून धरलंय.\nपण मतदार शहाणा झालाय. स्थानिक अथवा प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांची अवस्था , \" धोबी का कुत्ता , न घर का , न घटका. \" अशी करतात हे मतदारांना कळून चुकलंय त्यामुळेच लोकसभेला तीस वर्षानंतर पहिल्यांदाच एकाच राष्ट्रीय पक्षाला पूर्ण बहुमत देण्याचा विवेक मतदारांनी दाखवला. आणि राज्यातही केवळ शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांच्या सारख्या स्थानिक पक्षांमूळे राज्यातील राजकारण अस्थिर होतंय असं मतदारांना वाटू लागलं तर सपा आणि बसपाची जशी ससेहोलपट झाली तशीच ससेहोलपट शिवसेना आणि राष्ट्रवादीची होईल हे निश्चित. त्यामुळेच युतीच राजकारण करायचं असेल तर मित्रपक्षांचा योग्य सन्मान ठेऊन करावं हे शिवसेनेला कळायला हवं. मी\nIndian Politics : शिवसेना माघार घेईल पण का आणि कशी \nया लेखात म्हटल्याप्रमाणे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं. अगदी जास्त जागा लढवून भाजपापेक्षा कमी आमदार निवडून आले तरी मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडायला हवी. त्यासाठी त्यांची हि मारामारी चालली आहे. हे म्हणजे स्वयंवरात हरल्यानंतरही द्रौपदीनं आपल्याच गळ्यात माल घालावी असा अट्टहास कौरवांनी करावा तसं झालं.\nउद्धव ठाकरे म्हणतात, \" आम्ही घेणारे नाहीत देणारे आहोत. त्यामुळेच आम्ही देतोय तेवढ्या ११९ जागा घ्या. यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका ' का हो या २८८ जागा काय कोणी शिवसेनेला नावावर करून दिल्या आहेत. तिकडे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आणि त्यांच्या जागा जास्त आणि इकडे भाजपा राष्ट्रीय पक्ष असूनही भाजपाला जागा कमी. असं का काही नाही. केवळ दादागिरी.\nपण एका पक्षाच्या प्रमुखांनी अशी अडेलतट्टू भूमिका घेऊन चालत नाही. सामंजस्य दाखवायला हवं. सगळ्यांना सोबत घेऊन जायला हवं. सत्ता महत्वाची, जनतेचं कल्याण महत्वाचं एवढंच लक्षात घ्यायला हवं.\nया माणसाला राजकारणापासून दूर ठेवण्याची सद्बुध्दी परमेश्वर मराठी माणसाला कधी देणार कुणास ठाऊक \nसर उद्धव खूपच उद्धट आहे … लोकसभेला पण जे १८ खासदार लागले ते पण मोदी लाटेमुळे त्या मध्ये उद्धव चे काही पण श्रेय नहिये. एक साधे उद्हारण देतो शिर्धी मतदारसंघ मध्ये वाघचौरे सोडून गेल्यावर त्यांनी अचानक उमेदवार बदलून पण लोखंडे जिंकून आला … त्यावरूनच समजते तिथे मोदी लाट किती होति\nआणि १००% भाजपा चा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार आहे त्यामध्ये काहीच वाद नाहीये आम्ही १८ ऑक्टोबर ची वाट पह्तोय… जय महाराष्ट्र\nसुजीतजी आज खूप दिवसांनी आपण माझ्या ब्लॉगला भेट दिलीत. प्रतिक्रियेबद्दल आभार. माझा वाद भाजपा आणि शिवसेना असा नसून स्थानिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष असा आहे. स्थानिक पक्षांनी देशाचं राजकारण खिळखीळं देशाला २५ वर्ष मागं नेलं आहे. म्हणूनच आता मतदारांनी विचार करून मतदान करावं हि माझी प्रामाणिक इच्छा आहे.\nलोकसभेला परमेश्वरानं सद्बुद्धी दिली होती तशीच यावेळीही दिली होती.\nमित्रा मला मारायची भाषा करून काय उपयोग. तू शिवसेनेचा असशील. आणि परंतू मीही शिवसेनेचाच आहे हे तुला माहिती आहे का आणि मारण्याची भाषा करताना कमीत कमी नाव तरी सांगायचं. अशी निनावी प्रतिक्रिया कशाला दयायची.\nजाऊ दे युती तुटण्याआधी युतीची सत्ता यावी असं तुला वाटत असेल. परंतु निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे हे तुला जाणीव आहे का \nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nShiv Sena, BJP, MNS : विधानसभेला दिवस गेले\nBJP, NCP, Ajit Pawar : आघाडीचं घोडं अजित पवारांचा ...\nShiv sena, BJP, NCP : शिवसेनेचा अडेलतट्टूपणा आणि उ...\nNarendra Modi, BJP : मोदींची क्रेझ संपली का \nBJP, Shiwsena : असं असावं युतीच्या जागा वाटपाचं सु...\nGanesh Festival : सत्यनारायण घालू नये\nIndian Festiva l: गणेश चतुर्थी का साजरी करतात \nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/907/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%86._%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A8", "date_download": "2018-10-15T21:05:31Z", "digest": "sha1:LL4KJKMXTHHR5QVLU7EHMYUXCXQYIKKW", "length": 7325, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nपाण्यासाठी आबांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील यांचे नदीपात्रात उपोषण...\nतासगांव कवठेमहाकांळ मतदारसंघातील येरळा नदीत पाणी सोडून या भागातील गावांना पिण्याचे आणि शेतीचे पाणी द्यावे, या मागणीसाठी माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. निमनी गावाजवळील येरळा नदी पात्रातच सुमनताई पाटील यांनी उपोषण केले. यावेळी त्यांच्यासोबत या भागातील शेतकरी, गावकरी देखील उपोषणाला बसले होते. येरळा नदीपात्रात पाणी न सोडण्यात आल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेतीसाठीही पाण्याचा पुरवठा थांबला आहे. सातत्याने पाणी सोडण्याची मागणी करून देखील या मागणीकडे दुर्लक्ष केले गेल्याने आमदार पाटील यांनी आमरण उपोषणा करण्याचा पवित्रा घेतला.\nपंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून पुण्याचा कचराप्रश्न सोडवावा – सुप्रिया सुळे ...\nपुण्यात उरुळी देवाची, फुरसुंगी येथे कचरामुक्ती आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आज सहभागी झाल्या होत्या. येथील कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तो त्यांनी पूर्ण करावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतांना मेट्रो सिटीकडे वाटचाल करणारे पुणे मात्र कचऱ्याच्या विळख्यात आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालावे आणि यावर तोडगा काढावा, असे आवाहन सुळे ...\nराजमाता जिजाऊ, सावित्रीमाईंच्या महाराष्ट्र कुठे चालला आहे - जितेंद्र आव्हाड ...\nनंदुरबार येथील जाहीर सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना संबोधित केले. देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे, भाजपकडून शब्दांचा खेळ खेळले जात आहेत, समतेचं रुपांतर समरस्ता केलं जात आहे, आदिवासीचं वनवासी होत आहे, हा आंबेडकरांच्या संविधानाशी केलेला द्रोह असल्याची टीका आव्हाड यांनी यावेळी केली. ज्या देशात राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिराजी जन्मल्या त्या देशात एका शेतकरी कुटुंबातील तरुणीने आत्महत्या करणे म्हणजे राज्यासाठी दुःखाची बाब आहे. सरकारमधील मंत्री निवडणुकांसाठी प्रचंड फिरतात प ...\nराष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न ...\nमुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष जयदेव गायकवाड, आमदार प्रकाश गजभिये, विभाग समन्वयक व सरचिटणीस बसवराज नागराळकर पाटील व संपूर्ण राज्यातील सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्षांचा भारतीय संविधान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.राज्यात सरकारविरोधात सामाजिक प्रबोधनात्मक मेळावे व शिबीरे घेण्याची गरज आहे. सर्व समाजघटकांना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/events/details/425/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%9C_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2018-10-15T21:07:31Z", "digest": "sha1:U26AZXZNIRM5OOAUC2F2YXFGS6MQOCBV", "length": 1743, "nlines": 29, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nजयंत पाटील आज फेसबुकवर लाइव्ह\nदि. १ फेब्रुवारी, संध्याकाळी ५.३० वाजता\nकेंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते, आ. जयंत पाटील आज बुधवार, दि. १ फेब्रुवारी, संध्याकाळी ५.३० वाजता फेसबुक लाइव्हद्वारे नेटिझन्सशी संवाद साधणार आहेत.\nया संवादात सहभागी होऊन अर्थसंकल्पाबाबतचे प्रश्न, तसेच विविध मुद्द्यांवर जनतेला चर्चा करता येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/node/130", "date_download": "2018-10-15T21:00:54Z", "digest": "sha1:7ZTAJ7VPXR2SRGKHK2KXVRC6V3NHFVPI", "length": 40936, "nlines": 230, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर\nadmin यांनी शनी, 19/10/2013 - 12:35 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन, चंद्रपूर\n८, ९ व १० नोव्हेंबर २०१३\nठराव क्र. १ - राजकीय भूमिका\nस्वतंत्र भारत पक्षाने २०१४ साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर व नांदेड या दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याच्या घेतलेल्या निर्णयास शेतकरी संघटनेचे हे १२ वे संयुक्त अधिवेशन पाठिंबा देते.\nठराव क्र. २ - दुष्काळ व सिंचनासंबंधी ठराव\n* गेल्या वर्षीच्या महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य शासनाचे सिंचनविषयक धोरण पूर्णतः फसले आहे हे उघड झाले;\n* महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वर्षे उलटूनही सुमारे २५ हजार खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो ही गोष्ट राज्य सरकारला लांछनास्पद आहे;\nहे लक्षात घेऊन शेतकरी संघटनेचे हे १२ वे संयुक्त अधिवेशन मागणी करते की,\nअ) ७० हजार कोटी रुपये खर्च करूनही १ टक्काही जमीन सिंचित झाली नाही म्हणून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत CBI मार्फत चौकशी करण्यात येऊन दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी. सध्याच्या धोरणामुळे अनेक वर्षांपासून सिंचन प्रकल्प रखडले आहेत. कालबद्ध मुदतीत ज्या प्रकल्पांचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहेत ते प्रकल्प मार्गी लावण्यात यावे व त्यांची उपयुक्तता पदरात पाडून घ्यावी.\nब) पाण्याचे मोल लक्षात घेऊन त्याचा विवेकाने वापर व्हावा यासाठी पाण्याचा मोफत अथवा अनुदानित पद्धतीने पुरवठा बंद करण्यात यावा.\nठराव क्र. ३ - ऊस, सोयाबीन, कापूस, कांदा, धान इत्यादि पिकांसंबंधी ठराव\nअ) साखर, कांदा, कापूस, धान, सोयाबीन आदि कृषिउत्पादनांच्या निर्यातीसंदर्भात सरकारने वेळोवेळी लादलेल्या किमान निर्यात मूल्य वा निर्यात कर या मार्गाने पुन्हा पुन्हा या शेतमालांच्या निर्यातीवर निर्बंध लादण्यात येत आहेत. या सर्व शेतीमालांच्या निर्यातीवरील बंधनांचा शेतकरी संघटनेचे हे १२ वे संयुक्त अधिवेशन तीव्र निषेध करते आणि ही सर्व बंधने कायमस्वरूपी उठवण्यात यावी अशी मागणी करते.\nब) राज्य सरकारच्या शेतमाल मूल्य निर्धारण समितीने शिफारस केलेली कापसाची ६०४० रुपये प्रती क्विंटल ही किंमत केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत म्हणून जाहीर करावी अशी मागणी हे अधिवेशन करते.\nक) उसाची पहिली उचल प्रती टन ३२०० रुपये मिळावी अशी मागणी हे अधिवेशन मागणी करते.\nड) शेतीतील वाढता उत्पादनखर्च लक्षात घेता सोयाबीनला प्रती क्विंटल ५००० रुपये आणि धानाला प्रती क्विंटल ३००० रुपये किमान आधारभूत किंमत ठरविण्यात यावी अशी मागणी हे अधिवेशन करते.\nठराव क्र. ४ - शेतमाल बाजारासंबंधी ठराव\nशेतमालाच्या बाजारासंबंधी केंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या 'मॉडेल अ‍ॅक्ट'द्वारे शेतकर्‍यांच्या उत्पादनांची बाजारपेठ खुली करण्याच्या दिशेने व शेतकर्‍यांच्या पाठीवरील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे जोखड तोडण्याच्या दिशेने अपेक्षित वाटचाल महाराष्ट्रातील तूर्तास दृष्टिक्षेपात नाही. करिता सरकारने राज्यातील व देशातील कृषि उत्पन्न बाजार समित्या तत्काळ बरखास्त करून शेतकर्‍याला आपला शेतीमाल कोणासही, कोठेही आणि परस्परसंमतीने ठरलेल्या भावाने विकण्याचे स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे हे १२ वे संयुक्त अधिवेशन करते.\nठराव क्र. ५ - वीजबिलांबाबत ठराव\nकृषिक्षेत्राला पूर्णवेळ पूर्ण दाबाचा वीजपुरवठा होईपर्यंत कुठल्याही प्रकारची वीजबिल आकारणी करण्यात येऊ नये आणि आजपर्यंत करण्यात आलेली वीजबिल आकारणी कायमची रद्द करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे हे १२ वे संयुक्त अधिवेशन करते.\nठराव क्र. ६ - बळीराज्य विदर्भ ठराव\nप्रशासकीय व्यवस्थापनाच्या दृष्टीने छोटी राज्ये कार्यक्षम असतात अशी भूमिका स्वतंत्र पक्षाचे संस्थापक श्री. राजगोपालाचारी यांनी मांडली होती; शेतकरी संघटना या भूमिकेचे सातत्याने समर्थन करीत आली आहे. गेल्या ५३ वर्षांत नागपूर कराराची अंमलबजावणी न झाल्यामुळे महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांत असमतोल तयार झाला आहे. पारिणामी, विदर्भाचा अनुशेष वाढत चालला आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच आहेत, कुपोषण वाढले आहे, नक्षलवाद वाढला आहे, पर्यावरणाचा र्‍हास होतो आहे, तांत्रिक रोजगाराच्या अभावी मनुष्यबळाचे स्थलांतर मोठ्या संख्येने होत आहे, त्यामुळे लोकसंख्या कमी होत आहे, परिणामी लोकसभेचा एक व विधानसभेचे चार मतदारसंघ घटले आहेत, त्यामुळे विदर्भाचे सरकारातील प्रतिनिधीत्व कमी झाले आहे, महाराष्ट्र राज्याच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे अनुशेष कधीही भरून न येण्याची शक्यता स्पष्ट दिसते आहे; याउलट, विविध आयोग/समित्यांनी दिलेल्या अहवालानुसार स्वतंत्र विदर्भ राज्य उपलब्ध साधनसंपत्तीच्या साहाय्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याची खात्री आणि विदर्भातील जनतेची स्वतंत्र होण्याची वाढती मागणी या सर्व बाबी विचारात घेता विदर्भाचे स्वतंत्र राज्य करण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे हे १२ वे संयुक्त अधिवेशन करते.\nठराव क्र. ७ - अन्नसुरक्षा व भू-सुधार (Land Reforms) विषयक ठराव\nअ) अन्नसुरक्षा कायद्यामुळे शेतीव्यवसाय देशोधडीस लावण्याचा केंद्र सरकारने केलेला करंटा प्रयत्न, त्यामुळे निर्माण झालेला अन्नधान्याच्या खुल्या बाजारातील किंमती पडण्याचा धोका, त्यामुळे पीकपद्धतीत बदल होण्याची शक्यता, परिणामी अन्नधान्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आणि देशाच्या तिजोरीवर पडणारा अवास्तव भार विचारात घेता केंद्र सरकारने हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे हे संयुक्त अधिवेशन करते.\nब) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय भू-सुधार समितीने शेतजमिनीच्या धारणेवर (Land Ceilingवर) कोरडवाहू शेतीकरिता असलेली कमाल मर्यादा ५४ एकरांवरून १५ एकरांपर्यंत खाली आणण्याचा तसेच ओलीताखालील ३६ (एक पीक), २५ (दोन पिके) आणि १८ (तीन पिके) एकरांवरून सरसकट १० एकरांवर आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे, तसेच गैरहजर शेतमालकाला अर्धी म्हणजे साडेसात एकर व पाच एकर कमाल धारणा करण्याची शिफारस केली आहे; त्याशिवाय या कायद्याच्या कार्यकक्षेत धार्मिक/शैक्षणिक/धर्मादाय/उद्योग/फलोद्यान व इतर वृक्षसंवर्धन (Plantation) व मत्स्यशेती (Aqua farm) यांचाही समावेश करण्याची शिफारस केली आहे. याचे शेतीव्यवसायावर होणारे विपरीत परिणाम व त्यामुळे शेतकर्‍यांच्या संभाव्य वाढत्या आत्महत्या यांचा विचार करता सरकारने राष्ट्रीय भू-सुधार समितीच्या शिफारशी स्वीकारू नयेत व धोरण म्हणून जाहीर करू नयेत तसेच राज्य सरकारांना त्यांच्या जमीनधारणा कायद्यांत (Land Ceiling Acts) त्या अनुषंगाने दुरुस्ती करण्याचे निर्देश निर्गमित करू नयेत अशी मागणी या शिफारशींना तीव्र विरोध नोंदवीत शेतकरी संघटनेचे हे संयुक्त अधिवेशन करीत आहे.\nठराव क्र. ८ - जनुकीय तंत्रज्ञान व जैविक तंत्रज्ञान यांच्या वापराच्या स्वातंत्र्याबद्दल ठराव\nशेतकरी संघटनेचे चंद्रपूर येथे भरलेले हे सर्वाधिकारी १२ वे संयुक्त अधिवेशन, ज्यासाठी महाराष्ट्रभरातून २५ हजारांहून अधिक शेतकरी स्त्रीपुरुष आणि किसान समन्वय समितीच्या पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील सदस्य संघटनांचे प्रतिनिधी हजर आहेत, एकमताने ठराव करते की,\n* शेती व्यवसायावरील अन्न, ऊर्जा, पशुखाद्य, औषधी व इतर उद्योगांसाठी आवश्यक उपपदार्थ निर्माण करण्याची जबाबदारी लक्षात घेऊन;\n* पाणी, ऊर्वरके (manures), खते (fertilizers), कीटकनाशके यांच्या विवेकी वापराची गरज ओळखून;\n* शहरांची वाढ, रस्ते सार्वजनिक वापरांचे प्रकल्प, जमिनीची धूप, खनिजासाठी खनन इत्यादि कारणांमुळे कमी होत जाणारे शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र आणि मजुरी व इतर उपनिविष्ठांचा वाढता खर्च यांचा मेळ घालणे दिवसेदिवस कठीण होत गेल्याने शेतीची तूट वाढत आहे हे लक्षात घेऊन;\n* या परिस्थितीतही शेती टिकवण्यासाठी व शेतीवरील उत्पादकतेचे तसेच रोजगार व ग्रामीण क्रयशक्तीचे स्रोत जोपासण्यासाठी उपलब्ध त्या सर्व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर होणे गरजेचे आहे हे ओळखून;\n* शेती तंत्रज्ञान, विशेषतः जनुकीय तंत्रज्ञान व जैविक तंत्रज्ञान भारतातील ग्रामीण व शेतीअर्थव्यवस्थेच्या पुनर्स्थापनेच्या कार्यक्रमातील एक अविभाज्य भाग मानते;\n* जनुकीय, जैविक व अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे शेतकर्‍यांचे स्वातंत्र्य अबाधित रहाणे अत्यावश्यक असल्याचे मानते;\n* कापसातील बी. टी. तंत्रज्ञानासाठी शेतकर्‍यांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली १९९९ ते २००६ सतत सात वर्षे इतका दीर्घ काळ दिलेल्या गौरवशाली लढाईची आठवण करून,\nशेतकरी संघटनेचे हे १२ वे संयुक्त अधिवेशन ठराव करते की,\nजनुकीय तंत्रज्ञान, जैविक तंत्रज्ञान वा इतर तत्सम अनुसंधानांचा शेतीसाठी वापर करण्याचे आपले स्वातंत्र्य व अधिकार अबाधित मानते. या तंत्रज्ञानाच्या वापरात सरकारचे विविध निर्बंध, स्वयंसेवी संस्थांकडून जनुकपरिवर्तित अन्नधान्यांच्या सुरक्षिततेसंबंधी दाखविण्यात येणारी अवास्तव भीती आणि न्यायव्यवस्थेतील काही घटकांची त्यांना मिळणारी साथ यामुळे हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना वापरासाठी खुले करण्यात दिरंगाई होत आहे याचा हे संयुक्त अधिवेशन निषेध करते आणि या दिरंगाईस कारणीभूत असणार्‍या सर्व घटकांचा धिक्कार करते;\nहे संयुक्त अधिवेशन, आधुनिक तंत्रज्ञानाने तणनाशके तसेच विविध किड्याकीटकांचा सामना करणारी, दुष्काळातही तग धरू शकणारी, क्षारयुक्त जमिनीतही रुजणारी बियाणी एवढेच नव्हे तर जीवनसत्त्वांनी अधिक समृद्ध वाणे निर्माण करण्यात जी उल्लेखनीय प्रगती केली आहे त्याची मोठ्या संतोषाने नोंद घेते;\nहे संयुक्त अधिवेशन, तंत्रज्ञानसंबंधी संशोधन कार्य हे दिवसेदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचे आणि खर्चिक होत चालले आहे आणि त्याचे स्वरूप नोकरशाहीच्या आकलनाच्या आवाक्याबाहेर गेले आहे याची चिंतापूर्वक नोंद घेते, त्याही पुढे जाऊन स्वयंसेवी संघटनांचे तंत्रज्ञानावरील हल्ले अधिकाधिक भयंकर आणि विद्ध्वंसक होत चालले असून तथाकथित वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि न्यायव्यवस्थेतील काही घटकही या स्वयंसेवी संघटनांच्या मदतीला धावून येतात याबद्दल चिंता व्यक्त करते आणि तंत्रज्ञानावरील या स्वयंसेवी संस्थांच्या हल्ल्याचा बीमोड करण्यासाठी, राज्य आणि केंद्र या दोन्ही पातळ्यांवर, शेतकर्‍यांचे सशक्त राजकीय प्रतिनिधीत्व असण्याची आवश्यकता अधोरेखित करते;\nहे संयुक्त अधिवेशन, श्री. शरद जोशी राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर संसदेत शेतकर्‍यांचे लायक म्हणावे असे प्रतिनिधीत्व उरले नाही याची नोंद घेऊन त्याबद्दल दु:ख व्यक्त करते;\nहे संयुक्त अधिवेशन, कीटकनाशक तसेच बियाणे उत्पादक उद्योगांतील तंत्रज्ञानसंशोधनातील वाढत्या गुंतागुंतीची आणि खर्चाची जाण राजकारण्यांना असणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करते आणि शेतकरी संघटनेची राजकीय आघाडी - स्वतंत्र भारत पक्ष - (किमान मान्यताप्राप्त राजकीय पक्ष व्हावा ज्यासाठी पक्षाचे किमान दोन खासदार असण्याची आवश्यता आहे) सशक्त करण्याचा निर्णय घेते;\nहे संयुक्त अधिवेशन, त्या अनुषंगाने, सुरुवात म्हणून, २०१४ साली होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून अ‍ॅड्. वामनराव चटप आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातून श्री. गुणवंत पाटील हंगर्गेकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेते.\nहे संयुक्त अधिवेशन, प्रचलित निवडणूकप्रक्रियेत राजकीय पक्ष वाढत्या प्रमाणावर धनबळ आणि बाहुबळ यांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा आटापिटा करतात, शेतकरी संघटनेची ही प्रकृती नसल्यामुळेच शेतकरी संघटनेचे राजकीय प्रतिनिधीत्व अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी रहात आले आहे याची नोंद घेते व राजकीय प्रतिनिधीत्वाची आजची निकड लक्षात घेता स्वतंत्र भारत पक्षाच्या उमेदवारांना निधीच्या कमतरतेचा कमीत कमी त्रास व्हावा या दृष्टीने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेते आणि त्याकरिता शेतकरी संघटनेसाठी निधी जमविण्याची मोहिम उभी करण्याचा निर्णय घेते.\nठराव क्र. ९ - स्त्रीप्रश्न व स्त्रियांची सुरक्षितता विषयक ठराव\nशेतकरी संघटनेचे हे १२ वे संयुक्त अधिवेशन\n* शेतकरी महिला आघाडीने चांदवड (१९८६), अमरावती (१९८९) आणि रावेरी (२००१) अधिवेशनांत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही याबद्दल खेद व्यक्त करते;\n* स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कुपाटीचा (स्वच्छतागृहांचा) प्रश्न, आरोग्य व शिक्षणाचा प्रश्न पूर्णतः सुटलेले नाहीत याची नोंद घेऊन शेतकरी महिला आघाडीला पुन्हा गाव पातळीपर्यंत जाऊन शिबिरे घेऊन जागरुकता आणण्याची आवश्यकता व्यक्त करते;\n* निवडणुकीतून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिलांनीस्त्रियांच्या या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्यावे, जेणे करून स्त्रीला त्यांचा आधार वाटेल, अशी अपेक्षा व्यक्त करते;\n* स्त्रियांच्या सुरक्षतेतीची समस्या आ वासून पुढे येताना दिसते आहे. कायदेकानून करूनही अत्याचार बलात्काराच्या घटना थांबल्या नाहीत. याकरिता महिलांना आत्मनिर्भर व निर्भय बनविण्याच्या दृष्टिकोनातून गाव पातळीवर त्यांना ज्यूडो, कराटे यासारखे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे मानते;\n* स्त्रीसमाजाबद्दलचा सन्मान कायम ठेवण्याकरिता जुन्या नात्यांची ओळख पुनरुज्जीवित करणे व गावागावातील सलोखा राखणे महत्त्वाचे असल्याचे मानते;\n* तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्त्रियांच्या अनेक समस्या सुटल्या आहेत व सोडविल्या जाऊ शकतात हे लक्षात घेऊन देशांतर्गत व देशाबाहेर होणार्‍या संशोधनाला पाठिंबा देते, त्या संशोधनाच्या वापरावर कोणतेही निर्बंध असू नयेत अशी मागणी करते; आणि,\n* स्त्रियांच्या मालमत्ताअधिकारासंबंधी प्रचलित कायद्यामुळे झालेली गुंतागुंत सोडविण्याच्या दृष्टीने मालमत्ताअधिकाराची पुनर्मांडणी करण्याची आवश्यकता आहे असे मानते.\nदिनांक ८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता १२ व्या शेतकरी संघटना संयुक्त अधिवेशनाचे संघटनेचे प्रणेते, माजी खासदार शरद जोशी यांचे हस्ते ध्वजारोहन करून थाटात अधिवेशनाची सुरुवात झाली.\nशेतकरी संघटनेचे प्रणेते, मा. शरद जोशी यांना पंचारतीने मायभगिनींनी ओवाळून फित कापण्यात आली.\nदिनांक ८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता १२ व्या शेतकरी संघटना संयुक्त अधिवेशनाचे संघटनेचे प्रणेते, माजी खासदार शरद जोशी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून थाटात उद्घाटन संपन्न झाले.\nदिनांक ०९-११-२०१३, सकाळचे सत्र, ९.०० ते १२.००\nविषय - महिलांचे प्रश्न,संरक्षण व मालमत्तेचा अधिकार\nदुपारी ०१.०० ते ०४.००\nसत्र : लहान राज्य व स्वतंत्र विदर्भ राज्य का हवे\nदुपारी ०१.०० ते ०४.००\nसत्र : लहान राज्य व स्वतंत्र विदर्भ राज्य का हवे\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर\nस्थळ : क्लब ग्राऊंड, चंद्रपूर दिनांक – ८,९ आणि १० नोव्हेंबर २०१३\nअधिवेशनातील कामकाजाचे प्रारूप व विषय-पत्रीका\nसकाळी ११.०० ते ११.३० ध्वजारोहन व उद्‍घाटन, उद्‍घाटक मा. शरद जोशी\nसकाळी ११.३० ते ०१.०० शेती, शेतीचे प्रश्न, कर्ज व वीज बीलमुक्ती\nदुपारी ०१.०० ते ०२.०० सुट्टी\nदुपारी ०२.०० ते ०५.०० जैव तंत्रज्ञान, जनुकीय तंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र्य\nसायं ०५.०० ते ०५.३० सुट्टी\nसायं ०५.३० ते ०७.३० दुष्काळ आणि पाणीप्रश्न\nसकाळी ०९.०० ते १२.०० महिलांचे प्रश्न, मालमत्तेचा अधिकार, संरक्षण\nदुपारी १२.०० ते ०१.०० सुट्टी\nदुपारी ०१.०० ते ०४.०० लहान राज्य व स्वतंत्र विदर्भ राज्य का हवे\nसायं ०४.०० ते ०४.३० सुट्टी\nसायं ०४.३० ते ०७.३० अन्न्सुरक्षा, सिलींग कायदा व राज्यघटनेतील शेड्यूल-९\nसकाळी ०९.०० हुतात्म्यांना श्रद्धांजली\nसकाळी ०९.०० ते ११.०० युवकांपुढील आव्हाने व बेरोजगारीचा प्रश्न\nसकाळी ११.०० ते ०१.०० मोटारसायकल रॅली\nदुपारी ०२.०० खुले अधिवेशन\nअध्यक्ष – मा. शरद जोशी, शेतकरी संघटनेचे प्रणेते व राष्ट्रीय अध्यक्ष, स्वभाप\nमा. वेदप्रकाश वैदीक, माजी अध्यक्ष, पी.टी.आय\nमा. जयप्रकाश नारायण, आमदार, लोकसत्ता पार्टी\nमा. भुपेंद्रसिंग मान, अध्यक्ष, अ.भा. किसान समन्वय समिती\nसौ. सरोजताई काशीकर, माजी अध्यक्ष, अ.भा. किसान समन्वय समिती\nडॉ. मानवेंन्द्र काचोळे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, स्वभाप\nअ‍ॅड दिनेश शर्मा, अध्यक्ष, स्वभाप, युवा आघाडी\nअत्यंत महत्वाची सुचना :\n१) शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाला स्वखर्चाने यायचे असते.\n२) नास्तापाणी, जेवनाची व निवासाची व्यवस्था ज्याची त्याने करायची असते.\n३) पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेखेरीज शेतकरी संघटनेकडून अन्य कुठलीही व्यवस्था पुरवली जात नाही, याची कृपया प्रतिनिधींनी नोंद घ्यावी.\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nसंपादक यांनी गुरू, 31/10/2013 - 15:20 ह्यावेळी प्रकाशित केले.\nबुलढाना जिल्हयाने प्रकाशित केलेले पत्रक.\nadmin यांनी गुरू, 31/10/2013 - 15:22 ह्यावेळी प्रकाशित केले.\nवर्धा जिल्हयाने प्रकाशित केलेले पत्रक.\nadmin यांनी रवी, 03/11/2013 - 10:08 ह्यावेळी प्रकाशित केले.\nपुन्हा एकदा उत्तम शेती\nadmin यांनी शुक्र, 08/11/2013 - 01:04 ह्यावेळी प्रकाशित केले.\nया निमित्ताने \"पुन्हा एकदा उत्तम शेती\" ही स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/08/226.html", "date_download": "2018-10-15T21:27:05Z", "digest": "sha1:VVARLLIQK2QQC5MGEHCHC2D6Y4NKGCUP", "length": 2187, "nlines": 55, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: महिला व बाल विकास आयुक्तालयात संरक्षण अधिकाऱ्याच्या 226 जागा", "raw_content": "\nमहिला व बाल विकास आयुक्तालयात संरक्षण अधिकाऱ्याच्या 226 जागा\nमहिला व बाल विकास आयुक्तालय यांच्या आस्थापनेवर महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील जिल्ह्यांकरीता संरक्षण अधिकारी -कनिष्ठ हे पद भरण्यात येणार असून विभागानुसार कोकण विभाग (56 जागा), नाशिक (28 जागा), औरंगाबाद (41 जागा), पुणे विभाग (30 जागा), अमरावती विभाग (38 जागा), नागपूर विभाग (33 जागा) अशी पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2014 आहे. अधिक माहिती www.wcdexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gujarati-dishes-marathi/gujarati-recipe-ras-dhokala-117052300023_1.html", "date_download": "2018-10-15T21:04:24Z", "digest": "sha1:2EBVE4RO33N7L7CSKPERFUW53UFLAPMO", "length": 10898, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Gujarati Recipe : रस ढोकला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nढोकळ्याचे साहित्य : एक वाटी चण्याची डाळ, चार मिरच्या, बोटभर लांब आले, चार-सहा लसूण-पाकळ्या, मीठ सोडा किंवा पापडखार.\nरसाचे साहित्य: एक वाटी खोवलले खोबरे, पाच-सहा ओल्या मिरच्या, दोन चमचे भाजलेल्या दाण्यांचे किंवा तिळाचे कूट, सोडा किंवा पापडखार.\nफोडणीचे साहित्य : चार चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, कोथिंबीर.\nकृती : रात्री डाळ धुऊन पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाणी काढून टाकावे व डाळ बारीक वाटावी. वाटलेली डाळ चार ते सहा तास भिजत ठेवून द्यावी. मिरची, लसूण व आले वाटून घ्यावे, वाटलेल्या डाळीत आले, मिरची, लसूण, चवीप्रमाणे मीठ साखर व पाव चमचा हळद घालून, सर्व मिश्रण एकसारखे कालवावे. अर्धा चमचा सोडा थोड्या पाण्यात विरघळवून घेऊन, तो डाळीच्या पिठात घालून, ते एकसारखे कालवावे. थाळ्याला तेलाचा हात पुसून, त्यात चण्याच्या पिठाचे मिश्रण पसरून घालावे व वाफेवर उकडून घ्यावे. कुकरामध्ये पाणी घालून, त्यावर थोड्या उंचीवर थाळ ठेवून, दहा-बारा मिनिटे वाफवावे. वाफवून झाल्यावर वड्या पाडून ठेवाव्या.\nरसाची कृती : खोबरे, मिरच्या, तिळाचे किंवा दाण्याचे कूट एकत्र वाटून घ्यावे. फोडणी करून त्यात चार ते पाच वाट्या पाणी घालून उकळी आणावी. वाटून ठेवलेले खोबरे-मिरचीचे मिश्रण त्यात घालावे.\nखावयास देतेवेळी गरम रसात ढोकळ्याच्या वड्या घालाव्यात. मिरचीऐवजी लाल तिखट घातल्यास रसाला लाल रंग येतो व चांगला दिसतो.\nउन्हाळा स्पेशल : कांद्याचे आंबट गोड लोणचे\nटोमॉटोची व चिंचेची चटणी\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nसर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर ...\nएक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाईकरून आणि स्वतः चांगले जीवन ...\nकाही उपयोगाच्या आरोग्य टिप्स\nआवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात. दहा ग्रॅम सुंठ घेऊन कांजीसोबत ...\nहाडांच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर ग्रीन टी प्या\nखरंतर ग्रीन टी पिण्याचे अनेक ङ्खायदे आहेत. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, ग्रीन टी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2015/10/blog-post_5.html", "date_download": "2018-10-15T22:25:59Z", "digest": "sha1:GPGUQJKP3UNJW5JX6KFQ67PVOG4VYGG4", "length": 21793, "nlines": 162, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : माझा ' काका ' झाला , त्याची गोष्ट", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nमाझा ' काका ' झाला , त्याची गोष्ट\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : friendship day, Women's Day, महिलादिन, मुलगी, मैत्री, लेख, सामाजिक\nपरवा गावाहून परतताना दौंडला ट्रेनला बसलो. जेमतेम तास दिडतासाचा प्रवास. पण या टप्प्यात खच्चून गर्दी असते. बुड टेकायला जागा मिळण्याची सुतराम शक्यता नसते. तर मग एकटया जिवाला हवा हवासा सहप्रवासी कुठून मिळणार \nपरवा आश्चर्य घडलं. हैद्राबादहून आलेली हैद्राबाद - पुणे एक्स्प्रेस एकदम मोकळी ढाकळी. प्लॅटफॉर्मवर सुद्धा फारशी गर्दी नव्हती. किती तरी दिवसांनी मोकळा श्वास घेत गाडीत चढलो. स्लिपरकोच मध्ये. खिडकी कडेची सिंगल सीट. रिकामी. बसलो तिथच. तर समोर एक नीटनेटकी ललना. अधेड उम्र. भरीव बांध्याची. उंचीपुरी. पस्तीस चाळीसची. गोरीपान. अंगाबरोबर चापून चोपून बसलेला ड्रेस. नखांना मोरपंखी रंगाची नेलपॉलिश. कानात लक्ष वेधून घेतील असे झुबे. पायात आखीव रेखीव चपला. हे सारं वर्तमान पत्राच्या आडून न्याहळलं बरं.\nसकाळ प्रसन्न असतेच. पण आम्हाला दुपारसुद्धा प्रसन्न, आल्हादायक वाटली.\nदोघेही समोरासमोर बसलेलो. एकदोन वेळा तिच्या पायांना माझा चुकून स्पर्शसुद्धा झाला. खरंच चुकून बरं का मी अनोळखी स्त्रियांशी बोलणं टाळतोच. कारण तुमच्या संभाषणाचा हेतू कितीही प्रामाणिक असला तरी त्यांना नको तो वास येतोच. आणि मग स्वतःला सावरून घेत, काहीही न बोलता त्या तुम्हाला तुमची जागा दाखवतात.\nकोणत्याही गप्पा छप्पा नसताना दीड तास कसा गेला कळाले सुद्धा नाही. पुणे स्टेशन जवळ आलं तसं तिनं चेहऱ्यावर हसु आणलं. आणि माझ्या दिशेने झुकत विचारलं, \" काका , स्वारगेटला कसं जायचं \n\" मस्त ' काका ' झाला यांचा \" या विचाराने क्षणभर तुम्हीही आनंदी झाला असाल. पण थांबा. मला या असल्या गोष्टी सवयीच्या झाल्या आहेत. कदाचित तुम्हालाही याचा अनुभव आला असेल. काय आहे. आपण कित्ती लहान, अजाणते, कुकुलं बाळ आहोत आणि समोरची व्यक्ती किती थोराड आहे हे दाखवून देण्यासाठी अलिकडे अनेकजण आपल्या बरोबरीच्या व्यक्तीला सुद्धा काका , मामा अशा सर्वनामाने संबोधतात. यात स्त्रियाच असतात असे नव्हे. अनेकदा तुमच्यापेक्षा चार सहा वर्षाने मोठे असणारे पुरुषसुद्धा तुमचा काका करतात. काही स्त्रिया भाऊ , दादा म्हणतात त्यात तुमच्या विषयी आदराची भावना कमी आणि अविश्वासाची भावना जास्त असते.\nअसो. या सगळ्याची सवय असल्यामुळे मी तिचं ' काका ' हे संबोधन मनाला फारसं लावून घेतलं नाही. \" चला न मलाही स्वारगेटलाच जायचं आहे. \" असं म्हणत सोबत गाडीतून उतरलो. अगदीच खांद्याला खांदा लाऊन नाही पण अनोळखी नसल्यासारखे सोबतीने चालू लागलो.\n अशी जुजबी चौकशी झाली. ती मुळची मुंबईची. दौंड हे तिचं सासर. पुण्यात बहीण असते तिची. तिच्याकडे जाऊन पुढे मुंबईला जायचं होतं तिला. तिचे जीजू पुण्यात रिक्षा चालवतात. ते स्वारगेट स्टॅन्डला तिला घ्यायला येणार होते. मी तिला स्वारगेटच्या स्टॅन्डवर सोडलं. ती तिच्या जीजुच्या रिक्षाची वाट पहात थांबली. मी पाच नंबर बसच्या दिशेने वळणार तोच ती म्हणाली, \" सॉरी सर , मघाशी मी तुम्हाला चुकून काका म्हणाली. \"\nहे असं , \" आली होती, गेली होती ,\" म्हणणारी तरुणी ऐंशी टक्के मुंबईकरच असणार बरं का पुणेकर तरुणी आले होते, गेले होते असेच म्हणते.\n\" सॉरी वन्स अगेन. अॅन्ड बाय . \" असं म्हणत तिनं हात पुढे केला. ' सारी भगवंताची करणी……….' म्हणत आम्हीही तिचा मऊ मुलायम स्पर्श आपलासा करून घेतला. आणि ओझरत्या नजरेने तिच्याकडे पहात उभ्या असलेल्या पाच नंबरच्या दिशेने निघालो.\nबसमध्ये चढतो ना चढतो तोच आमचा पुन्हा एकदा काका झाला. कसा ते नंतर कधीतरी.\nआभार गानु सर. परंतु हा नुसताच अनुभव नसुन स्त्री पुरुषांच्या व्यक्तिमत्वाच्या एका पैलूवर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nप्रेम हे प्रेम असतं......कि \nमाझा ' काका ' झाला , त्याची गोष्ट\nगाई , गाई आणि शांताबाई\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/indias-most-fearless-true-stories-of-modern-military-heroes-1590768/", "date_download": "2018-10-15T21:31:36Z", "digest": "sha1:TSZRVR52BILESVSFO4PFRKXMN6HYDG7T", "length": 31953, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indias Most Fearless True Stories of Modern Military Heroes | ‘रात्रंदिन युद्धा’च्या कथा.. | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘त्यांना सात गोळ्या लागल्या आहेत. जगण्याची शाश्वती नाही..’\nजम्मू-काश्मीरमधील कुपवाडाजवळच्या जंगलात नोव्हेंबर २०१५ मध्ये दहशतवाद्यांशी मुकाबला करताना जबर जखमी झालेले ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष यशवंत महाडिक यांना घटनास्थळावरून लष्कराच्या श्रीनगर येथील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये हेलिकॉप्टरने नेले जात असताना त्यांच्या पत्नी स्वाती यांनी त्यांचे सहकारी मेजर प्रवीण यांना दूरध्वनीवरून एकच प्रश्न विचारला, ‘ते जगतील की मरतील एवढेच सांगा.’ त्याही अवस्थेत कर्नल महाडिक यांच्या पत्नीचा धीरगंभीर आवाज ऐकून मेजर प्रवीण सुन्न झाले. त्यांना काय बोलावे सुचेना. थोडय़ा वेळाने त्यांचा फोन पुन्हा खणखणला. या वेळी स्वाती यांनी विचारले, की त्यांच्या पतीला नेमक्या किती गोळ्या लागल्या आहेत. डॉक्टरांना एरवीही लोक देव मानतात. त्यातही श्रीनगरच्या ९२ – बेस हॉस्पिटलचे डॉक्टर सैनिकांमध्ये जादूगार म्हणूनच प्रसिद्ध आहेत. अत्यंत गंभीररीत्या जखमी जवानांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात त्यांचा हातखंडा. त्यांच्या कौशल्यावर भरवसा ठेवत मेजर प्रवीण यांनी स्वाती यांना कसेबसे उत्तर दिले.. ‘त्यांना सात गोळ्या लागल्या आहेत. जगण्याची शाश्वती नाही..’\n.. कर्नल संतोष महाडिक आज आपल्यात नाहीत. पण ‘इंडियाज मोस्ट फीअरलेस’ हे पुस्तक लिहिले जात असताना स्वाती महाडिक लष्कराच्या चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण संस्थेत (ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी- ओटीए) प्रशिक्षण घेत होत्या. आणि हे परीक्षण लिहिले जात असताना त्या भारतीय लष्करात अधिकारी म्हणून दाखल झालेल्या आहेत.\nजम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सेनादलांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’च्या पहिल्या अधिकृत वृत्तान्तासाठी हे पुस्तक गाजते आहे. तत्पूर्वी ईशान्य भारतातील दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने म्यानमारच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा वृत्तान्तही या पुस्तकात आहे. या दोन्ही हल्ल्यांनी भारताच्या शत्रूंना खणखणीत उत्तर दिले. पण शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नीने पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंगावर लष्करी गणवेश चढवून जे व्रत घेतले आहे, त्याने शत्रूच्या कानशिलात एक जोरदार चपराक बसली आहे. त्याचा आवाज कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकपेक्षा मोठा आहे.\nपाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ले भारतासाठी नवे नाहीत. त्याला उत्तर म्हणून यापूर्वीही भारतीय सेनादलांनी अशा कारवाया केल्या आहेत. आजवर त्याची जाहीर वाच्यता होत नव्हती इतकेच. याहीपुढे कदाचित त्या होत राहतील आणि त्या त्या वेळच्या राजकीय गरजांनुसार तेव्हाची सरकारे त्यांचा जनभावनेला आकार देण्यासाठी वापरही करतील. मात्र जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील राज्ये आणि नक्षलवादग्रस्त भागांत आपल्या सेनादलांसाठी रात्रंदिन युद्धाचा प्रसंग आहे. कोणी असे म्हणेल की, सेनादलांना त्याचसाठी तर प्रशिक्षण दिलेले असते. ती जबाबदारी- त्यातील धोक्यांनिशी- त्यांनी समजून-उमजून स्वीकारलेली असते. होय, सीमेचे रक्षण करताना जवान आपले कर्तव्य बजावत असतात हे खरेच आहे. पण जेव्हा कसोटीची वेळ येते तेव्हा प्राणांची पर्वा न करता रणांगणावर सर्वस्व पणाला लावण्यासाठी असाधारण धैर्य लागतेच. त्याचीही सेनादलांमध्ये वानवा नाही. म्हणूनच आपले विहित कर्तव्य बजावताना सैनिक त्यांच्या व्यावसायिक गरजेपेक्षा एक पाऊल पुढे जातात (इंग्रजीमध्ये ज्याला ‘अ‍ॅक्ट्स ऑफ ब्रेव्हरी बियाँड द कॉल ऑफ डय़ूटी’ किंवा ‘विलिंगनेस टू वॉक दॅट एक्स्ट्रा माइल’ म्हणतात) तेव्हा त्यांच्या आख्यायिका बनतात. दहशतवाद्यांचा सामना करताना वीरमरण पत्करलेले हवालदार हंगपन दादा त्यांच्या तुकडीत जिवंतपणीच आख्यायिका बनले होते. तो लौकिक त्यांनी मृत्यूनंतरही कायम राखला. त्यांची कहाणी वाचताना याचा प्रत्यय येतो.\nअशा निवडक १४ वीरांच्या शौर्यगाथा लेखक-पत्रकार शिव अरूर आणि राहुल सिंग यांनी ‘इंडियाज मोस्ट फीअरलेस : ट्र स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज’ या पुस्तकात एकत्र केल्या आहेत. त्यामध्ये घटनांची पाश्र्वभूमी, कारवायांचे बारकावे, सैनिकांचे शौर्य-बलिदान आदी बाबी तर ओघाने आल्याच आहेत, पण त्या मोहिमांसाठी झालेली विविध पातळींवरील तयारी, सैनिकांनी वापरलेल्या शस्त्रास्त्रांचे तपशील, विस्तृत परिघातील एकंदर परिणाम, अन्वयार्थ आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे घटनांचा मानवी चेहरा खुबीने टिपण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.\nदहशतवादी हल्ले किंवा त्यांना प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवायांच्या बातम्या काही काळ येत राहतात. प्रसारमाध्यमांच्या आणि सामान्य नागरिकांच्या रोजच्या धबडग्यात त्या काही वेळाने विरूनही जातात. प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिनी राजधानीत शौर्यपदके देण्यात येतात तेव्हा काही वेळा शहीद जवानांच्या वीरपत्नी धीरगंभीरपणे पतीचे शौर्यपदक स्वीकारताना दिसतात. पुढे ती चित्रेही विस्मरणात जातात. पण या लेखकांनी पुस्तकात सांगितलेल्या कथांच्या बाबतीत हे सगळे तुकडे प्रयासाने जोडून, त्यांची संगती लावून एक परिपूर्ण चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतासारख्या देशात जिथे युद्धांच्या अधिकृत इतिहासाचेही अहवाल अद्याप जाहीर केले जात नाहीत आणि त्याचे दस्तावेजीकरण झालेले नाही तिथे लेखकांचा हा प्रयत्न स्तुत्यच आहे.\nउरी येथील हल्ल्यानंतर देश पेटून उठला होता. पाकिस्तानने सहनशक्तीची सीमा पार केली होती. सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी सेनादलांचे हात शिवशिवत होते. सरकार आणि सेनादलांनी त्या योजनेची तयारीही सुरू केली होती. पण पाकिस्तानला व उर्वरित जगाला त्यांचा सुगावाही लागू नये म्हणून पंतप्रधानांपासून ते नवख्या मंत्र्यांपर्यंत सर्वानी जाणूनबुजून दिशाभूल करणारी वक्तव्ये दिली याचेही वर्णन पुस्तकात आले आहे. कारवाईनंतर त्याची माहिती मिळण्यासाठी लेखकांनी लष्कराच्या मुख्यालयाकडे केलेल्या पाठपुराव्याला सात महिने काही उत्तर मिळाले नव्हते. मग एक दिवस नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमधील लष्कराच्या कार्यालयाच्या तळघरात एका व्यक्तीशी त्यांची भेट घडवण्यात आली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करणाऱ्या तुकडीचा तो नेता होता. पुस्तकात त्याचा उल्लेख सुरक्षेच्या कारणास्तव ‘मेजर माइक टँगो’ असा केला आहे. लष्कराच्या खास पॅरा कमांडो पथकाच्या, अनामिक राहू इच्छिणाऱ्या या मेजरने कथन केलेला कारवाईचा इतिवृत्तान्त अंगावर रोमांच उभे करणारा आहे. एक किस्सा तर खास दलांच्या (स्पेशल फोर्सेस) कमांडोंच्या मानसिकतेबद्दल बरेच काही सांगून जातो. कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचे पथक बरेच तास नियंत्रण रेषेवर दबा धरून बसले होते. ‘आदेश मिळेपर्यंतची ती शांतता अत्यंत भयाण होती. ती सहन करणे अवघड होते. त्यापेक्षा प्रत्यक्ष हल्ला सोपा असतो. त्यासाठीच आमची जडणघडण केलेली असते. एकदा गोळ्यांची बरसात होऊ लागली की आम्हाला परिस्थिती सामान्य झाल्यासारखे वाटते आणि मनावरील दडपण दूर होते,’ असे मेजर टँगो सांगतात. म्यानमारमधील कारवाई ‘भारताच्याच भूमीवर झाली’ असे जरी त्या वेळी त्या देशाने म्हटले असले तरी या पुस्तकात याही कारवाईचे नेतृत्व केलेल्या एका (अनामिक राहू इच्छिणाऱ्या) अधिकाऱ्याच्या तोंडून तिचा वृत्तान्त साकार होतो.\nया झाल्या प्रत्यक्ष रणांगणावरील कथा. पण शांतता काळातही सैनिकांना केव्हाही मरणाचा सामना करावा लागतो. जगातील सर्वात उंच युद्धभूमी ठरलेल्या सियाचीनमधील हिमस्खलनात अडकल्यानंतर काही तास का होईना मृत्यूला हुलकावणी देणाऱ्या लान्स नाईक हणमंतप्पा कोप्पड यांची कथा मती गोठवणारी आहे. सतत धुमसणाऱ्या सीमांपासून नौदल तसे काहीसे दूर. नौदलाच्या युद्धांचा प्रसंग तसा विरळा. पण आजकाल सागरी चाच्यांनी समुद्रावर दहशतवाद्यांप्रमाणेच आव्हान उभे केले आहे. सागरी चाच्यांनी ग्रस्त अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात गस्तीला गेलेल्या ‘आयएनएस सुमित्रा’ या युद्धनौकेला २०१५ साली अचानक जवळच्या संघर्षग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेची जबाबदारी सोपवली जाते आणि ती कमांडर मिलिंद मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील नौसैनिक कौशल्याने व धैर्याने पार पाडतात. या कारवाईत केवळ भारतीयच नव्हे तर अन्य देशांचे नागरिकही वाचवले जातात आणि भारताची जागतिक पातळीवर वाहवा होते. काही वर्षांपूर्वी याच एडन बंदरात अमेरिकेच्या ‘यूएसएस कोल’ या युद्धनौकेवर झालेला दहशतवादी हल्ला आयएनएस सुमित्रावरील प्रत्येक नौसैनिकाला माहीत होताच. पण तरीही त्या दिव्यात कर्तव्यभावनेने उडी घेणाऱ्या नौसैनिकांच्या शौर्याची जातकुळी एकच सागरी कारवाईची आव्हाने आणि पोत वेगळा असला तरीही.\nया शौर्याला वायुसैनिकांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. गुजरातमधील जामनगर येथील हवाई तळावरून २०१६ सालात स्क्वॉड्रन लीडर रिजुल शर्मा मिग-२९ लढाऊ विमानातून नेहमीप्रमाणे उड्डाण घेतात. तळापासून ११० किमी अंतरावर आकाशात १० हजार फुटांवर विमानाची कॅनॉपी- म्हणजे कॉकपिटवरील काचेचे आवरण- निखळून पडते आणि साधारण १२०० ते १३०० किमी प्रति तास वेगाने उडणाऱ्या विमानाच्या केबिनमध्ये शर्मा उघडे पडतात. तुफान वेगाने वाहणारे थंड वारे त्यांच्या शरीराला काही सेकंदांत गोठवून टाकतात. विमानातून इजेक्शन सीट वापरून बाहेर पडण्यास तळावरून परवानगी मिळते. पण तसे करणे म्हणजे विमान गमावणे ते विमान सोडत नाहीत. सगळे धैर्य एकवटून व कौशल्य पणाला लावून स्वत:सह विमानाला तळावर परत आणतात. विमान नागरी वस्तीवर व कच्छजवळील समुद्रातील तेलविहिरींवर पडू न देता परततात. विमान सुखरूप परत आणून देशाचे कोटय़वधी रुपये वाचवतात आणि काही दिवसांत बरे होऊन पुन्हा हवेत झेपावतात. कामाकडे केवळ एक व्यवसाय म्हणून पाहून हे होत नाही. त्यांच्यासाठी विमान हा धातू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा नुसता एक सांगाडा नसतो. तो जिवाभावाचा सोबती असतो. सैनिक आणि शस्त्रांतील हे द्वैत संपून अद्वैत निर्माण होते तेव्हाच अशा शौर्यगाथा फुलतात.\nहल्ले थांबणार नाहीत. त्यात जिवलग जखमी झाले, शहीद झाले की आम्हाला दु:ख होणार, यातना होणार, नुकसान होणार. पण त्याने आम्ही खचणार नाही. आमचा आत्मा नष्ट होणार नाही. आम्ही धैर्याने पुन्हा उभे राहून लढू. या पुस्तकातील कथांच्या नायकांनी हाच संदेश दिला आहे. सर्जिकल स्ट्राइक्सनेही भारताच्या या बदलत्या भूमिकेला मूर्त स्वरूप दिले आहे.\n‘इंडियाज मोस्ट फीअरलेस : ट्र स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हिरोज ’\nलेखक : शिव अरूर, राहुल सिंग\nप्रकाशक : पेंग्विन रँडम हाऊस इंडिया\nपृष्ठे : २७२, किंमत : २५० रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/rahul-gandhi-praises-shiv-sena-once-again-bjp-criticized-1616158/", "date_download": "2018-10-15T21:32:14Z", "digest": "sha1:2W62KMX27YYV7PUS4ILXOYD6A423ZI2G", "length": 13444, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rahul Gandhi praises Shiv Sena once again BJP criticized | शिवसेनेकडून पुन्हा एकदा राहुल गांधींचे कौतुक; मुखपत्रातून केली भाजपवर टीका | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nशिवसेनेकडून पुन्हा एकदा राहुल गांधींचे कौतुक; मुखपत्रातून केली भाजपवर टीका\nशिवसेनेकडून पुन्हा एकदा राहुल गांधींचे कौतुक; मुखपत्रातून केली भाजपवर टीका\nतर, काँग्रेसकडून शिवसेनेच्या बदलत्या भुमिकेचे स्वागत\nमुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यात अजुनही नाराजी कायम असून ती संपण्याची चिन्हे दिसत नाही. मात्र, शिवसेना वारंवार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक करताना दिसत आहे. गुजरातमध्ये भलेही काँग्रेस पक्ष विजयी झाला नसला तरी त्यांच्या चांगल्या कामगिरीची दखल घेतली गेली आहे. यावरुन राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील एक सक्षम विरोधी पक्ष समोर येत असेल तर शिवसेना याचे स्वागतच करेन असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर राहुल गांधींच्या सकारात्मक नेतृत्वाची दखल विरोधीपक्षही घेत असल्याचे सांगत काँग्रेसने शिवसेनेच्या भुमिकेचे स्वागत केले आहे.\nशिवसेनेच्या मुखपत्रात कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या साप्ताहिक स्तंभातून राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पप्पू म्हणून ज्यांची टर उडवली जात होती त्याच राहुल गांधी यांनी यशाला सत्तेशी जोडणे आणि त्याला खरेदी करण्याच्या धारणेला सुरुंग लावला. गुजरातची निवडणूक ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातच होती. यात राहुल गांधींनी भाजपा आणि पंतप्रधानांना घाम गाळण्यासाठी भाग पाडले होते.\nराहुल गांधी यांनी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्यांना देखील यातून उत्तर दिले होते. राहुल गांधींनी काँग्रेसला पडझडीच्या परिस्थितीतून बाहेर काढले आहे. उत्तर प्रदेशात यश मिळवण्यासाठी काँग्रेसने समाजवादी पार्टीसोबत हात मिळवणी केली होती. तेथे त्यांना यश मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांना मुर्ख आणि अयश्वस्वी मानले जात होते. मात्र, गुजरातच्या निवडणुकांनी त्यांच्यावरील हा शिक्का पुसून टाकला आहे.\nयावेळी संजय राऊत यांनी अमित शहांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, भाजप जर १५०पेक्षा कमी जागा जिंकत असेल तर त्यांनी जल्लोष करण्याचे कारण नाही. भाजपला या निवडणूकीत शंभरपेक्षा कमी जागा मिळाल्या ही बाब हेच दर्शवते की, राहुल गांधी त्यांच्यासाठी २०१९च्या निवडणुकांसाठी आव्हान म्हणून समोर असतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2576?page=3", "date_download": "2018-10-15T22:10:55Z", "digest": "sha1:QNPV672PNXHR25Z6W3BH2GYHIKZYXC74", "length": 5913, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोणाशी तरी बोलायचंय | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोणाशी तरी बोलायचंय\nधाग्याला भाव येण्यासाठी तुम्ही कुठले कुठले पैंतरे वापरता \nलहान मुल आणि घराबाबतचे नियम (न्यू जर्सी) प्रश्न\nआत्ताच कशी काय जाग आली जनतेला प्रश्न\nत्वरित मदत हवी आहे प्रश्न\nरक्क्म परत मिळू शकेल का\nमाहिती हवी आहे (Ahmedabad बद्दल) प्रश्न\nतुमची मदत हवी आहे कुणाला तरी न्यायासाटी....\nतृणरस काढायचं मशीन पुण्यात कुठे मिळेल\nJan 27 2014 - 8:02am ठकुबाई_सुपरफास्ट\nसल्ला हवा आहे प्रश्न\nवेताळाचे प्रश्न : प्रश्न क्र. २ - रमाकांतने काय करायला हवं \nदत्तक ......घ्यावे कि घेवू नये ....\nइंग्लिश मध्ये बोलणे प्रश्न\nकाय कराय्ला पहिजे प्रश्न\nविकिपेडीया मध्ये नवीन सदस्यता कशी नोन्दवावी मायबोली चा सभासद तर आहेच प्रश्न\nमला सल्ला हवा आहे प्रश्न\nवेरुळ आणी अजीन्ठा बद्दल माहीती हवी आहे प्रश्न\nसायकॉलॉजिकल काउंसेलर्स लेखनाचा धागा\nरिटायर झाल्यावर आपण दोघं मज्जा करू\nया छोट्या छोट्या अपमानांचे काय करावे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19363", "date_download": "2018-10-15T22:07:47Z", "digest": "sha1:DWYPKV5UP7U5CMVOD7FNU4BGXMU3DGCP", "length": 14967, "nlines": 200, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विज्ञान : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विज्ञान\nअधुरी एक कहाणी... (शतशब्दकथा)\nपाऊस सुरू झालेला पाहून अॅना मोहरली. फेलिक्सने ज्याला ती लाडाने फेलिस म्हणायची, नुकतीच तिला मागणी घातली होती. आज संध्याकाळी त्यांच्या मीलनाचा मुहूर्त ठरला होता. मीलनाची ओढ आणि हा पाऊस तिची हुरहुर वाढवत होता.\nदिवसभर पडणारा संततधार पाऊस आता थांबला होता. प्रणयरंगात रंगण्यासाठी दोघांनी एक जागाही शोधली होती. बागेतला हवा तसा एकांत देणारा कोपरा होता तो.\nती घटिका आली आणि फेलिस तिथे पोहोचला तेव्हा अॅना त्याची वाटच पाहत होती. त्याला पाहून अॅना झक्क लाजली. फेलिसने तिला आपल्या बाहुपाशात ओढले आणि...\nRead more about अधुरी एक कहाणी... (शतशब्दकथा)\nभारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन ह्याच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग पुढे देतो. ह्या प्रसंगाच्या अनुषंगाने आलेल्या कोड्याची मजा आपण ह्या लेखात घेऊ.\nRead more about रामानुजनचे कोडे\nअंधश्रद्धा व मेंदुविज्ञान- सुबोध जावडेकर\nमेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण\nRead more about अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान- सुबोध जावडेकर\nजीवनात ही घडी अशीच राहू दे (स्व-साधर्म्य - भाग २)\nमागच्या भागात (आकाश के उस पार भी आकाश है (स्व-साधर्म्य - भाग १)) आपण मँडेलब्रॉटने उपस्थित केलेला प्रश्न पहिला. त्या अनुषंगाने कोखचा वक्र आणि अपूर्णांक भूमिती याबद्दलही काही वाचले. या स्व-साधर्म्यामुळे अतिशय कमी क्षेत्रफळाच्या आत प्रचंड मोठ्या लांबीची रेष, रेष म्हणण्यापेक्षा वक्र, कसा काय सामावू शकतो ते पाहिले. सृष्टीमध्ये विलसत असलेले स्व-साधर्म्य मँडेलब्रॉटच्या ध्यानात आले आणि यातूनच प्रेरणा घेऊन त्याने आकृत्यांशी बरेच खेळ केले.\nRead more about जीवनात ही घडी अशीच राहू दे (स्व-साधर्म्य - भाग २)\nपरमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण _ चित्रपट चर्चा\nपरमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण\nकाल सिनेमागृहात जाऊन पाहिला.\nएकदातरी पाहायला हवा असा चित्रपट \nया चित्रपटाविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर, माझं मत असं आहे :\nकथा : सत्यकथा आहे, देशप्रेम जागृत करते , प्रेरित करते\nजमेची बाजू: देशाने केली अण्वस्त्र चाचणीची यशस्वी कथा \nखटकलेल्या बाबी : नायकाचं खाजगी आयुष्य थोडंसं जास्त दाखवलं आहे, गरज नव्हती. सुरुवातीला चित्रपट संथ आहे, नंतर पकड घेतो.\nRead more about परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण _ चित्रपट चर्चा\nविज्ञान निष्ठ बनणे काळाची गरज\nविज्ञान निष्ठ बनणे काळाची गरज\nआज जागतिक विज्ञान दिन. अंधश्रद्धा निर्मूलन करून विज्ञानाची कास धरण्यासाठी संकल्प करण्याचा आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. ग्रामीण भागाची शहरिकरणाकडे वाटचाल सुरू असली तरी अंधश्रद्धेच्या विळख्यातून हा परिसर अद्याप दूर झालेला नाही. आजच्या युवा पिढीकडून त्या दृष्टीने योगदान होण्याची गरज आहे.\nRead more about विज्ञान निष्ठ बनणे काळाची गरज\nमानसशास्त्रातील रंजक प्रयोग - १\nRead more about मानसशास्त्रातील रंजक प्रयोग - १\nया पोस्टचा विषय ज्योतिषशास्त्र असला तरी ज्योतिष आणि विज्ञान यांचा संबंध तपासण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.त्यातून काही मार्गदर्शक किरणे मिळाल्यास त्यादृष्टीने अधिक संशोधन करता येईल.\nखालील चर्चेत सहभागी होण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास गरजेचा आहे.किमान पूर्वग्रहदूषित,अनाभ्यासाने बनलेली मते नसावीत.\nज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टींचा(सर्वच नव्हे\n१३ डिसेंबरच्या रात्री १० पासुन १४ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजेपर्यंत, उल्कावर्षाव होणार आणि जगभरातील कोणत्याही स्थानावरुन तो दिसणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले होते. डिसेंबर मध्ये होणारा हा उल्कावर्षाव तसा नवीन नाही. दरवर्षी याच तारखांना हा उल्कावर्षाव होत असतो. ताशी किमान १०० ते १२० उल्कापात होताना दिसण्याचा अंदाज असतोच. यावर्षी देखील असाच अंदाज होता. यापेक्षा अधिकवेगळेपण यावर्षीच्या उल्का वर्षवाचे होते ते म्हणजे आकाशात चंद्राचा अभाव. चंद्रप्रकाशाचा अभाव म्हणजे तारांगण पाहण्याची सुवर्णसंधीच. आणि त्यातच उल्कावर्षाव म्हणजे ही तर दुधात साखर.\nRead more about उल्का वर्षावाच्या निमित्ताने…\nलाईट(वीज) शिवाय ५ ते ६ दिवस\nसूचना- या घटनेत कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nरविवार, दि. १९ नोव्हेंबर, २०१७. रात्री झोपताना जुना मोबाईल\nस्वीच ऑफ करून चार्जिंगला ठेवला, ही तशी नेहमीची सवय. आमच्या इथल्या लाईटवर माझा विश्वास नाही म्हणून. तेव्हा नवीन मोबाईलची बॅटरी ९०% चार्ज होती, म्हणून तो तसाच ठेवला.\nRead more about लाईट(वीज) शिवाय ५ ते ६ दिवस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/krk-request-twitter-to-restore-his-account-117110300002_1.html", "date_download": "2018-10-15T22:01:11Z", "digest": "sha1:OTY46HCLHFJYNENZQGG5B4JB6JBOAALZ", "length": 8445, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "केआरकेने ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्यासाठी दिली धमकी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकेआरकेने ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्यासाठी दिली धमकी\nअभिनेता कमाल आर खान माध्यमांसाठी एक प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध करत ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. या पत्रकात आपले अकाऊंट पुन्हा सुरु न केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे.\nया प्रसिद्धिपत्रकात त्याने लिहिलंय की, ‘१५ दिवसांच्या आत माझे अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मी @Twitterindia आणि महिमा कौल, विरल जैन आणि तरनजीत सिंह यांना विनंती करतो. आधी त्यांनी माझ्याकडून लाखो रुपये घेतले आणि एकेदिवशी अचानक माझे अकाऊंट बंद केले. त्यांनी माझी अशी फसवणूक केल्याने मी निराश झालोय. माझे अकाऊंट सुरु केले नाही तर मी आत्महत्या करेन आणि यासाठी हे लोक जबाबदार असतील.’ असे म्हटले आहे.\nयाआधी केआरकेने वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्विटर अकाऊंट काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आले आहे.\nविराटमुळे युवराज, रैना बाहेर: कमाल खान\nसोनमला झाला श्वसनाचा विकार\n52 वर्षांचा झाला शाहरुख खान, जाणून घ्या दिल्ली ते 'बॉलीवूड च्या बादशहा'चा प्रवास\nअप्रतिम सौदर्य व ऐश्वर्याची खाण ऐश्वर्या राय (वाढदिवस विशेष)\nयावर अधिक वाचा :\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nटीझरमुळे ‘नाळ’ची उत्सुकता वाढली\nझी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/rose-oil-for-face-117052300024_3.html", "date_download": "2018-10-15T21:04:48Z", "digest": "sha1:GQUACDMBBPWEFYFGSYNT7OOCQYA2SXUY", "length": 9775, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "त्वचेसाठी वरदान आहे गुलाबाचे तेल | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nत्वचेसाठी वरदान आहे गुलाबाचे तेल\nहायड्रेटिंग बेस रूपात: त्वचेला हायड्रेंट करण्यासाठी गुलाबाच्या तेलात जरा पाणी मिसळून घ्या. हे फाउंडेशन लावण्यापूर्वी लावा. याने चेहर्‍यावर बेस बनण्यात मदत मिळते. जोपर्यंत चेहरा तेल शोषून घेत नाही तोपर्यंत तेलाची मालीश करणे आवश्यक आहे.\nवय कमी दिसतं: गुलाबाच्या तेलाने रुक्ष, बेजना आणि सुरकुत्या पडलेल्या त्वचेवर लाभ होतो. गुलाबाच्या तेलाने मालीश केल्यावर वय कमी दिसू लागतं. याने चेहर्‍यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या नाहीश्या होतात.\nरुक्ष त्वचेवर उपयोगी: अनेक लोकांच्या डोळ्याखाली त्वचा रुक्ष असते. त्यावर गुलाबाचे तेल फायदेशीर ठरतं. याने कोरडेपणा दूर होऊन त्वचा नरम पडते.\nहिवाळ्यात केस गळतीचे कारण आणि त्याचे उपाय\nकेवळ एक वर्ष वापरायला हवी लिपस्टिक\nदाट आणि सुंदर पापण्यांसाठी हे करा...\nघरच्या घरी तयार करा नेलपेंट रिमुव्हर\nया सहा कारणांमुळे केस होतात पातळ\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nसर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर ...\nएक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाईकरून आणि स्वतः चांगले जीवन ...\nकाही उपयोगाच्या आरोग्य टिप्स\nआवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात. दहा ग्रॅम सुंठ घेऊन कांजीसोबत ...\nहाडांच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर ग्रीन टी प्या\nखरंतर ग्रीन टी पिण्याचे अनेक ङ्खायदे आहेत. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, ग्रीन टी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/5368-64-artists-singers-43-song-1-marathi-acappella-video-going-viral", "date_download": "2018-10-15T22:07:36Z", "digest": "sha1:MR6YVOYAWIY7I7T6XBHN2RLENBITQPNI", "length": 12393, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "६४ कलाकार गायक ४३ गाणी १ मराठी ‘आकापेला’ व्हिडीओ व्हायरल - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n६४ कलाकार गायक ४३ गाणी १ मराठी ‘आकापेला’ व्हिडीओ व्हायरल\nPrevious Article माईम थ्रू टाईमच्या यशानंतर 'विनय देखमुख' दिग्दर्शित “आकापेला” चर्चेत\nNext Article 'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\n‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या लोकप्रिय नाटकांचे ‘निर्माते अमेय विनोद खोपकर याची कलारसिकांना वेगळी ओळख करून द्यायला नको. आता त्यांची निर्मिती संस्था अमेय विनोद खोपकर (एव्हीके) एंटरटेन्मेंट युट्युब चॅनल क्षेत्रात पदार्पण करत असून त्यांच्या पहिल्या व्हिडीओचे वैशिष्टे म्हणजे कोणत्याही वाद्याविना तयार झालेले मराठी गाणे, या व्हिडीओ मध्ये दिग्गज अभिनेते,अभिनेत्री, गायक, संगीतकारांसह तब्बल ६४ कलावंताचा समावेश आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून बॉलीवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.\nचित्रपट निर्मिती क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेल्या एव्हीके एंटरटेन्मेंटच्या या पहिल्या युट्युब व्हिडीओची खासियत म्हणजे यामध्ये गाणे आहे मात्र स्वरवाद्य, तालवाद्य, तंतुवाद्य अशा कुठल्याही वाद्याचा यात वापर करण्यात आलेला नाही. हा संगीत प्रकार ‘आकापेला’ नावाने प्रसिध्द आहे. हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते, कौशल इनामदार, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, सुदेश भोसले आदी दिग्गज गायक कलाकारांनी मराठीमधील अजरामर अशा गाण्यांचे ‘मेडले’ केले आहे. यामध्ये black & white सिनेमा ते २०१८ सालच्या गाण्यांचा समावेश आहे.\nदरम्यान, या व्हिडीओ मध्ये विक्रम गोखले, अशोक सराफ, महेश मांजरेकर, भरत जाधव, स्वप्नील जोशी,सचिन पिळगावकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर, फुलवा खामकर, केदार शिंदे, अभिनय देव, मकरंद अनासपुरे, विक्रम फडणीस, मृणाल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, रामदास पाध्ये, अतुल परचुरे, जितेंद्र जोशी, अजित परब, संजय जाधव, मंगेश देसाई, अनिकेत विश्वासराव, सोनाली खरे, विनोद कांबळी, किशोरी शहाणे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, अभिनय बेर्डे, सायली संजीव, क्रांती रेडकर, दिपाली विचारे, आयान पटेल, मानसी नाईक, अभिनित पानसे, सचिन कुंभार,आदिनाथ कोठारे, प्राजक्ता माळी, मधुरा वेलणकर, नीलिमा कुलकर्णी, साहिल जोशी, चारू देसाई, चेतन शाशिथल, अमोल परचुरे, सौमित्र पोटे, जयंती वाघधरे, प्रेरणा जंगम, विशाल इनामदार, बालकलाकार मृणाल जाधव, इशान खोपकर, तृष्णीका, स्नेहा चव्हाण आदीसह मराठीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार झळकले आहेत. थोडक्यात सांगायचे तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल असे वैविध्यपूर्ण गाण्यांचे मिश्रण आपणास या आकापेले संगीत प्रकारातील पहिल्या मराठी व्हिडीओ सॉंग मध्ये अनुभवायला मिळते.\nअमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंटने विक्रांत स्टुडीओच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या या व्हिडीओची निर्मिती स्वाती खोपकर यांनी केली असून सुभाष काळे हे सहनिर्माते आहेत. विनय प्रतापराव देशमुख याची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या व्हिडिओला रुपाली मोघे आणि शाम्प्रद भामरे यांनी संगीत दिले, तर राहुल भातनकर यांनी संकलन आणि निखील गुल्हाने यांनी छायांकन केले आहे. निनाद बत्तीन आणि तबरेज पटेल यांनी एव्हीके एंटरटेन्मेंटचे व्यवसाय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.\nPrevious Article माईम थ्रू टाईमच्या यशानंतर 'विनय देखमुख' दिग्दर्शित “आकापेला” चर्चेत\nNext Article 'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\n६४ कलाकार गायक ४३ गाणी १ मराठी ‘आकापेला’ व्हिडीओ व्हायरल\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/142/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-10-15T21:02:34Z", "digest": "sha1:4LHLTMNSCZJGBCXO27LYC66E6Z5DLM6X", "length": 8344, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nखासदार गोपाळ शेट्टींविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करा\nआत्महत्या करणे ही फॅशन झाली आहे असे वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखव करावा, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्याबाबतचे निवेदन उत्तर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. इंद्रपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पोलिसांना देण्यात आले. त्या आधी शेट्टी यांच्या कांदिवली येथील कार्यालयाबाहेरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत आपला निषेध नोंदवला. यावेळी सोहेल सुभेदार, अशोक पराडकर, सोनल पेडणेकर, तृप्ती मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nआत्महत्येला फॅशन म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. असे वक्तव्य करून शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप इंद्रपाल सिंह यांनी केला आहे. शेट्टींच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेलाही बाधा पोहचली आहे. त्यामुळे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सिंह यांनी केली. शेट्टी आत्मत्येला फॅशन म्हणत असतील तर त्यांनीही आधी ही फॅशन करून दाखवावी, असेही ते म्हणाले.\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने मा. खा. शरद पवार यांना मानद “डि. लिट.” प ...\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १९ व्या दीक्षांत प्रदान समारंभात विद्यापीठाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते मानद डि.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मी स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाड्यातील जनता आणि हैदराबादच्या मुक्तिलढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांना व हुतात्म्यांना अर्पण करतो, अशा शब्दांत पवार यांनी आपली कृतज्ञता यावेळी व्यक्त केली. पवार यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाच्या उभारणीतील महत्त् ...\nअसंघटीत कामगार सेलची बैठक मुंबईत संपन्न ...\nमुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे असंघटीत कामगार सेलची बैठक घेण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आ. शशिकांत शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.असंघटित कामगारांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी मुंडे यांनी दिली. असंघटित कामगारांवर राज्यभरात अन्याय होत आहे. ऊसतोड कामगारही एका प्रकारे असंघटित कामगार आहेत, त्यांनाही न्याय मिळत नाही. सरकारतर्फे त्यांची पिळवणूक होत आहे. लोकांच्या मनात याबाबत राग आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर लोकांच ...\nमुंबईकरांच्या नागरी समस्या जैसे थे - चित्रा वाघ ...\nस्वाईन फ्लू, कचरा व्यवस्थापन, महिलांच्या आरोग्याबाबतीत पालिका उदासीनराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने आयुक्तांसमोर मुंबईकरांच्या समस्या मांडल्या.आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, वॉटर-गटर-मिटर या मुंबईकरांच्या समस्यांवर महापालिकेच्या सभेत मोठी चर्चा होते, पण त्यातून काहीच हाती लागत नाह ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/conflict-against-elephants-135569", "date_download": "2018-10-15T21:54:47Z", "digest": "sha1:NQ2TTFNL5E3AVBCMGTPHQWWIH6ROD5HR", "length": 14838, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Conflict against elephants हत्तीविरोधातील संघर्ष घातक | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nपुणे - हत्तीच्या येण्या-जाण्याच्या मार्गातून आपण महामार्ग केल्यानंतरही त्यांनी शांत राहिले पाहिजे. आपण हत्तींच्या आधिवासावर रोजच्या रोज हल्ले केले तरीही त्यांनी प्रतिहल्ला करायचा नाही. आपण हे विसरतोय की, जंगलातील सर्वांत शांत; पण सर्वशक्तिमान अशा प्राण्याशी झुंजत आहोत...हा संवाद साधत आहेत, देशातील वन्यजीवनावर माहितीपट बनविण्याची सुरवात करणारे आणि हत्तींचे अभ्यासक असलेले छायाचित्रकार राजेश बेदी.\nपुणे - हत्तीच्या येण्या-जाण्याच्या मार्गातून आपण महामार्ग केल्यानंतरही त्यांनी शांत राहिले पाहिजे. आपण हत्तींच्या आधिवासावर रोजच्या रोज हल्ले केले तरीही त्यांनी प्रतिहल्ला करायचा नाही. आपण हे विसरतोय की, जंगलातील सर्वांत शांत; पण सर्वशक्तिमान अशा प्राण्याशी झुंजत आहोत...हा संवाद साधत आहेत, देशातील वन्यजीवनावर माहितीपट बनविण्याची सुरवात करणारे आणि हत्तींचे अभ्यासक असलेले छायाचित्रकार राजेश बेदी.\nमाणूस आणि हत्ती यांच्यातील संघर्षाच्या घटना देशभरात वाढत आहेत. या संघर्षाच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाययोजना करण्यास कोणीच पुढे येत नाही. एका बाजूला आपण हत्तीला गणपतीचा अवतार मानतो, दुसरीकडे मात्र अत्यंत क्रूरतेने हत्तींना मारले जात आहे. यावरदेखील कोणी चर्चा करत नाही, अशी खंत सुरवातीलाच बेदी यांनी व्यक्त केली.\nपिढ्यान पिढ्या हत्तींचा येण्या-जाण्याचा मार्ग निश्‍चित आहे. त्यावर आपण महामार्ग बांधणार आणि शेती विकसित करणार. हत्तींना जंगलांमध्ये आता खायला मिळत नाही, पाण्याचे स्रोत वेगाने कमी होत आहेत. अशा परिस्थितीत हत्तींनी जायचे कुठे असा सवाल बेदी यांनी केला. हत्तीबद्दल माणूस सहानुभूतीने विचार करणार नाही, तोपर्यंत ही समस्या संपणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.\nसर्व देशांचे संपूर्ण लक्ष व्याघ्रप्रकल्पांवर आहे. हत्तीप्रकल्पांची गेल्या काही वर्षांपासून उपेक्षा होत आहे. ‘वाघांना वाचवाल तर जंगल वाचेल’, अशी टिमकी सगळीकडे वाजविली जात आहे. प्रत्यक्षात ‘हत्तींना वाचविले तर, वाघ वाचतीलच; पण जंगलही वाचेल,’ कारण, हत्तीला खूप खायला लागते. तो फक्त जंगलातच राहू शकतो. माणसाने विकसित केलेल्या जागेत तो वास्तव्य करू शकत नाही. हत्ती असलेल्या जंगलात पाण्याचे स्रोत टिकवावे लागतील. त्यामुळे हत्ती वाचला तर जंगल वाचेल. त्यातून जंगलातील इतर प्राणी वाचतील, असे बेदी यांनी सांगितले.\n‘नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट’, ‘ॲड-व्हेंचर फाउंडेशन’, ‘वन विभाग’ आणि ‘फर्ग्युसन महाविद्यालय’ यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘वाइल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल’चे उद्या शनिवारी (ता. ४) राजेश बेदी यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता फर्ग्युसनच्या ॲम्पी थिएटर येथे उद्‌घाटन होणार आहे. यात बेदी हे त्यांनी केलेले हत्तीविषयातील काम ‘स्लाइड शो’तून मांडणार आहेत. तसेच, हिमबिबट्यावर चालू असणाऱ्या माहितीपटाची झलकही यात पाहता येईल. येत्या रविवारी (ता.५) सकाळी सहा वाजता वेताळ टेकडीवर नेचर ट्रेलचे आयोजन केले आहे.\nबाळ जन्मले गं सये\nबाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nपुणे : मांजरी परिसरात नवरात्रोत्सव उत्साहात\nमांजरी : घटस्थापनेच्या दिवशी जयघोष व मिरवणूक काढून स्थानापन्न झालेल्या देवीचा नवरात्रोत्सव धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व विविध करमणूकीचे...\nकऱ्हाडजवळ अपघातात दोन जण ठार\nउंब्रज (सातारा) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पेरले (ता. कराड) गावच्या हद्दीत सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर स्वीफ्ट डिझायर कारला पाठीमागून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-cotton-78321", "date_download": "2018-10-15T21:52:09Z", "digest": "sha1:GY7QDWU35QDIXSOHEDVI3O6C6NARY2PD", "length": 12431, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news cotton पणन महासंघातर्फे 25 पासून कापूस खरेदी | eSakal", "raw_content": "\nपणन महासंघातर्फे 25 पासून कापूस खरेदी\nरविवार, 22 ऑक्टोबर 2017\nजळगाव - खानदेशात 25 ऑक्‍टोबरपासून राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे कापूस खरेदीस सुरवात होणार आहे. खानदेशातील 13 केंद्रावर खरेदी सुरू होईल. जळगाव जिल्ह्यात 9, नंदुरबारला दोन, धुळे जिल्ह्यात दोन अशी केंद्रे असतील. चांगल्या कापसाला यंदा 4 हजार 320 भाव असेल अशी माहिती पणन महासंघाचे संचालक संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप व्यवस्थापक एस. के. पाटील, ग्रेडर अनिल कदम उपस्थित होते.\nजळगाव - खानदेशात 25 ऑक्‍टोबरपासून राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे कापूस खरेदीस सुरवात होणार आहे. खानदेशातील 13 केंद्रावर खरेदी सुरू होईल. जळगाव जिल्ह्यात 9, नंदुरबारला दोन, धुळे जिल्ह्यात दोन अशी केंद्रे असतील. चांगल्या कापसाला यंदा 4 हजार 320 भाव असेल अशी माहिती पणन महासंघाचे संचालक संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप व्यवस्थापक एस. के. पाटील, ग्रेडर अनिल कदम उपस्थित होते.\nशेतकऱ्यांना आपला कापूस खरेदी केंद्रावर आणून रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ज्याठिकाणी कापूस खरेदी होईल तेथील बाजार समितीत अगोदर येऊन कपाशीची ऑनलाइन नोंदणी करावी. सोबत येताना आधार कार्ड, बॅंकेचा अकाउंट क्रमांक, सात-बारा उतारा (कपाशीचा पेरा असलेला), मोबाईल क्रमांक सोबत न्यावा. ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मेसेज पाठविला जाईल त्यात दिवस व वेळ दिली जाईल, त्यावेळी शेतकऱ्यांनी कापूस संबंधित बाजार समितीत आणून त्याची विक्री करावी. यामुळे शेतकऱ्यांना रांगेत थांबण्याची गरज नसेल. ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.\nजळगाव जिल्हा ः जळगाव, भुसावळ, जामनेर, पहूर, शेंदूर्णी, पाचोरा, बोदवड, एरंडोल, चाळीसगाव.\nनंदुरबार जिल्हा ः नंदुरबार, शहादा\nधुळे जिल्हा ः दोंडाईचा, शिरपूर.\nअसे असेल भाव (प्रति क्विंटल)\nबन्नी/ब्रह्म-- 4 हजार 320\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131....\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/event-news-marathi/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-108071600005_1.htm", "date_download": "2018-10-15T22:24:23Z", "digest": "sha1:WUBM2NUQCHCS35IE6XYUSW26KN6L33PI", "length": 13687, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वातंत्र्यवीरांचे आश्रयस्थान टिळक विद्यालय | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वातंत्र्यवीरांचे आश्रयस्थान टिळक विद्यालय\nनागपूरच्या धनतोलीतील टिळक विद्यालयाला मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1921 साली ही शाळा सुरू झाली. स्वातंत्र्यवीरांच्या प्रेरणेतूनच या शाळेची स्थापन झाली होती. दादा धर्माधिकारी, श्री. दातार श्री. गाडगे, दामोदर कान्हेरे यांचा संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळेच स्वातंत्र्यसंग्रामातही शाळेने अप्रत्यक्षपणे भाग घेतला होता. अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्या काळी येथे भूमिगत आश्रय घेतला होता.\nनुसते शिक्षण नव्हे तर संस्कार करणे हे या शाळेचे उद्दिष्ट आहे, असे संस्थेचे अध्यक्ष व्हि. पी. जगदाळे सर यांनी सांगितले. शाळेचे सचिव राजीव देशपांडे तर खजिनदार आनंद जगदाळे आहेत. मराठी पहिली ते सातवीच्या मुख्याध्यापिका उषा जवादे तर इंग्रजीच्या मुख्याध्यापिका आदिती नाईक आहेत. मराठीच्या आठवी ते दहावीच्या मुख्याध्यापिका पेंढारकर मॅडम आहेत. शाळेतील मुलांची एकूण संख्या दीड हजार असून ती दोन शिफ्टमध्ये चालते.\nशाळेत विद्यार्थ्यांचा कल आता इंग्रजीकडे वाढला आहे. 1971 इंग्रजी माध्यम सुरुवात झाली. आता इंग्रजी माध्यमाकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वळत असल्याचे जगदाळे सरांनी सांगितले.\nशाळेत भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यावर भर दिला जातो. रामरक्षा, मनाचे श्लोकही शिकवले जातात. ‍शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरही चमकदार कामगिरी केली आहे. मेरीटचे विद्यार्थी तयार न करता उत्कृष्ठ नागरिक घडवणे हेच आमचे उद्दीष्ट्य असल्याचे जगदाळे सरांनी सांगितले.\nशाळेतली शिक्षिका चंदा रंजीत ठाकूर यांना नंदादीप पुरस्कार मिळाला आहे. 1777 पासून डॉय वसंतराव वानकर हे संस्थेचे आधारस्तंभ आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नामांकीत डॉ. कुसुमताई वानकर मार्गदर्शिका आहेत. शाळेच्या या लौकीकामुळे अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी तिला भेट दिली आहे.\nयावर अधिक वाचा :\nस्वातंत्र्यवीरांचे आश्रयस्थान टिळक विद्यालय\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathakrantimorcha-maharashtra-close-tomorrow-136460", "date_download": "2018-10-15T21:41:38Z", "digest": "sha1:A5IAZJWO6EW2QPXJYBBQFPFJZVPR4EAC", "length": 14247, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha Maharashtra close tomorrow #MarathaKrantiMorcha उद्या महाराष्ट्र बंद | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha उद्या महाराष्ट्र बंद\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nआरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने उद्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले असून या चारही ठिकाणी केवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी जाहीर केलं आहे.\nमुंबई - आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने उद्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले असून या चारही ठिकाणी केवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी जाहीर केलं आहे.\nमराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांदरम्यान आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला उद्याच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगत या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा आणि या शहरांमध्ये केवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nदरम्यान, राज्यात गेल्या 21 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. त्यामुळे उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, लातूर आणि रायगड आदी ठिकाणी सर्वाधिक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आधीच राज्यसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने उद्याच्या बंदमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.\nउद्या होणारा बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी केलं आहे. आंदोलनावेळी कोणतीही हिंसा होणार नाही, मात्र आंदोलनावेळी आम्ही सरकारशी असहकार करू, असं गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.\nअफवांवर विश्वास ठेवू नका\n'उद्या बंद असल्याने मुंबईत कर्फ्यू सदृश्य परिस्थिती असणार आहे. कडकडीत बंद पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल पंपापासून मॉलपर्यंत आणि रिक्षापासून ते बसेसपर्यंत सर्व वाहतूक बंद असेल, असे मेसेज सध्या सोशल मीडियावरून फिरवले जात आहेत. एवढंच नव्हे तर नागरिकांनी आजच सर्व आवश्यक वस्तूंची खरेदी करावी, अशा सूचनाही मेसेजवरून दिल्या जात आहेत. हे सर्व मेसेज खोटे असून उद्या मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू राहील,' असं सकल मराठा समाजानं स्पष्ट केलं आहे. 'मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीतील बंदबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका', असं आवाहनही करण्यात आलं आहे.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\nबाळ जन्मले गं सये\nबाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/maharashtrabandh-maratha-kranti-morcha-ghati-due-delay-patient-services-patient-services", "date_download": "2018-10-15T22:32:31Z", "digest": "sha1:UEVNOMEVEWQDMD5E4MUVCL2FQQPZU7RH", "length": 14867, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MaharashtraBandh Maratha Kranti Morcha ghati: Due to the delay in patient services, patient services slow down Maratha Kranti Morcha घाटी दक्ष: रुग्णसेवा सुरळीत, बंदमुळे रुग्णसंख्या मंदावली | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha घाटी दक्ष: रुग्णसेवा सुरळीत, बंदमुळे रुग्णसंख्या मंदावली\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. तर महाराष्ट्र बंद मुळे बाह्यरुग्ण विभागात दिसणारी दररोजची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. तर आंतर रुग्णसेवा नर्सिंगचे विद्यार्थी व कंत्राटी कर्मचारी यांच्या मदतीने सुरळीत करण्याचा प्रयत्न घाटी रुग्णालय प्रशासन करत आहे. तर सकाळ पासून रुग्णसंख्या मंदावली आहे.\nऔरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. तर महाराष्ट्र बंद मुळे बाह्यरुग्ण विभागात दिसणारी दररोजची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. तर आंतर रुग्णसेवा नर्सिंगचे विद्यार्थी व कंत्राटी कर्मचारी यांच्या मदतीने सुरळीत करण्याचा प्रयत्न घाटी रुग्णालय प्रशासन करत आहे. तर सकाळ पासून रुग्णसंख्या मंदावली आहे.\nमहाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून संपात सहभागी परिचारिका घाटी रुग्णालयात सकाळी सात वाजेपासून जमायला सुरुवात झाली. सात वाजता संगटनेच्या बैठकीत इमर्जन्सीसाठी परिचारिका रुग्णालय परिसरात हजर राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परिचारिका संघटनेच्या नेत्या इंदुमती थोरात आणि सुमंगल भक्त यांनी परिचरिकांना सूचना दिल्या. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संपात सहभागी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच परिचारिका संघटनेने मराठा आरक्षण आंदोलनाला गेट मिटिंगमध्ये पाठिंबा जाहीर केला. तर कर्मचाऱ्यांनीही आपत्कालीन परिस्थिती मदतीसाठी तयार असल्याची ग्वाही अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांना दिली.\nघाटी रुग्णालयात कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने आधीच संपात सहभागी नसल्याचे लेखी पत्र दिले होते. त्यामुळे संप काळात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून पहिल्या शिफ्टला जाणाऱ्या व रात्रीची शिफ्ट करून परतणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना नाष्ट्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या 25 परिचारिका घाटीत रुजू झाल्या असून खाजगी महाविद्यालयाच्या परिचारिकाही मदत करत आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालय सज्ज असल्याचे अधिष्ठाता डॉ कानन येळीकर म्हणाल्या. सर्व डॉक्टर त्यांच्या विभागात हजर झाले असून सर्व निवासीही त्यांच्या मदतीला असल्याचे वैद्यकिय अधीक्षक डॉ भारत सोनवणे यांनी सांगितले. प्राचार्य प्रमोद पिंपळकर, उपअधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे, उप अधीक्षक डॉ सय्यद अश्फाक, डॉ गजानन सुरवाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल पुंगळे, डॉ विकास राठोड, डॉ प्रवीण लहाने, डॉ सरफराज, डॉ ज्ञानेश्वर, उपप्राचार्य रमेश शिंदे, मेट्रेन छाया चामले, केदारे आदी रुग्णसेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/306/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A1_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2018-10-15T22:10:45Z", "digest": "sha1:7PQLDXB2ERTB5VFFE46F5VNQTIM3242T", "length": 9667, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसासवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा\nकेंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या प्रलंबित प्रकल्प आणि विकास कामांच्या यादीत गुंजवणी धरणाचा समावेश नसल्याचा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सासवड येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, विजय कोलते, माजी आमदार अशोक टेकवडे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.\nपुरंदरचे लोकप्रतिनिधी राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री असले तरी त्यांच्याकडे काहीच अधिकार नाहीत. सर्व निर्णय कॅबिनेट मंत्रीच घेतात. सरकारमध्ये राज्यमंत्र्यांचं कुणीच ऐकत नाही, असा टोलाही पवार यांनी विजय शिवतारे यांचे नाव न घेता लगावला. पुरंदरमध्ये होणाऱ्या विमानतळामुळे या भागाचा विकास होईल, मात्र दलालांना जमिनी विकू नका, अशी सूचनाही त्यांनी स्थानिकांना केली.\nशिवसेना, काँग्रेस, भाजप असे सारे पक्ष मोर्चेबांधणी करीत आगामी निवडणूक लढण्यास पुढे येतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आगोदर एकजुटीने लोकांपर्यंत पोहोचायचे आहे, जनतेला विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली विकासकामे जनतेसमोर आणा व राष्ट्रवादीच येथे नंबर वन पक्ष असल्याचे विरोधकांना दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजप-सेना हे जातीयवादी आहेत त्यांच्या विरोधातच आपली लढाई आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.\nयावेळी बोलताना, राज्याचे मुख्यमंत्री चिडून, ओरडून बोलतात, याचा अर्थ असा आहे की आता त्यांना काम झेपत नाही, ते कामात समाधानी नाहीत, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.\nसरकारचा प्लॅस्टिक बंदीचा निर्णय पर्यावरणासाठी नाही तर तोडपाणीसाठी - नवाब मलिक ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुंबई येथील प्रदेश कार्यालयात गुरूवार. दि. २८ जून २०१८ रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्लॅस्टिक बंदीवर प्रमुख प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी पक्षाचे मत मांडले.राज्य सरकारने १५ मार्च २०१८ रोजी मंत्रिमंडळात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घातली जाणार असल्याचे सांगितले गेले. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेतला गेला असेही सांगण्यात आले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा निर्णय जर घे ...\nऊस उत्पादक शेतकरी भाजप सरकारला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही - जयंत पाटील ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवार, दि. १४ मे २०१८ रोजी विविध विषयांवर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले. औरंगाबाद येथे घडलेल्या दंगलीबाबत बोलताना त्याठिकाणी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिक घेतली याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही पक्षाचे नेते या दंगलीचे नेतृत्व करताना दिसत होते, त्यामुळे सरकारच ही परिस्थिती घडवून आणत आहे की काय असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.भारतातील साखरेचे दर गडगडल्यामुळे देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशावेळी केंद्र सरकारने मदत करण ...\nराज्यातील सरकार शेतकरी विरोधी-सुनील तटकरे ...\nराज्यातील भाजप व फरफटत जाणारी शिवसेना यांचे युती सरकार हे शेतकरी विरोधी असून सत्तेत आल्यापासून सरकारकडून शेतकरी वर्गासाठी कोणताही दिलासादायक निर्णय निर्णय होत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी केली. नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, माजी मंत्री ए.टी.पवार, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, आमदार पंकज भुजबळ, आमदार द ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/category/brakingnews/page/4/", "date_download": "2018-10-15T22:34:32Z", "digest": "sha1:GRWIMNIPMBE7I6UDMLP5MDDFFGDFLBQT", "length": 18304, "nlines": 118, "source_domain": "pcmcnews.in", "title": "ठळक बातम्या – Page 4 – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nJune 13, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन\nपीसीएमसी न्यूज – काही सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपने इंटरनेट सेन्सेशन बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिला बॉलिवूडमध्ये पाहणे कुणाला आवडणार नाही होय, सगळे काही जुळून आले तर प्रिया लवकरच बॉलिवूडमध्ये दिसेल आणि ती सुद्धा रणवीर सिंगसोबत. रणवीर सिंग स्टार ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटासाठी करण व रोहितला प्रिया हिरोईन …\nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nJune 12, 2018\tठळक बातम्या, देश\nमुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत कसे तरी वाचले, कर्नाटकात हरले, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिसणारही नाहीत, असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार असल्याचंही ते म्हणाले. मुंबईतील गोरेगावमध्ये बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र …\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nJune 12, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nजालना : संभाजी भिडे यांच्या उलट-सुलट बोलण्यामुळे अस्थिरता निर्माण होते आहे. त्यामुळे भिडेंच्या सभांना बंदी घातली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. भिडेंच्या सभांना बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील आठवलेंनी म्हटलं आहे. आठवले यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते …\nVIDEO : अर्धा डझन पोरींना फसवलं, आणि बाईच्या नादा पाई बायोको आणि मुलालाच संपवलं\nJune 12, 2018\tचिंचवड, ठळक बातम्या, महाराष्ट्र\nचिंचवड : आई आणि तिच्या 9 महिन्यांच्या मुलाच्या दुहेरी हत्याकांडाने पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी काही तासातच प्रकरणाचा छडा लावला. या महिलेच्या पतीनेचं म्हणजे दत्ता भोंडवेनेच दोघांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. दत्ता भोंडवे आणि त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन या हत्या घडवून आणल्या. हिंजवडी जवळच्या नेऱ्हे गावाशेजारी हा थरार …\n‘बेटा बेटा होता है और बाप बाप’, नवरी सांभाळा सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्ला\nJune 12, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nउस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीतील विजय हा धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय आहे. ‘बेटा बेटा होता है और बाप बाप’ असं म्हणत भाजपचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी तब्बल 76 मतांनी विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत …\nधक्कादायक : भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं\nJune 12, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nपीसीएमसी न्यूज : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली भय्यू महाराज यांनी आत्महत्या का केली, याबाबतची माहिती …\nपुण्यातील शनिवार वाड्यावर होणारी ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात\nDecember 31, 2017\tठळक बातम्या, पुणे\nपिसीएमसी न्यूज – आज पुण्याच्या शनिवार वाड्यात होणारी ‘एल्गार परिषदे’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, समस्त हिंदू आघाडीसह पेशव्यांच्या वंशजांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तर कार्यक्रम नियोजित वेळेनुसार, कार्यक्रम होणारच यावर एल्गार परिषद ठाम आहे. भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत आज (31 डिसेंबर रोजी) पुण्याच्या शनिवार वाड्यात ‘एल्गार परिषदे’चं आयोजन करण्यात …\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nDecember 31, 2017\tठळक बातम्या, देश, व्हिडीओ\nपिसीएमसी न्यूज – लाखो हृदयांची धाडकन असलेला दाक्षिणात्य आणि मूळचा मराठी असलेला सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठ्या थाटात राजकीय इनिंगची सुरुवात केली आहे. रजनीकांत राजकारणात प्रवेश करत असून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या …\n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nDecember 30, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन\nपिसीएमसी न्यूज – सेन्सॉर बोर्डाच्या सहा सदस्यांच्या समितीने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या वादावर आता एक तोडगा काढला आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार चित्रपटामध्ये काही बदल सुचवण्यात आले असून त्याला यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. The …\nहरिणाची दुचाकी वर झेप, अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू\nDecember 30, 2017\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nपिसीएमसी न्यूज – दुचाकीवर अचानक हरणाने झेप घेतल्यामुळे झालेल्या अपघातात एका पोलिसाला प्राण गमवावे लागले आहेत. गोंदिया आमगाव मार्गावरील मानेगावच्या जंगलात हा दुर्दैवी अपघात घडला.राजेंद्र दमाहे या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रशिक्षण संपवून दमाहे ड्यूटीवर रुजू होण्यासाठी बाईकवरुन चालले होते. त्यावेळी अचानक हरणानं झेप घेतल्यामुळे अपघात झाला. …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-digital-ixus-265-hs-point-shoot-digital-camera-pink-price-p9eUhU.html", "date_download": "2018-10-15T22:17:38Z", "digest": "sha1:ORPN32CVPSSR7XUGMNLZVGONB75J63XM", "length": 19183, "nlines": 444, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन इक्सस 265 हंस पॉईंट & शूट\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक किंमत ## आहे.\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 8,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 346 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे F3.6 - F7\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nऑप्टिकल झूम 10x to 15x\nमिनिमम शटर स्पीड 1/15 sec\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 461,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 0.16875\nकॅनन डिजिटल इक्सस 265 हंस पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा पिंक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://mayurjoshi.com/category/forensic-accounting/?filter_by=random_posts", "date_download": "2018-10-15T22:17:35Z", "digest": "sha1:PPFJ3KWDDZN3OHMIFP3LACDYP6SR4UM4", "length": 4241, "nlines": 77, "source_domain": "mayurjoshi.com", "title": "Forensic Accounting | Mayur Joshi", "raw_content": "\nस्टार्टअप मधील व्यावसायिकांना खास करून मराठी स्टार्टअप्सना युनिकॉर्न स्टार्टअप ही फारशी परिचित संज्ञा नाही. २०१३ मध्ये ऐलीन ली नावाच्या एका व्हेंचर कॅपिटॅलिस्ट मॅडमने न्यूयॉर्क टाईम्स मध्ये...\nभारत सरकार कोणाला स्टार्टअप म्हणतं \nजगात क्वचितच कुठे स्टार्टअप या संज्ञेची व्याख्या केली गेली आहे. स्टार्टअपला वेळेच्या किंवा विक्रीच्या मापदंडात बसवू नये असा म्हणतात. पण व्याख्या केली नाही तर...\nएखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं \nबरेच जण आजकाल उबरचे मोबाईल एप्लिकेशन वापरतात. उबेर हि आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त व्हॅल्युएशन मिळालेली कंपनी मानली जाते. दहा वर्षांपूर्वी चालू झालेल्या या कंपनीचे आजचे बाजार...\nस्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ \nसध्या स्टार्टअप या शब्दाने व्यवसाय क्षेत्रात नुसता धुमाकूळ घातला आहे, सगळ्या वर्तमानपत्रात, इंटरनेट साईट्सवर कोणी किती पैसे गुंतवणूकदार कडून उभे केले, कोणत्या स्टार्टअपच व्हॅल्युएशन किती झाल याची...\nस्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ \nएखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada-maratha-agitation/marathakrantimorcha-how-trust-chief-ministers-speech-ashok-chavan", "date_download": "2018-10-15T21:48:24Z", "digest": "sha1:5VTI6V5UE7N7ENNQCNUULRCHIPA7DKPT", "length": 11657, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha How to trust the Chief Minister's speech Ashok Chavan #MarathaKrantiMorcha मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवावा | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवावा\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nनांदेड - 'मराठा आरक्षणाच्या विषयावर कॉंग्रेस कुठलीही कुरघोडी करत नसून, उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच बोलण्यावर विश्वास कसा ठेवावा'' असा प्रश्न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमवारी उपस्थित केला.\nनांदेड - 'मराठा आरक्षणाच्या विषयावर कॉंग्रेस कुठलीही कुरघोडी करत नसून, उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच बोलण्यावर विश्वास कसा ठेवावा'' असा प्रश्न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमवारी उपस्थित केला.\nफडणवीस यांनी केलेल्या निवेदनात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय पक्ष कुरघोडी करत असल्याचे म्हटले होते. त्यावर चव्हाण यांनी टीका केली. ते म्हणाले, \"\"आरक्षणावर भाजपचे नेतेच वेगवेगळे मत मांडत असल्याने खरे काय समजायचे आरक्षणाच्या मुद्द्यावर मेगा भरती स्थगित करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देणारच आहात तर मग भरती स्थगित करण्याची गरज काय आरक्षणाच्या मुद्द्यावर मेगा भरती स्थगित करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देणारच आहात तर मग भरती स्थगित करण्याची गरज काय\nसरकार आरक्षण देण्यास उशीर करत असल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यातूनच खासदार हीना गावित यांच्या मोटारीवर धुळ्यात हल्ला झाला. हा प्रकार अप्रिय आहे. कॉंग्रेस पक्ष हिंसाचाराचे कधीही समर्थन करत नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत भाजप काहीच बोलत नसल्याचेही ते म्हणाले.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/do-not-put-empty-space-filling-online-application-27392", "date_download": "2018-10-15T21:59:30Z", "digest": "sha1:UZ4VKM5PRUVIMBEKKCHB2VGOKHMYDLNR", "length": 14861, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Do not put empty space filling the online application ऑनलाइन अर्ज भरताना रिकाम्या जागा ठेवू नका; अन्यथा अर्ज होणार बाद | eSakal", "raw_content": "\nऑनलाइन अर्ज भरताना रिकाम्या जागा ठेवू नका; अन्यथा अर्ज होणार बाद\nमंगळवार, 24 जानेवारी 2017\nजळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरताना तो रिकामा ठेवू नका. ज्या ठिकाणी पर्यायाचे उत्तर नसेल त्या ठिकाणी रेष ओढा. मात्र ती जागा रिक्त ठेवू नका. अन्यथा अर्ज बाद होईल, अशा सूचना जळगाव तालुक्‍याचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिली.\nजळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरताना तो रिकामा ठेवू नका. ज्या ठिकाणी पर्यायाचे उत्तर नसेल त्या ठिकाणी रेष ओढा. मात्र ती जागा रिक्त ठेवू नका. अन्यथा अर्ज बाद होईल, अशा सूचना जळगाव तालुक्‍याचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिली.\nपत्रकार संघाच्या कार्यालयात आज ऑनलाइन अर्ज भरण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवारांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम उपस्थित होते.\nश्री. शर्मा म्हणाले, की या निवडणुकीत 27 जानेवारीपासून अर्ज भरणे सुरू होतील. ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट काढावी. त्याची नोटरी करून योग्य ती कागदपत्रे सोबत जोडून तो अर्ज सादर करावा.\nउमेदवारांना प्रचारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या मिळविण्यासाठी धावपळ होते. ती वाचावी, यासाठी एकखिडकी योजना या निवडणुकीसाठी सुरू केली आहे. त्यात अर्ज दिल्यानंतर उमेदवारांना संबंधित परवानगी मिळेल.\nज्या ठिकाणी राखीव जागेवर निवडणूक लढवायची आहे त्या जागेवरील इच्छुक उमेदवाराने स्वतःच्या जातीचा दाखला सोबतच जोडणे आवश्‍यक आहे. दाखला तयार करण्यासाठी दिला असेल, तर त्याची पोच पावती सोबत लावावी. त्यावर दाखल्याचे प्रकरण पेडिंग असल्याबाबतचा संबंधित विभागाचा अभिप्राय आणावा.\nराजकीय प्रतिनिधींमध्ये विजय नारखेडे, गोपाळ पाटील, संजय भोळे, विनायक चव्हाण, भाऊसाहेब पाटील, ऋषिकेश पाटील, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर सपकाळे, सुनील ठाकूर यांनी सहकार्य केले.\nशौचालय घरी असले पाहिजे\nजिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या घरी शौचालय असणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा, ग्रामसभेचा ठराव सोबत जोडणे गरजेचे आहे. संबंधित उमेदवाराच्या घरी शौचालय असल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव लागलीच मिळणार नाही. याबाबत उपस्थितांनी शंका उपस्थित केली. त्यावर श्री. शर्मा यांनी या मुद्याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवू, असे सांगितले.\nउमेदवारास दहा वाहनांचीच परवानगी\nप्रचार करताना कोणत्याही उमेदवाराला केवळ दहा वाहने वापरता येतील. त्यात तीन ते चार चारचाकी वाहने, इतर सहा वाहने दुचाकी असावीत. कोणता उमेदवार किती वाहने वापरतो, यावरही आचारसंहिता विभागाचे लक्ष असेल, असे श्री. शर्मा यांनी सांगितले.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nअवैध फलकबाजीवर कारवाईची तरतूद नाही\nमुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2018-10-15T20:54:28Z", "digest": "sha1:O5CEN4QHTSA5BWPDOVVRXT6BMW4IOTLE", "length": 5257, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेसची मंगळवारी सायकल रॅली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉंग्रेसची मंगळवारी सायकल रॅली\nपिंपरी – केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा प्रती लिटर दर 80 रुपयांहून जास्त झाला आहे. याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 30) शहरात सायकल रॅली काढण्यात येणार आहे.\nनिगडीतील भक्ती-शक्ती चौकातून सकाळी 10 वाजता रॅलीला सुरुवात होईल. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत ही रॅली काढण्यात येईल, अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिली. कॉंग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसीपीईसी प्रकल्पावरुन भारताबरोबर चर्चेने तोडगा काढू-चीन\nNext article“समृद्ध’च्या गुंतवणूकदारांचे गृहराज्यमंत्र्यांना साकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-balasaheb-thorat-news/", "date_download": "2018-10-15T21:12:08Z", "digest": "sha1:I2LDQWB3OHQ2QP6L2W7SGQEA2MOYNTAM", "length": 9933, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हमीभावाची सरकारी घोषणा फसवीच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहमीभावाची सरकारी घोषणा फसवीच\nआ.थोरात यांची टीका – कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा\nसंगमनेर – सरकारची दीडपट हमीभाव देण्याची घोषणा फसवी ठरली आहे. हे सरकार शेतकऱ्यांबाबद पुर्ण उदासीन असून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांसाठी कायम मदतीची भूमिका घेतली पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.\nकृषी उत्पन्न बाजार समितीच्या 14 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती शंकरराव खेमनर होते. तर व्यासपीठावर ऍड. माधवराव कानवडे, रामदास पा. वाघ, बाबा ओहोळ, अजय फटांगरे, सभापती निशाताई कोकणे, निर्मलाताई गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.\nथोरात पुढे म्हणाले की, स्व.यशवंतराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद , पंचायत समिती व बाजार समितींची निर्मीती केली. शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी सुरु केलेला बाजार समितीचा निर्णय हा पुढे संपुर्ण देशात राबविण्यात आला. बाजार समिती हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र आहे. अत्यंत काळजीपुर्वक अशी वाटचाल आपल्या बाजार समितीची आहे. बाजार समितीतील व्यापारी चांगले असून शेतकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा आहे. आपल्याकडे उत्पादित होणारे डाळींब हे आपल्या बाजार समितीत विकले गेले पाहिजे\nसभापती शंकरराव खेमनर म्हणाले की, बाजार समितीला यावर्षी 3 कोटी 93 लाखांचा नफा झाला आहे. बाजार समितीत कांदा व टोमॅटोची खूप मोठ्या प्रमाणावर आवक होते. त्याचप्रमाणे डाळींबाचेही मार्केट आपण सुरु केले आहे. व्यापारी, शेतकरी, मापाडी व हमाल या सर्वांमुळे आपल्या बाजार समितीची भरभराट झाली आहे. वडगांव पान येथे 16 एकर जागेवर लवकरच अद्ययावत बाजार समितीची शेतकऱ्यांसाठी उभी राहणार आहे.\nआमदार थोरात यांचे हस्ते नविन शेतकरी निवास व माथाडी भवन या इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रमेश धुळगट, बाजीराव सातपुते, कारभारी गाढे, माधव पांडे, नामदेव थिटमे, कारभारी गीते आदी प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सतिषराव गोडगे, सोमनाथ सोनवणे, मारुती कवडे, दादासाहेब गुंजाळ आदिंसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचे नोटीस वाचन सचिव सतिषराव गुंजाळ यांनी केले. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार अवधूत आहेर यांनी मानले. यावेळी शेतकरी, व्यापारी, आडतदार, डाळींब उत्पादक, नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वःकल्पनेतून केल्या शाळेच्या भिंती बोलक्‍या\nNext articleअल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला\nपाथर्डीत मोहटादेवी गडावर भाविकांचा महापूर\n52 वी आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धा : जुबेर शेख यांना आशियाश्री पुरस्कार\nराहूरी तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट\nपाच गावांच्या पुनर्वसनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव \nदुष्काळनिश्चितीसाठी पुन्हा मंडलनिहाय सर्वेक्षण\nसत्यजीत तांबे यांना अटक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/08/65.html", "date_download": "2018-10-15T21:26:51Z", "digest": "sha1:NLM3SL2HFKR77Y7BOYJJGL7IA4AEB4K6", "length": 2069, "nlines": 55, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता (विद्युत) कार्यालयात 65 जागा", "raw_content": "\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता (विद्युत) कार्यालयात 65 जागा\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता (विद्युत) फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता -विद्युत (65 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 11 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.pwdelectrical.com किंवा www.mahapwd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/nlc-india-ltd-company-profile-1598618/", "date_download": "2018-10-15T21:32:10Z", "digest": "sha1:ZSUO326IP3FNVL5PBLRP6JUAV62N6AJR", "length": 14563, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NLC India Ltd Company Profile | माझा पोर्टफोलियो : ऊर्जित गुंतवणूक सुरक्षितता.. | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nमाझा पोर्टफोलियो : ऊर्जित गुंतवणूक सुरक्षितता..\nमाझा पोर्टफोलियो : ऊर्जित गुंतवणूक सुरक्षितता..\nआता पर्यंतच्या संपलेल्या बारमाहीचा विचार केला तर नफ्यात (३,४७२.३३ कोटी) २५५ टक्के वाढ दिसत आहे.\nएनएलसी इंडिया म्हणजे पूर्वाश्रमीची नेवेली लिग्नाइट कॉपरेरेशन भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक रत्न. पूर्वी फक्त खाणकाम आणि लिग्नाइट उद्योगात असलेली ही कंपनी आता औष्णिक ऊर्जा निर्मिती आणि अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातही कार्यरत आहे.\nएनएलसी इंडियाचे पाच औष्णिक ऊर्जा प्रकल्प (थर्मल पॉवर स्टेशन्स) कार्यरत असून त्यातून ३२४० मेगावॉट विजेची निर्मिती होते. त्या खेरीज सौर आणि ३४ पवन चक्की या द्वारे होणारी वीज निर्मिती लक्षात घेता कंपनीची एकूण ऊर्जा निर्मितीक्षमता ३३०१ मेगावॉट आहे. तसेच तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांत कंपनी त्या राज्यांच्या संयुक्त विद्यमाने ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प राबवत आहे.\nगेल्या आर्थिक वर्षांत सुमारे ८,५८१.५१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३,३९४.२१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावून कंपनीने सुखद धक्का दिला होता. यंदाच्या वर्षांतही पहिल्या सहामाहीपर्यंत कंपनीने उत्तम आर्थिक कामगिरी करून दाखविलेली आहे. सप्टेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने १,९९२.८५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३२६.६७ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. आता पर्यंतच्या संपलेल्या बारमाहीचा विचार केला तर नफ्यात (३,४७२.३३ कोटी) २५५ टक्के वाढ दिसत आहे. कंपनी विस्तारीकरणाचे मोठे प्रकल्प राबवत असून २०२५ पर्यंत १,२८,९८३ कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने नवीन ऊर्जा प्रकल्प तसेच वाढीव खाण प्रकल्पांचा समावेश आहे. कोळसा मंत्रालयाने त्याकरिता मंजुरी दिली असून जमीन अधिग्रहणाचे काम सुरू झाले आहे.\nकाही कंपन्या दुर्लक्षित राहतात मात्र नंतर अचानक प्रकाशात येतात तसेच काहीसे एनएलसीच्या बाबतीत होण्याची शक्यता वाटते. केवळ ४.६२ किंमत-उत्पन्न अर्थात पी/ई गुणोत्तर असलेल्या या कंपनीचे बाजारभावाच्या तुलनेत लाभांशाचे प्रमाण पाहता (७३ टक्के) एक दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक म्हणून एनएलसी इंडियाचा जरूर विचार करावा.\nसूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/yama-temple-dharmaraja-116061600005_7.html", "date_download": "2018-10-15T21:25:19Z", "digest": "sha1:ADU6TYEXO6PMMU6E3JYHQJOHPZORACGW", "length": 12185, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "यमराजाचे हे 7 मंदिर, कधी गेले आहात का आपण? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयमराजाचे हे 7 मंदिर, कधी गेले आहात का आपण\nथिरुप्पाईन्जीली यम धर्मराज स्वामी मंदिर (Thiruppainjeeli, Manachanallur,Trichy, TamilNadu) : हे मंदिर तमिळनाडुच्या\nथिरुप्पाईन्जीली मनछानाल्लूर, त्रिचीत स्थित आहे.\nपुढील पानावर पहा सातवे मंदिर\nशुभ प्रसंगी आंब्याची पाने का लावतात\nहे दोन हनुमान मंत्र देतील इच्छित वरदान\nसायंकाळी पूजा करत असाल तर या सावधगिरी बाळगा\nस्वप्नात ह्या 4 वस्तू दिसल्या तर समजा तुमच्यावर संकट येणार आहे\nमरणापूर्वी नेमके काय दिसते\nयावर अधिक वाचा :\nधर्मराज मंदिर हिन्दू मन्दिर Hindu Temple यमराज मंदिर Yama Temple Dharmaraja Temple\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nसहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते\nदुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...\nकन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा\nनवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार ...\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/406/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80_%E2%80%93_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-10-15T22:22:52Z", "digest": "sha1:437XX3KSLEDFC3NCN45WTCLTJKNPMVF6", "length": 10273, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nभाजपची भूमिका दुटप्पी – सुप्रिया सुळे\nएका बाजूला शिवसेनेला भ्रष्टाचारी म्हणायचे आणि दुसर्या बाजूला त्यांना घेऊनच सरकार चालवायचे, ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ईशान्य मुंबईत दुसर्याे दिवशीचा दौरा पूर्ण केला. मुंबई अल्पसंख्याक विभागाच्यावतीने घाटकोपर येथे मेळाव्यास मार्गदर्शन तसेच कार्यालयाचे उदघाटन सुळे यांनी केले, त्यावेळी त्या बोलत होत्या. घाटकोपर येथील वॉर्ड क्रमांक १३१ मधील राखी जाधव, वॉर्ड क्रमांक १२४ मधील ज्योती हारून खान आणि विक्रोळी येथील वॉर्ड क्रमांक १२० मधील चारू चंदन शर्मा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही सुळे यांनी केले. यावेळी बोलताना सुळे यांनी भाजपवर कडाडून टीका केली. भाजप-सेना सत्तेत आल्यापासून १००० कोटी जाहीरातींवर खर्च केले, हे पैसे मुंबई मनपाच्या शाळांमधील शिक्षणावर खर्च केले असते तर विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या असत्या, असा आरोप त्यांनी केला. तसेच केंद्रसरकारवार निशाणा साधत सुळे यांनी डिजीटल इंडियाच्या गप्पा केंद्रसरकार करते पण वास्तवात संसदेतलंही वायफाय चालत नाही, अशी टीका केली. संसदेतलंच वायफाय चालत नसेल तर देशातले इतर ठिकाणचे कसे चालेल बहुतेक 'जियो'ला कंत्राट दिलेले नाही, त्यांना दिले की वायफाय चालेल असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या मुंबई मनपा निवडणुकीच्या पहिल्या यादीत सर्वात जास्त महिला आहेत, असा सर्वसमावेशक असलेला राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.\nयावेळी राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सुहेल सुभेदार, मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, ईशान्य मुंबई अध्यक्ष संजय दिना पाटील, नगरसेवक हारून खान आणि सुधाकर वड्डे उपस्थित होते.\nस्वच्छ व सुरक्षित मुंबई हे माझे स्वप्न - सुप्रिया सुळे ...\nमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे मुंबईकरांशी संवाद साधला. या दरम्यान मुंबईकरांना आरोग्य, शैक्षणिक मुद्दे, महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, नागरी समस्या, पर्यावरण अशा अनेक मुद्द्यांवर सुळे यांना थेट प्रश्न विचारले तसेच मुंबईतील नागरी समस्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी बोलताना अनेल मुद्द्यांवर सुळे यांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. मुंबईचा विकास हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय असून स्वच्छ, सुंदर, हरित मुंबईसाठी र ...\nपी.एचडी, नेट-सेट धारक विद्यार्थ्यांचे आझाद मैदानात उपोषण; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासा ...\nराज्यात ११,५०० सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा रिक्त असून यातील एकही जागा भरली गेली नाही. त्यामुळे पी.एचडी, नेट-सेट धारक विद्यार्थ्यांमध्ये बेरोजगारीची संख्या वाढत आहे. या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या, शिक्षकांचे प्रलंबित वेतन देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी पी.एचडी, नेट-सेट धारक विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात उपोषण केले. उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार विक्रम काळे यांनी भेट दिली. दरम्यान हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना ...\nविकासाला विरोध नाही पण शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये – शरद पवार ...\nसमृद्धी महामार्गाबाबत १२ जून रोजी राज्यस्तरीय बैठकमुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्ध महामार्गाला असंख्य शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. याबाबत थेट प्रकल्पबाधितांशी थेट चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात बोलावली होती. यावेळी शेतकऱ्यांनी पवार यांच्यासमोर आपल्या विविध अडचणी बोलवून दाखवल्या. दरम्यान येत्या १२ जून रोजी औरंगाबाद येथे समृद्धी महामार्गाबाबत राज्यस्तरीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/pune-students-present-report-traffic-kolhapur-28154", "date_download": "2018-10-15T22:22:48Z", "digest": "sha1:RZ547JQ4VTK4WQWRRQ45S4F3EPJJCJWM", "length": 11172, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune students present report on traffic in kolhapur पुण्यातील विद्यार्थ्यांचे कोल्हापुरात वाहतूक सर्वेक्षण | eSakal", "raw_content": "\nपुण्यातील विद्यार्थ्यांचे कोल्हापुरात वाहतूक सर्वेक्षण\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nकोल्हापूर : बेशिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या कोल्हापूरच्या वाहतुकीचे दुखणे कमी करण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या \"टाउन प्लॅनिंग' शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. महालक्ष्मी मंदिराजवळच्या सुमारे तीन किलोमीटर परिसरातील सर्वेक्षण ते करीत आहेत. त्यांचे सर्वेक्षण महत्त्वाच्या आठ मुद्द्यांवर सुरू आहे. एकूण 22 विद्यार्थ्यांचे पथक हे काम करीत आहे. याबाबतचा अहवाल ते साधारण दोन महिन्यांत पोलिसांना सादर करणार आहेत.\nरस्त्यांची क्षमता आणि प्रत्यक्षातील वाहतूक, पादचाऱ्यांसाठी पदपथ त्यांची अवस्था काय, सार्वजनिक वाहतुकीची परिस्थिती, अंतर्गत प्रवासी वाहतूक (रिक्षा), वाहनतळांची सोय व स्थिती या मुद्यांच्या आधारे सर्वेक्षण केले जात आहे. त्याचबरोबर या परिसरातील प्रत्येक घराघरांत जाऊन त्यांच्याकडील वाहनांची माहिती घेतली जाणार आहे.\n\"\"आमचे महाविद्यालय नियोजनासाठीच काम करते. महालक्ष्मी मंदिर परिसरातील तीन किलोमीटरच्या परिसराचे सर्वेक्षण केले जाईल. आमच्या सर्वेक्षणाचा उपयोग वाहतुकीला शिस्त लावणारा नक्कीच ठरेल,'' असा विश्‍वास प्रा. राहुल शुक्‍ला यांनी व्यक्त केला आहे.\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nमंदीत संधीचा शोध... खास तुमच्यासाठी\nगेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर,...\n#mynewspapervendor वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गगन भरारी\nपुणे : सकाळी घरोघरी पेपर टाकणाऱ्यांपैकी अनेक जणांनी त्यांच्या कर्तृत्वावर भरारी घेतली आहे. कोणी सनदी अधिकारी तर कोणी उद्योजक, व्यावसायिक...\nविद्यार्थिनीने खेचले विद्यापीठाला न्यायालयात\nमुंबई - मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थिनीचा सत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/upload", "date_download": "2018-10-15T20:58:22Z", "digest": "sha1:VONKQE7KA36NOBVQ6SR6NPBTTTWMDMYM", "length": 19166, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चढवल्याची नोंद - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीनतम चढवलेल्या संचिकांची यादी.\nसर्व सार्वजनिक नोंदी TimedMediaHandler log आयात सूची आशय नमूना बदल नोंदी एकगठ्ठा संदेशाच्या नोंदी खूणपताका नोंदी खूणपताका व्यवस्थापन नोंदी गाळणीने टिपलेल्या नोंदी चढवल्याची नोंद टेहळणीतील नोंदी धन्यवादाच्या नोंदी नवीन सदस्यांची नोंद नोंदी एकत्र करा पान निर्माणाच्या नोंदी रोध नोंदी वगळल्याची नोंद वैश्विक अधिकार नोंदी वैश्विक खात्याच्या नोंदी वैश्विक पुनर्नामाभिधान नोंदी वैश्विक ब्लॉक सूची सदस्य आधिकार नोंद सदस्य एकत्रीकरण नोंद सदस्यनाम बदल यादी सुरक्षा नोंदी स्थानांतरांची नोंद\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n१०:५६, ६ जुलै २०१८ Tiven2240 (चर्चा | योगदान) ने चित्र:COEP logo.jpg ची एक नविन आवृत्ती अपभारीत केली\n१९:०३, २ जुलै २०१८ Tiven2240 (चर्चा | योगदान) ने चित्र:1968 Winter Olympics logo.png ची एक नविन आवृत्ती अपभारीत केली (Reduced for fair use)\n२३:४७, २२ डिसेंबर २०१७ अभय नातू (चर्चा | योगदान) ने चित्र:Wiki.png ची एक नविन आवृत्ती अपभारीत केली (५०,००० लेखांचा टप्पा गाठल्याबद्दल तात्पुरता लोगो)\n००:२४, ८ मार्च २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Womenseditethon-17.png (महिला संपादनेथॉन २०१७)\n१९:०९, ५ मार्च २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:27feb.png (\"एक परिच्छेद मराठी विकिपीडियावर \" विकिपीडियावर लिहू या महाजालावर मराठी वाढवू या महाजालावर मराठी वाढवू या \n१८:१४, २८ फेब्रुवारी २०१७ Mahitgar (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:राष्ट्रभक्ती.png (=={{int:filedesc}}== {{Information |description={{mr|1=मातीचे पाश झुगारुन, वृक्ष कधी स्वतंत्र होऊ शकत नाही. -रविंद्रनाथ टागोर Modified v...)\n१७:४४, २८ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Navashakati-26-2-2017.jpg (२७ फेब्रुवारी २०१७ मराठी भाषा गौरवदिन निमित्य नवशक्ती मधील बातमी)\n१७:४२, २८ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Pudhari-28-2-2017-1.jpg (२७ फेब्रुवारी २०१७ मराठी भाषा गौरवदिन निमित्य पुढारी दैनिकातील बातमी -2)\n१७:३८, २८ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Tarunbharat.JPG.png (२७ फेब्रुवारी २०१७ मराठी भाषा गौरवदिन निमित्य तरुण भारत मधील बातमी)\n१७:३५, २८ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Talk at mantralaya.jpg (२७ फेब्रुवारी २०१७ मराठी भाषा गौरवदिन निमित्य लोकमत मधील बातमी)\n१७:३४, २८ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Maharashtra-Times-27feb.jpg (२७ फेब्रुवारी २०१७ मराठी भाषा गौरवदिन निमित्य महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी)\n१७:३२, २८ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Pudhari.jpg (२७ फेब्रुवारी २०१७ मराठी भाषा गौरवदिन निमित्य पुढारी दैनिकातील बातमी)\n२०:४७, २७ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:AIR-25-2-2017.webmvp8.webm (मराठी भाषा गौरव दिन निमित्य आकाशवाणीवरील माहिती आणि जनसंपर्क संचनालय महाराष्ट्र शासन द्वारा...)\n२०:४४, २७ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:AIR-24-2-2017.webmvp8.webm (मराठी भाषा गौरव दिन निमित्य आकाशवाणीवरील माहिती आणि जनसंपर्क संचनालय महाराष्ट्र शासन द्वारा...)\n१४:५९, २६ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Marathi Day Achut Godbole.webm (मराठी भाषा गौरावदिन मान्यवरांचे निवेदन - श्री अच्युत गोडबोले)\n१२:५९, २६ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Doordarshan Recording.webmvp8.webm (मराठी विकिपीडिया वरील दूरदर्शन वरील मुलाखत)\n०७:३६, २६ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) ने चित्र:3515265-lg.jpg ची एक नविन आवृत्ती अपभारीत केली (१४:०२, ५ सप्टेंबर २००५ च्या आवृत्तीस पूर्वपदावर (IST))\n०७:३५, २६ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Vinod Tavde.jpg (विनोद तावडे, शालेय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण उच्य व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक विकास व वक्फ...)\n०७:२७, २६ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Oneline on wiki.jpg (लोकसत्ता आवाहन)\n०८:४४, २४ फेब्रुवारी २०१७ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) ने चित्र:3515265-lg.jpg ची एक नविन आवृत्ती अपभारीत केली (new)\n१५:१८, ९ फेब्रुवारी २०१७ Abhijitsathe (चर्चा | योगदान) ने चित्र:एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी.jpg ची एक नविन आवृत्ती अपभारीत केली\n१५:१५, ९ फेब्रुवारी २०१७ Abhijitsathe (चर्चा | योगदान) ने चित्र:दंगल (२०१६ चित्रपट).jpg ची एक नविन आवृत्ती अपभारीत केली\n११:१३, ५ नोव्हेंबर २०१५ Abhijitsathe (चर्चा | योगदान) ने चित्र:Ajinkya Poster.jpeg ची एक नविन आवृत्ती अपभारीत केली\n१५:१०, १८ ऑक्टोबर २०१५ Abhijitsathe (चर्चा | योगदान) ने चित्र:प्रेम रतन धन पायो.jpg ची एक नविन आवृत्ती अपभारीत केली\n१२:३६, २६ मे २०१५ Abhinavgarule (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Tesla Motors logo.svg\n००:०४, १९ मे २०१५ Abhijitsathe (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:खोगीरभरती.jpg ({{प्रताधिकारित संचिका माहिती |वर्णन = पुस्तकाचे कव्हर |स्रोत = http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx\n१७:१९, १५ मे २०१५ Mahitgar (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:रिपा.png (रिकामे धवल चित्र {{स्वतः}}{{Cc-by-sa-4.0}})\n२३:४३, ८ मे २०१५ Priya Hiregange (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Mothers day.jpg (आई दिनाच्या हर्दिक सुभेछा :))\n१८:१५, १५ एप्रिल २०१५ Masum Ibn Musa (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Pepsi IPL logo.png\n११:००, ७ एप्रिल २०१५ Cherishsantosh (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Licensing tutorial mr.svg\n१९:३३, ३ एप्रिल २०१५ Mahitgar (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Test Abraka Dabra.png (सगाप)\n१९:२७, ३ एप्रिल २०१५ Mahitgar (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:800px-Village banyan.JPG (सगाप)\n१८:०३, ३ एप्रिल २०१५ Mahitgar (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Testing mr.png (सगाप)\n११:५४, ३१ मार्च २०१५ Sudhaspari (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:चिन्तेश्वर् महादेव मन्दिर्.jpeg\n१७:५४, २९ मार्च २०१५ Ajaygabhale (चर्चा | योगदान) ने चित्र:10653867 1598466250383740 3749076370942788226 n.jpg ची एक नविन आवृत्ती अपभारीत केली (जय विलास पॅलेस जव्हार) (खूणपताका: अभिनंदन १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला \n१७:५१, २९ मार्च २०१५ Ajaygabhale (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:10653867 1598466250383740 3749076370942788226 n.jpg (जय विलास पॅलेस जव्हार.)\n२०:००, २३ मार्च २०१५ Dhirajbhoir (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:11073395 905670316119835 71444368 n.jpg (आमच्या घरातील नववर्षांच्यादिनी उभारलेले मराठी राजा गौतमीपुत्राच्या विजयाचे निशान गुढीपाडवा)\n१८:२५, १५ मार्च २०१५ Mahitgar (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Utpat udaharaN.png (उत्पात वाटू शकणारे गूडफेथ संपादन. यात विद्यार्थ्याला हवा असलेला निबंध त्यने इंग्रजीतून if there would no...)\n१०:०३, १० मार्च २०१५ Cherishsantosh (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Marathi Event Report 3.jpg\n१०:०३, १० मार्च २०१५ Cherishsantosh (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Marathi Event Report 2.jpg\n१०:०२, १० मार्च २०१५ Cherishsantosh (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Marathi Event Report 1.jpg\n०९:३५, १० मार्च २०१५ Mahitgar (चर्चा | योगदान) ने चित्र:उदाहरण.jpg ची एक नविन आवृत्ती अपभारीत केली (test)\n००:३९, १० मार्च २०१५ Mitoderohne (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:शाकाहारी सभा.jpg (इंग्लंडमधील शाकाहारी सभेचा शिक्का असलेले एक खाद्य उत्पादन.)\n०२:२७, ७ मार्च २०१५ Jayram (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Random collection objects 99.jpg\n०२:२६, ७ मार्च २०१५ Jayram (चर्चा | योगदान) अपभारीत केली चित्र:Random collection objects 98.jpg\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/new-gadgets-marathi/reliance-jio-4g-volte-wi-fi-dongle-jiofi-is-available-at-a-special-price-117092100006_1.html", "date_download": "2018-10-15T21:04:21Z", "digest": "sha1:UYVUZQGXUXOM7DPQH5XNFVQLHTETM6X3", "length": 10000, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घ्या, जिओ डोंगल फक्त रु.999 मध्ये | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघ्या, जिओ डोंगल फक्त रु.999 मध्ये\n'जिओ'ने फक्त रु.999 मध्ये जिओफाय डोंगल देण्याची घोषणा केली आहे. याआधी डोंगल घेण्यासाठी ग्राहकांना रु.1999 खर्च करावे लागत होते. ग्राहकांना जिओफाय डोंगलवर तब्बल 1 हजार रूपयांची सवलत देऊ केली आहे.\nग्राहकांना 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान जिओफाय डोंगल खरेदी करून ऑफरचा फायदा घेता येणार आहे. याआधी देखील जिओफाय डोंगलसाठी ऑफर देण्यात आली होती. त्यामध्ये एकदा रु.1999 डोंगल खरेदी केल्यास त्यावर तेवढ्याच किंमतीचा मोफत डेटा देण्यात आला होता.\nआता जिओच्या नव्या रु.999 च्या ऑफरनुसार जिओफाय खरेदी करणा-यांना चार रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 2जीबीपर्यंत 4जी डेटा प्रति दिवस मिळणार असून, दररोज 100 एमएमएस मोफत किंवा 6 रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 1 जीबीपर्यंत 4जी डेटा देण्यात येणार आहे.\nबीएसएनएल देणार दोन हजारात स्मार्टफोन\nव्हॉट्सअॅपवर 'डिलीट फॉर एव्हरीवन' चा ऑप्शन\nअॅप्पलच्या आयफोन X मध्ये काय आहे खास \nआता एअरटेलचा नवा 4G स्मार्टफोन येणार\nJioचा धमाल: 4जी फोनची बुकिंग लवकरच सुरू, असे करा रजिस्टर\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/4953-they-became-producers-of-marathi-film-baban-with-the-investment-of-rupees-100", "date_download": "2018-10-15T22:09:44Z", "digest": "sha1:5ED6EAC7CSLV5W7IT7G3B5GHKDNNIICA", "length": 12133, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "१०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन' चित्रपटाचे निर्माते - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n१०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन' चित्रपटाचे निर्माते\nPrevious Article 'रेश्मा कारखानीस' यांच्या कवितांचा प्रवास .....‘मी शून्य’\nकोणतीही गोष्ट करावयाचे मनात असले, कि काहीतरी मार्ग हा सुचतोच माणसाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, त्याची इच्छा मात्र पाहिजे, हे सूचित करणारे 'इच्छा तेथे मार्ग' ही म्हण आपल्या मराठीत प्रचलित आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट 'ख्वाडा' चे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांना आगामी 'बबन' सिनेमादरम्यान याची चांगलीच प्रचीती आली. आपली शेतजमीन विकून 'ख्वाडा' सिनेमाचा डोलारा मोठ्या पडद्यावर सादर करणा-या भाऊरावांच्या डोक्यात आगामी 'बबन' सिनेमाची तयारी सुरु होती. मात्र आर्थिक तुटवड्यामुळे त्यांची दिग्दर्शनाची इच्छा अपूर्ण राहत होती. अशावेळी, 'ख्वाडा' सिनेमा पाहिलेल्या दोन प्रेक्षकांनी त्यांना खुशीने दिलेल्या १०० रुपयांच्या बक्षिसातून 'बबन' च्या निर्मितीचा मार्ग सापडला.\nPhotos - 'बबन' ने साजरी केली सुपरहिट नॉनस्टाॅप ५० ची सक्सेस पार्टी\nसुपरहिट 'बबन' पोहोचला सिंगापूरला\nसुपरहिट 'बबन' ने गाठला दहा दिवसांमध्ये ८.५ कोटीचा पल्ला\nसंपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय 'बबन'\nआगामी ‘बबन’ सिनेमावरचे ‘मेकिंग ऑफ बबन’ पुस्तक प्रकाशित\nमनोहर मुंगी आणि जोशी काका अश्या या दोन प्रेक्षकांनी दिलेली हि शंभरची नोट बबन सिनेमाच्या निर्मिती मार्गावर खारीचा वाटा ठरली. आपल्या सिनेमाला मिळालेल्या या पहिल्या मदतनीसांचा दिग्दर्शक भाऊराव क-हाडे 'बबन'चे सहनिर्माते म्हणून उल्लेख करतात. २०१५ रोजी 'ख्वाडा' सिनेमाने गाजवलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आपणास सर्वश्रुत आहे. त्यादरम्यान ११ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या पुणे फेस्टिवलमध्येदेखील 'ख्वाडा'ने आपला दबदबा कायम राखला होता. त्यावेळेस या महोत्सवात आलेल्या लाखो प्रेक्षकांनी 'ख्वाडा' ला पसंती दिली होती. मनोहर मुंगी आणि जोशी काका या दोन प्रेक्षकांनी तर सिनेमा पाहून आल्यानंतर खास भाऊरावांची भेट घेतली होती. 'आपण नाट्यक्षेत्रातली माणसे असून, आम्हाला सिनेमाबद्दल अधिक काही सांगता येणार नाही. मात्र तुम्ही जे काही सादर केले आहे, ते खूप अप्रतिम होते', या शब्दात त्यांनी भाऊरावांचे कोडकौतुक करत आपल्याकडील १०० रुपये त्यांना बक्षीस म्हणून देऊ केले.\nभाऊराव सांगतात कि, \"'मी ते पैसे घेत नव्हतो. मात्र त्यांनी हे पैसे आम्ही तुला खाऊ म्हणून नव्हे तर तुझ्या आगामी सिनेमाच्या निर्मितीमध्ये याचा वापर कर, असे सुचवले, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद समजून मी ते पैसे घेतले' आणि 'बबन'च्या मुहूर्तावर त्याचा वापर केला असल्याचे भाऊराव सांगतात. या दोन्ही प्रेक्षकांचा सन्मान करण्यासाठी भाऊरावांनी 'बबन' सिनेमाच्या क्रेडीट लिस्टमध्ये त्यांचा विशेष सहनिर्माता म्हणून उल्लेख केला आहे.\nद फोक कोनफ्लूअन्स इंटरtटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मित या सिनेमाची विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड आणि भाऊसाहेब शिंदे यांनी निर्मिती केली आहे. येत्या २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असणा-या या सिनेमाचे भाऊरावांनी लेखनदेखील केले असून, 'ख्वाडा' अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका आहे, त्याच्यासोबत गायत्री जाधव ही नवोदित अभिनेत्री 'बबन' मध्ये झळकणार आहे.\nPrevious Article 'रेश्मा कारखानीस' यांच्या कवितांचा प्रवास .....‘मी शून्य’\n१०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन' चित्रपटाचे निर्माते\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A5%A8", "date_download": "2018-10-15T21:23:38Z", "digest": "sha1:RDERABRB2PIAP3O2A7TEECT7N5BWQSBJ", "length": 5920, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किल बिल भाग २ - विकिपीडिया", "raw_content": "किल बिल भाग २\nकिल बिल भाग १\nकिल बिल भाग २ हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. क्वेंटिन टारान्टिनोचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये उमा थर्मन नायिकेच्या भूमिकेमध्ये आहे. ह्या चित्रपटाचे कथानक लांब बनल्यामुळे तो २ भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. किल बिलचा पहिला भाग किल बिल भाग १ २००३ साली प्रदर्शित केला गेला होता.\nकिल बिलचे कथानक सूड ह्या विषयावर आधारित असून वधूच्या वेषामध्ये उमा थर्मन लग्नाच्या तयारीमध्ये असताना तिच्या भूतपूर्व गँगमधील माजी सहकारी व त्यांचा म्होरक्या बिल तिला गोळ्या घालतात. ह्या हल्ल्यामधून ती बचावते व सूडाने पेटून बिल व इतर सर्व सहकार्‍यांसोबत बदला घेते. ह्या चित्रपटाचे पुष्कळसे चित्रण जपान व चीनमध्ये झाले.\nकिल बिलला टीकाकारांनी व प्रेक्षकांनी पसंत केले व हा चित्रपट यशस्वी ठरला. ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी उमा थर्मनला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील किल बिल भाग २ चे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. २००४ मधील इंग्लिश चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०१७ रोजी २०:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_9.html", "date_download": "2018-10-15T22:31:26Z", "digest": "sha1:HR2ISWPLI7N2PD5VW4TWT7HSSL3Z5T46", "length": 7024, "nlines": 53, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विद्या इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची “पॉवर लूम” ला भेट - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विद्या इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची “पॉवर लूम” ला भेट\nविद्या इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची “पॉवर लूम” ला भेट\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ९ मार्च, २०१७ | गुरुवार, मार्च ०९, २०१७\nविद्या इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची \"पॉवर लूम\" ला भेट\nयेवला शहर जसे पैठणी साठी प्रसिद्ध आहे तसेच ते आणखी एका गोष्टी साठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील उपरणे बनवणारे पॉवर लूम. विद्यार्थांना या गोष्टीची माहिती व्हावी यासाठी तसेच ते कसे बनवले जाते याची माहिती व्हावी यासाठी येथील विद्या इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पॉवर लूमला भेट दिली.\nहे बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल , तो कसा विणला जातो तसेच त्यावर केले जाणारे जरी काम, जी पारंपारिक मशिनरी त्यासाठी वापरली जाते तिची सर्व माहिती विद्यार्थ्यांना या भेटीतून मिळाली.विद्यार्थ्यांनी देखील त्यांना वेग वेगळे प्रश्न विचारून आपली उस्तुक्तेला नवी उभारी दिली.\nकपडा तयार होताना कच्चा माल कोणकोणत्या प्रक्रियेतून जातो व शेवटी कपडा कसा तयार होतो हे मुलांनी प्रत्यक्ष पहिले. तसेच या ठिकाणीच मुलांनी साडी वर केली जाणारी हस्तकला देखील बघितली हस्तकला करणारे कामगार यांना प्रश्न विचारले तसेच स्वतः हस्तकला करून ती समजून घेतली.हि शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात अतिशय महत्वाची भूमिका बजावेल. विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. व त्या सर्व प्रश्नांचे निराकरण होणे हे अतिशय महत्वाचे असते. त्यासाठी त्यांना शिक्षक तसेच पालक जसा आकार देतील तसे मुले हे घडत जातात. या गोष्टीची विद्या इंटरनेशनल स्कूलला प्रकर्षाने जाणीव आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या जाणीवा परिपूर्ण व समृद्ध व्हाव्यात यासाठी स्कूल तर्फे अशा भेटी वेळोवेळी व वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केल्या जातात. पॉवर लूम मधील सर्व कारागीर व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/595/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-10-15T21:52:01Z", "digest": "sha1:HGQEL3CIZTU6RK2Y3MPYSPI6APACZ23W", "length": 7282, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसंघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची मंगळवारी शहापूर येथे होणार सांगता\nविरोधकांच्या संयुक्त संघर्षयात्रेला शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभत असून शेतकरी कर्जमाफीची मागणीने राज्यभरात जोर धरला आहे. ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये तसेच शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान शेतकरी आपल्या व्यथा मांडत असून, त्यांच्या मागण्यांसाठी निघालेल्या संघर्षायात्रेत सहभागी होत आहेत. नाशिक जिल्ह्यात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मंगळवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता याबाबत नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधण्यात येणार आहे. मंगळवारी घोटी व शहापूर येथे जाहीर सभांनंतर संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता होईल, मात्र शेतकऱ्यांसाठीचा लढा अधिक आक्रमकपणे सुरूच राहील, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार आहे.\nराजमाता जिजाऊ, सावित्रीमाईंच्या महाराष्ट्र कुठे चालला आहे - जितेंद्र आव्हाड ...\nनंदुरबार येथील जाहीर सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना संबोधित केले. देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे, भाजपकडून शब्दांचा खेळ खेळले जात आहेत, समतेचं रुपांतर समरस्ता केलं जात आहे, आदिवासीचं वनवासी होत आहे, हा आंबेडकरांच्या संविधानाशी केलेला द्रोह असल्याची टीका आव्हाड यांनी यावेळी केली. ज्या देशात राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिराजी जन्मल्या त्या देशात एका शेतकरी कुटुंबातील तरुणीने आत्महत्या करणे म्हणजे राज्यासाठी दुःखाची बाब आहे. सरकारमधील मंत्री निवडणुकांसाठी प्रचंड फिरतात प ...\nसरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही - अजित पवार ...\nमोठमोठ्या उद्योगपतींना हजारो कोटींचे कर्ज हे सरकार माफ करीत असून, शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नाहीत. सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले, निलंबन करण्यापेक्षा विरोधातील विधिमंडळातील सर्व आमदार राजीनामे देतील, परंतु शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. विरोधकांची संघर्षयात्रा रविवारी मोहोळ येथे पोहोचली, त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष् ...\nसंघर्षयात्रेची धुळे येथे जाहीर सभा ...\nसंघर्षयात्रेच्या धुळे येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना, तुरीला भाव घोषित करत सरकारने केवळ शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली, बारदाने खरेदी झाली नाही म्हणून नाफेडने तूर खरेदी बंद ठेवली आहे तसेच व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दलाली वाढवली आहे, त्यामुळे हे सरकार म्हणजे फेकू सरकार असल्याची टीका केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, भाई जगताप, प्रकाश गजभिये, अबू अझमी, प्रा. कवाडे, राहुल बोंद्रे, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/trump-speak-modi-tonight-27465", "date_download": "2018-10-15T21:56:59Z", "digest": "sha1:646LBYRVIE5L6IPN4M3UUREAN7VIJAA4", "length": 11961, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trump to speak with Modi tonight 'ट्रम्प कॉल' : पंतप्रधान मोदींशी आज रात्री ट्रम्प करणार चर्चा | eSakal", "raw_content": "\n'ट्रम्प कॉल' : पंतप्रधान मोदींशी आज रात्री ट्रम्प करणार चर्चा\nमंगळवार, 24 जानेवारी 2017\nवॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज (मंगळवार) रात्री साडेअकरा वाजता फोनवरून चर्चा करणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.\nव्हाईट हाऊसच्या वतीने ट्रम्प यांचे आजचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये अध्यक्ष ट्रम्प यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे. वॉशिंग्टनमधील स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेअकरा वाजता ते मोदींना फोन करणार आहेत.\nवॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज (मंगळवार) रात्री साडेअकरा वाजता फोनवरून चर्चा करणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.\nव्हाईट हाऊसच्या वतीने ट्रम्प यांचे आजचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये अध्यक्ष ट्रम्प यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे. वॉशिंग्टनमधील स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेअकरा वाजता ते मोदींना फोन करणार आहेत.\nट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून परदेशातील नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यामध्ये मोदी हे पाचवे नेते आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडू आणि मेक्सिकोचे प्रमुख पेना नीतो यांच्याशी 21 जानेवारी रोजी, तर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी यांच्याशी 22 जानेवारी रोजी फोनवरून ट्रम्प यांनी चर्चा केली.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nनवी दिल्ली (पीटीआय) : भारत सरकारने राबविलेल्या आधार मोहिमेपासून प्रेरणा घेत मलेशिया सरकारने त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला...\nपिकांना हमीभाव जाहीर केला, मग देणार केव्हा\nयेवला : सरकारने शेतमालाला हमीभाव जाहीर करून त्याचा गवगवा केला. पण अजूनही हमीभावाने खरेदी होत नसून शेतकरी झळ खाऊन शेतमाल विक्री करत आहेत. या भावाचा...\n#InnovativeMinds शिक्षणाचा उपयोग देशाच्या पुनरुत्थानासाठी...\n\"रिसर्च ऑफ रिसर्जन्स फाउंडेशन (आरएफआरसी) या मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेने मागील आठवड्यात \"एज्युकेशन फॉर रिसर्जन्स' (पुनरुत्थानासाठी शिक्षणाचा उपयोग...\nलोकसभेपूर्वीची 'सेमी फायनल' (श्रीराम पवार)\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/maratha-kranti-morcha-dhule-12703", "date_download": "2018-10-15T22:00:38Z", "digest": "sha1:LD7U367FQJ6IEXELHPP2EAA2YZWVSCHA", "length": 21719, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti Morcha in dhule महाविराट मराठा लाट | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 सप्टेंबर 2016\nधुळे - कोपर्डी (जि. नगर) येथील अल्पवयीन युवतीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि तिची अमानुष हत्या झाल्याने विषण्ण झालेले मन, शेतकऱ्यांच्या न थांबणाऱ्या आत्महत्या रोखल्या कशा जातील हा विचार, तसेच शैक्षणिक सवलती, आरक्षण मिळत नसल्याने नोकरीच्या संधी पदरात पडत नसल्याने नैराश्‍याचे वातावरण मराठा समाजातील तरुण पिढीत निर्माण होत आहे. त्यामुळे त्यातील अस्वस्थता मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने बाहेर पडत आहे आणि त्यातून तरुण पिढीसह समाजबांधवांनी अन्याय- अत्याचाराच्या निषेधार्थ, हक्कांसाठी एल्गार पुकारला आहे. तो धुळे शहरात आज जमलेल्या लाखोंच्या संख्येतील मोर्चेकऱ्यांमुळे धारदार झाला.\nधुळे - कोपर्डी (जि. नगर) येथील अल्पवयीन युवतीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि तिची अमानुष हत्या झाल्याने विषण्ण झालेले मन, शेतकऱ्यांच्या न थांबणाऱ्या आत्महत्या रोखल्या कशा जातील हा विचार, तसेच शैक्षणिक सवलती, आरक्षण मिळत नसल्याने नोकरीच्या संधी पदरात पडत नसल्याने नैराश्‍याचे वातावरण मराठा समाजातील तरुण पिढीत निर्माण होत आहे. त्यामुळे त्यातील अस्वस्थता मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने बाहेर पडत आहे आणि त्यातून तरुण पिढीसह समाजबांधवांनी अन्याय- अत्याचाराच्या निषेधार्थ, हक्कांसाठी एल्गार पुकारला आहे. तो धुळे शहरात आज जमलेल्या लाखोंच्या संख्येतील मोर्चेकऱ्यांमुळे धारदार झाला. शहरात मोर्चाच्या संयोजकांच्या अपेक्षापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने गर्दी नियंत्रणात येत नव्हती. या अलोट भगव्या त्सुनामीने राज्यात निघालेल्या मराठा मोर्चांच्या गर्दीचा कळस चढविला.\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारोळा रोडवरील पुतळ्याला अभिवादन करून सकल मराठा क्रांती मूक मोर्चाला दुपारी बाराला सुरवात झाली. सकाळी साडेअकराला प्रियांका जगदीश माने, साक्षी मनोज मोरे, पूर्वा प्रशांत साळुंखे आदी पाच विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. यानंतर दुपारी बाराला मोर्चाल प्रारंभ झाला. या मुलींनी त्यांच्या निवेदनात कोपर्डी घटनेतील अत्याचार, आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाचा हुंकार पेटला. उपस्थितांच्या जय शिवाजी-जय जिजाऊ, एक मराठा -लाख मराठा या घोषणांनी आसमंत दुमदुमला. चारही दिशांकडून उसळलेल्या विराट भगव्या लाटेतून मराठा मोर्चेकऱ्यांचा हक्कांसाठीचा हुंकार उमटला. जिकडे नजर जाईल तिकडे भगवे झेंडे, मागण्यांसह अन्याय- अत्याचारासंबंधी निषेधार्थ हातात घेतलेले फलक हा हुंकार अधिक ठळक करत होते. पाहावे तिकडे गर्दीने भरलेले रस्ते अन्‌ चौक... महिला, तरुण- तरुणी, विद्यार्थिनींच्या, लक्षणीय उपस्थितीसह लाखोंच्या सहभागाने हा मोर्चा दुपारी बाराला सुरू झाला. सकाळी आठपासूनच देवपूरमधील एसएसव्हीपीएस महाविद्यालय, जळगाव रोड आणि अग्रसेन महाराज पुतळ्यापासून मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने मोर्चाच्या मुख्य स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत होते. मुली, महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती. मोर्चाने येथेही इतिहास रचला. धुळे जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा मोर्चा म्हणून त्याच्यावर शिक्कमोर्तब झाले. नेतृत्वासाठी नसलेला कुठलाही विशिष्ट चेहरा हे मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. विविध मार्गांवरून आलेले जणू मराठा मोर्चाचे भगवे वादळ शहरात धडकत होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोर्चेकरी भगवे ध्वज, विविध घोषणांचे बॅनर अन्‌ टी-शर्ट, टोप्या घालून आले. दुपारपर्यंत हे वादळ शहरात घोंघावत राहिले. यातून मराठा समाजाचा दबलेला हुंकार आज हक्कांसाठी मोर्चाच्या माध्यमातून घुमत होता. पुतळ्याच्या चारही दिशांना मराठा समाजबांधवांची एवढी गर्दी झाली, की पोलिसांना नियंत्रण करणेही अशक्‍य झाले होते. सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी गिंदोडिया चौकात भेट देत सुरक्षेचा आढावा घेतला. सकाळी अकरापर्यंत धुळ्यातील सर्व रस्ते गर्दीने ओसंडले होते.\nनिर्भयाच्या आठवणीने सर्वच हेलावले\nजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आल्यानंतर कोपर्डीची निर्भया, आत्महत्या केलेले शेतकरी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी कोपर्डीच्या निर्भयाचे नाव घेताच संपूर्ण मोर्चा त्या अमानवी अत्याचाराच्या कटू आठवणीने हेलावून गेला. लाखोंच्या संख्येने असलेल्या जनसमुदायात श्रद्धांजलीवेळी एकच शांतता पसरली होती.\nलेकी, भगिनी, मातांना विश्‍वास देणारा मोर्चा\nहा मोर्चा मराठा समाजातील लेकी, भगिनी, मातांना खऱ्या अर्थाने विश्‍वास देणारा ठरला. मोर्चात सहभागी झालेला प्रत्येक माणूस महिलांचं अतिशय आदरपूर्वक स्वागत करत होता, त्यांना रस्ता करून देत होता, पाणी देण्यापासून माहिती सांगण्यापर्यंत सर्वपरीने मदत करत होता. आपल्याला मदत करणारे हे लोक आपल्या घरातील कुणीतरी आहेत, अशी भावना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर दिसत होती. संपूर्ण मोर्चामध्ये तरुणी, महिला आत्मविश्‍वासाने सहभागी झाल्याचे दिसून आले.\nशेतीमालाला हमी भाव द्यावा\nशेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत\nकोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या\nॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा\nस्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा\nमराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे\nशेतकऱ्यांच्या मुलाला उच्च शिक्षण मोफत मिळावे\nइबीसी सवलतीची मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत करावी\nआत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकऱ्यांच्या वारसांना १० लाख रुपयांची तातडीची मदत द्यावी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उभारणीला चालना द्यावी\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव निधीची तरतूद करावी\nमूक मोर्चाचे आदर्श उदाहरण\nधुळ्याच्‍या मूक मोर्चाने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कोणतीही घोषणाबाजी, टाळ्या, हुल्लडबाजी दिसून आली नाही. लोकांना त्रास होईल असे कोणतेच कृत्य मोर्चात पाहावयास मिळाले नाही. सर्वजण शांततेतच मोर्चामध्ये सहभागी होत होते. मात्र लोकांच्या चेहऱ्यावर मूक आक्रोश, व्यवस्थेविरुद्धची चीड आणि उद्रेक स्पष्ट दिसत होता.\nअत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार\nपिंपरी (पुणे) : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nहंगामी भाडेवाढीत \"शिवशाही'चा प्रवास स्वस्त\nजळगाव ः \"एसटी' महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी भाडेवाढ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातच यंदा इंधनाची सातत्याने...\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील #MeToo मोहिमेची सुरवात बॉलिवूडपासून झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटकाही बॉलिवूडमधील मोठ्या कलावंतांना बसला आहे. #...\nसमता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करण्याची मागणी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करावी, अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/309/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE", "date_download": "2018-10-15T21:12:52Z", "digest": "sha1:6JVOBM4MP3DHAGO5JGQUEUX5KJCCN24M", "length": 8893, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसाताऱ्यामधील भाटमरळी तालुक्यात दोन दिवसीय केडर कॅम्पचे आयोजन\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने साताऱ्यामधील भाटमरळी तालुक्यात दोन दिवसीय केडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे उपस्थित होते.\nसध्या समाजात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दाखवलेली खोटी स्वप्ने व फसव्या आश्वासनांमुळे जनतेत आणि विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यामुळे सामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. सीमेवरची परिस्थितीही अत्यंत बिकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वी पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची भाषा करत होते तेच आता पाकिस्तानमध्ये चहा पिण्यासाठी जातात, अशी टीका त्यांनी यावेळी केली. केंद्र तसेच राज्य सरकार जनतेची फसवणूक करत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस याच्याविरोधात लढा देणार, असे प्रतिपादन निरंजन डावखरे यांनी केले.\nयावेळी प्रमुख उपस्थितांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुप्रिम कांबळे, गोरख नलावडे, प्रदेश संघटक सचिव बाळासाहेब महामुलकर, सचिव दिपक थोरात तसेच जिल्ह्यातील इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.\n'सामना'तील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना पगडी वाद पेटवत आहे - नवाब मलिक ...\nराज्यभरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पगडीवरून वाद रंगवला जात आहे. 'सामना'तील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना पगडी वाद पेटवत आहे, असा आरोप मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही पगडीला विरोध केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा फुले, शाहु आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. महात्मा फुले यांची पगडी वैचारिक पगडी आहे. पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून प्रयत्न करत आहोत, पण शिवसेनेला समतावादी विचार पटत नाही, असे मलिक म ...\nथकित स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना त्वरित मिळाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्र ...\nराज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांच्या थकित स्कॉलरशिप राज्य सरकारने त्वरित द्याव्या, यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पुणे शहर यांच्या वतीने बुधवारी निदर्शन करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शन करण्यात आले.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी, मेरिट धारक विद्यार्थी, आरोग्यविज्ञान, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, कृषी महाविद्यालय, नर्सिंग, ...\nसंघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची मंगळवारी शहापूर येथे होणार सांगता ...\nविरोधकांच्या संयुक्त संघर्षयात्रेला शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभत असून शेतकरी कर्जमाफीची मागणीने राज्यभरात जोर धरला आहे. ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये तसेच शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान शेतकरी आपल्या व्यथा मांडत असून, त्यांच्या मागण्यांसाठी निघालेल्या संघर्षायात्रेत सहभागी होत आहेत. नाशिक जिल्ह्यात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मंगळवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता याबाबत नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधण्यात येणार आहे. मंगळवारी घोटी व शहापूर येथे जाहीर सभांनंतर संघर्षयात्रेच्या दुस ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/page/4/", "date_download": "2018-10-15T22:36:22Z", "digest": "sha1:DJ6RJ2ZAJ6H5CUWHPNOP7JWDHU54MTUN", "length": 19369, "nlines": 159, "source_domain": "pcmcnews.in", "title": "PCMC News Marathi – Page 4 – All latest news, breaking news happened in current affairs and keep yourself updated with latest happenings.", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भा…\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली : वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ का…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nऔरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला लाथ मारल्याचं समोर आल…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्य…\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला द…\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची …\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nपिंपरी पालिका मुख्यालयावर पडतो आहे वाहन भार\nपिंपरी-चिंचवड : शहरात वाहनतळांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, शहराचा प्रशासकीय कारभार जेथून चालतो, …\nVIDEO : अर्धा डझन पोरींना फसवलं, आणि बाईच्या नादा पाई बायोको आणि मुलालाच संपवलं\nPCMC News Team June 12, 2018\tचिंचवड, ठळक बातम्या, महाराष्ट्र 28\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nराज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nआमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \nप्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. …\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nPCMC News Team December 30, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on ‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nअजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nPCMC News Team December 29, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nआमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \nप्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. पण तरीही स्वप्नातल्या घराची स्वप्नं रंगवणे थांबत नाही. सुपरस्टार आमिर खान यानेही स्वप्नातल्या घराचे एक स्वप्न पाहिले होते आणि आता या स्वप्नात रंग भरण्याची वेळ आलीय. होय, आमिरला मुंबई महापालिकेकडून या स्वप्नातल्या घरासाठी मंजूरी मिळाली …\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nमुंबई : सहार येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द जोडण्यासाठी शिवसेनेच्या 800 कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत बुधवारी सुमारे अडीच तास विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचा मार्ग रोखून धरला होता. या आंदोलनानंतर आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ‘महाराज’ हा शब्द विमानतळाच्या नावात जोडू, असे ठोस आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिल्याची …\nजाणून घ्या…जगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी\nचेन्नई : मंगळवारी सायंकाळी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी तब्बल पाच वेळा विराजमान झाले…. तर १३ वेळ ते विधानसभेवर निवडून आले. आपल्या आयुष्यात त्यांना कधीही राजकीय पराभवाला सामोरं जावं लागलं नाही… अशा वेळी करुणानिधी यांच्या संपत्तीकडेही अनेकांचं लक्ष आहे. एम करुणानिधी …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-bridge-accident-planning-petition-75554", "date_download": "2018-10-15T21:56:18Z", "digest": "sha1:W5K3OY2ELPAURWMIQT65XE3JTHXQ4WS6", "length": 11707, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news bridge accident planning petition घातपाताच झाल्याचा दावा करणारी याचिका | eSakal", "raw_content": "\nघातपाताच झाल्याचा दावा करणारी याचिका\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nमुंबई - एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेत घातपात असावा, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी (ता. 5) सुनावणी होणार आहे.\nमुंबई - एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेत घातपात असावा, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी (ता. 5) सुनावणी होणार आहे.\nएल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेत 23 प्रवाशांचा मृत्यू झाला; तर 39 जण गंभीर जखमी झाले होते. पावसामुळे पुलावर आडोशाला थांबलेले प्रवासी आणि मध्य - पश्‍चिम रेल्वेच्या लोकल एकाचवेळी आल्याने झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या वेळी अफवांमुळेही धावपळ उडाली, असे कारण रेल्वे प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र, संपूर्ण दुर्घटना ही अफवेमुळे झाली नसून यात घातपात आहे, असा दावा याचिकादार फैजल बनारसवाला यांनी केला आहे. या दुर्घटनेतील पीडितांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. गुरुवारी न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nही चेंगराचेंगरी दहशतवादी हल्ल्याचा प्रकार तर नाही ना, याची चौकशी करण्याची मागणीही याचिकादाराने केली आहे. यासह दुर्घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी याचिकादाराने भोईवाडा पोलिस ठाण्यात अर्जही केला आहे. दुर्घटनेवेळी शॉर्ट सर्किट झाल्याची आणि पूल पडल्याची अफवा पसरल्याचे सांगितले जात होते. मात्र, याबाबत जखमी किंवा प्रत्यक्षदर्शींकडून दुजोरा मिळाला नसल्याचे याचिकादाराचे म्हणणे आहे.\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\nअवैध फलकबाजीवर कारवाईची तरतूद नाही\nमुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\nबाळ जन्मले गं सये\nबाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/487/%E0%A4%86._%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T22:24:20Z", "digest": "sha1:24ZHFFSC7WZI2TNUH7YMH7A4GUQGKEF3", "length": 7737, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआ. प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – जितेंद्र आव्हाड\nआमदार प्रशांत परिचारक यांचे आक्षेपार्ह वक्तव्य सैनिकांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे, ते वक्तव्य देशद्रोही आहे, असा अभिप्राय व्यक्त करत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. प्रशांत परिचारक यांना दीड वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली त्यावर प्रतिक्रिया देत असताना आव्हाड बोलत होते.\nयाआधी ठोस कारणाशिवाय देशात अनेकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले आहेत. हार्दिक पटेल, कन्हैय्या कुमार ही याची ठळक उदाहरणे आहेत. परिचारक यांचे विधान देशविरोधी असून त्यांना दीड वर्ष निलंबीत करून भाजपने आपली चूक झाली, हे मान्य केले आहे. त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी अशी मागणी आव्हाड यांनी केली.\nसंघर्ष करण्यासाठी परवानगीची गरजेचे नाही, चूक वाटले तेथे विरोध करा - जयंत पाटील ...\nसांगली येथे आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी संबोधित केले. सांगलीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा अर्धवट तयारीने घेतला गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झालेलाच नाही असे सांगतानाच पक्षाची संघटना मजबूत करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक मजबूत फळी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे बोलताना या सरकारला ग ...\nमेरा देश बदल रहा है... अमीर डर रहा है, गरीब मर रहा है... ...\nमुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मुंबईत घाटकोपर येथे परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असतानाही मुंबईचा विकास झाला नाही. मुंबई मध्ये परिवर्तन घडणे खूप गरजेचे आहे, असे मत याप्रसंगी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. प्रफुल पटेल, विधीमंडळ गटनेते आ. जयंत पाटील , आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादी ...\nजि.प आणि पं. स निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण ताकदीने तयार आहे- अजित प ...\nजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण ताकदीने तयार आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी मेळावेही घेतले जात आहेत. सोमावरी पुण्यातील भोर, वेल्हे, मुळशी येथील जाहीर मेळाव्यांना उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री सत्तेत असूनही विरोधी पक्षनेते असल्याप्रमाणे भाष्य करत आहेत, अशी टीका यावेळी पवार यांनी केली. युतीवरून शिवसेना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/zaira-wasim-issue-vikas-sachdev-arrested-276637.html", "date_download": "2018-10-15T21:09:07Z", "digest": "sha1:YJ7X3LAV27UXI5J4D7QMPIEOP6N4NOQA", "length": 14293, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "झायरा वसीम विनयभंग प्रकरण : आरोपी विकास सचदेवची पत्नी म्हणते माझा पती निर्दोष", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nझायरा वसीम विनयभंग प्रकरण : आरोपी विकास सचदेवची पत्नी म्हणते माझा पती निर्दोष\nअभिनेत्री झायरा वसीम विनयभंग प्रकरणात एकाला अटक झालीये. विकास सचदेव असं या अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं वय 39 वर्षं आहे. मुंबईच्या अंधेरी भागातून त्याला काल रात्री अटक झाली. सहार पोलिसांनी ही कारवाई केली.\n11 डिसेंबर : अभिनेत्री झायरा वसीम विनयभंग प्रकरणात एकाला अटक झालीये. विकास सचदेव असं या अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं वय 39 वर्षं आहे. मुंबईच्या अंधेरी भागातून त्याला काल रात्री अटक झाली. सहार पोलिसांनी ही कारवाई केली.\nमाझ्याकडून अनावधानानं झायराला स्पर्श झाला, मी जाणीवपूर्वक केलं नाही. दिल्लीमध्ये नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून मी परतत होतो, खूप थकलो होतो आणि त्यामुळे मला गाढ झोप लागली. झोपेत माझ्याकडून ही चूक झाल्याचा त्याचा दावा आहे. पण आमचा या दाव्यावर विश्वास नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. डीसीपी अनिल कुंभारे यांनी ही माहिती दिली.\n- माझ्याकडून हे कृत्य अनावधानानं झालं. दिल्लीला मी एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेलो होतो. खूप थकल्यामुळे मी प्रवासात पूर्ण वेळ झोपलो होतो. माझ्याकडून अनावधानानं झायराला स्पर्श झाला. माझा असा कोणताही हेतू नव्हता. मी माफी मागतो.\n- या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सर्व संबंधित यंत्रणांशी आम्ही सहकार्य करतोय. त्याचबरोबर, घटनेचा प्राथमिक माहिती अहवाल आम्ही डीजीसीएला पाठवला आहे. पोलिसांनाही आम्ही सविस्तर माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची खबरदारी घेणं याला आम्ही सर्वात जास्त महत्त्व देतो.\nदरम्यान आरोपी विकास सचदेवची पत्नी दिव्या मीडियासमोर आली आहे. माझा पती निर्दोष आहे. तो झोपला होता, आणि झोपेत त्याच्याकडून झायराला स्पर्श झाला. आम्ही सगळे झायराची माफी मागतो, असं दिव्यानं म्हटलंय. आणि जर माझ्या पतीनं असं केलं असेल, तर मग झायरानं तेव्हाच आवाज का नाही उठवला विस्ताराच्या कर्मचाऱ्यांकडे त्याच क्षणी तक्रार का नाही केली, असे सवालही दिव्या सचदेवनं उपस्थित केलेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/preparation-for-upsc-2018-exam-1613431/", "date_download": "2018-10-15T21:37:46Z", "digest": "sha1:O5KYD45WDFFIENTVAOQIGJ53FJQM5EEE", "length": 19284, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Preparation for UPSC 2018 Exam | यूपीएससीची तयारी : सामाजिक मानसशास्त्र वृत्ती अथवा दृष्टिकोन | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nयूपीएससीची तयारी : सामाजिक मानसशास्त्र वृत्ती अथवा दृष्टिकोन\nयूपीएससीची तयारी : सामाजिक मानसशास्त्र वृत्ती अथवा दृष्टिकोन\nएखाद्या गोष्टीविषयी असलेल्या दृष्टिकोनांमधून त्याबद्दलच्या वृत्ती तयार होत असतात.\nयूपीएससीच्या चौथ्या पेपरचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे सामाजिक मानसशास्त्र (Social Psychology) होय. या घटकामध्ये खालील विषयांचा समावेश होतो –\nअ)वृत्ती अथवा दृष्टिकोन (Attitude) (घटक, रचना व कार्ये)\nब) दृष्टिकोनाचा विचार आणि वर्तनाशी असलेला संबंध\nक) दृष्टिकोन – सामाजिक प्रभावाचे आणि मतपरिवर्तनाचे साधन\nड) नैतिक आणि राजकीय दृष्टिकोन\nई) भावनिक बुद्धिमत्ता (संकल्पना, उपयुक्तता आणि उपयोजन)\nया विषयांची तयारी करण्यासाठी उमेदवारांनी योग्य अभ्यास साहित्याचा वापर करणे आवश्यक आहे. एकंदरीतच वरील विषय हे नेमके व गुंतागुंतीचे असे आहेत. जेव्हा वृत्तींचा किंवा दृष्टिकोनांचा सामाजिक मानसशास्त्रात विचार केला जातो तेव्हा या शब्दाच्या सर्वसाधारण अर्थापेक्षा वेगळा असा अर्थ त्यामध्ये अभिप्रेत आहे. रोजच्या वापरामध्ये जेव्हा आपण या शब्दाचा उपयोग करतो तेव्हा एखाद्याची वृत्ती ‘बेदरकार’, ‘धाडसी’, ‘खुनशी’ आहे, अशा प्रकारे केला जातो. एखाद्या गोष्टीविषयी असलेल्या दृष्टिकोनांमधून त्याबद्दलच्या वृत्ती तयार होत असतात.\nवृत्ती म्हणजे काय याच्या विविध व्याख्या आजपर्यंत करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणत: वृत्ती म्हणजे एक मानसशास्त्रीय स्पष्टीकरण असणारा असा विशिष्ट कल आहे. ज्यामधून व्यक्ती सभोवतालच्या व्यक्तींचे व परिस्थितीचे विश्लेषण करीत असते व त्याआधारे त्या व्यक्तीबद्दल अथवा परिस्थितीबद्दल चांगले किंवा वाईट ग्रह बनत असतात. त्यावर आधारित निर्णय आपण घेत असतो. एखाद्या व्यक्तीबद्दलची अथवा परिस्थितीबद्दलची आपल्या स्मृतीतील सारांश व त्याबद्दलचे आपण करत असलेले ग्रह यांच्यातील दुवा म्हणजे देखील वृत्ती होय. सोप्या भाषेत सांगायचे तर सकारात्मक अथवा नकारात्मक भावना निर्माण करण्याची प्रक्रिया ही या व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असते. या सर्व व्याख्यांमधील सूक्ष्म फरक बाजूला ठेवल्यास एक गोष्ट आपल्या लगेच लक्षात येते ती म्हणजे वृत्ती व त्यावर आधारित निर्णय घेणे अथवा कौल ठरविणे यात जोडलेला मूलभूत संबंध म्हणूनच वृत्ती आपल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर प्रत्यक्ष परिणाम करत असते. एखादा सामाजिक-सांस्कृतिक मुद्दा, वस्तू, अथवा व्यक्ती हे आवडणे अथवा न आवडणे हे काही अंशी व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असते. यावरून वृत्ती (Attitude) म्हणजे एकप्रकारे विविध गोष्टींचे/व्यक्तींचे केलेले मूल्यमापन असते, असे आपण म्हणू शकतो. पण मग असा प्रश्न उपस्थित होतो की, हे मूल्यमापन कोणत्या निकषांवर आधारित असते हे समजून घेण्यासाठी, असे मूल्यमापन कोणत्या घटकांवर अवलंबून असते हे पाहणे गरजेचे आहे. वृत्ती तीन वेगवेगळ्या घटकांनी बनलेल्या असतात. हे तीन घटक पुढीलप्रमाणे –\n(i) आकलनात्मक अथवा ज्ञानात्मक घटक (Cognitive)\nवरील सर्व घटक पाहता, ते खूप क्लिष्ट आहेत असे वाटत असले तरी, बारकाईने विचार केल्यास आपल्या आजूबाजूला ते कायम दिसत असतात, हे आपल्या लगेच लक्षात येईल. अनेक वेळा एखादे मत ठरवत असताना आपण फायद्या-तोटय़ांचा सखोल विचार करून ते ठरवत असतो. उदा. लॅपटॉप खरेदी करण्याआधी आपण अतिशय खोलात जाऊन, विविध कंपन्या, त्यांची विविध लॅपटॉप मॉडेल यांचा विचार करून कोणता ब्रँड आपल्याला पसंत आहे हे ठरवतो. पण काही वेळा आपण भावनांच्या प्रतिसादावरून दृष्टिकोन ठरवतो. जसे की, ‘मला या कापडाचा स्पर्श खूप आवडला’ किंवा ‘यावरील कलाकुसर मला खूप भावली’. या सर्वाचा भावनात्मक घटकांत समावेश होतो. वर्तनात्मक घटक हे त्या विषयावरील तुमच्या पूर्वानुभवातून बनतात. एखाद्या उपाहारगृहात जेव्हा तुम्ही आधी गेला होतात तेव्हा तुम्हाला उत्तम सेवा मिळाली, म्हणून तुम्ही पुन:पुन्हा तेथे जाता आणि या प्रक्रियेमधून त्या उपाहारगृहाविषयी तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. अनेक वेळा एखाद्या गोष्टीविषयीच्या वृत्ती एकापेक्षा जास्त घटकांवर सुद्धा अवलंबून असू शकतात. वृत्तीच्या रचनेकडे पाहिल्यास आपल्या असे लक्षात येते की, दृष्टिकोन बनवत असताना व्यक्ती त्या गोष्टीकडे समतोल अंगाने पाहते का याचा विचार केला जातो.\nवृत्ती मानवी आयुष्यात प्रामुख्याने काय भूमिका बजावतात यावर डॅनिअल कॅट्झ (Daniel Katz) या मानसशास्त्रज्ञाने काम केले आहे. वृत्तींचे कार्य पुढीलप्रमाणे\nएकंदरीतच वृत्ती अथवा दृष्टिकोनाचे कार्य आपल्या सहज लक्षात येत नसले तरी मानवी आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग व्यापणारे आहे. वरती दिलेल्या ४ मुद्दय़ांविषयी अधिक सखोल चर्चा करणे शक्य आहे. मात्र त्या आधी नागरी सेवेत वृत्तीचे व त्याच्या आकलनाचे काय महत्त्व असते हे समजून घेणे आवश्यक आहे.\nप्रस्तुत लेखकांनी नीतीशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता या पुस्तकाचे लेखन केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/simala-apple-season-start-136069", "date_download": "2018-10-15T21:39:38Z", "digest": "sha1:54WKMUSF3BDWVYQPXN4RRMPA57KQQAVF", "length": 12336, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "simala apple season start सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू | eSakal", "raw_content": "\nसिमला सफरचंदाचा हंगाम सुरू\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nपुणे - रंगाने लाल-पिवळसर, चवीला गोड असणारे आणि भारतातच उत्पादित होणाऱ्या सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरवातीला त्याचे भाव जास्त असले तरी पुढील काळात ते कमी होतील, असा अंदाज आहे.\nपुणे - रंगाने लाल-पिवळसर, चवीला गोड असणारे आणि भारतातच उत्पादित होणाऱ्या सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरवातीला त्याचे भाव जास्त असले तरी पुढील काळात ते कमी होतील, असा अंदाज आहे.\nपुण्याच्या बाजारपेठेत वर्षभर उपलब्ध होणारे फळ म्हणजे सफरचंद. हिमाचल प्रदेश आणि काश्‍मीरमध्ये सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते. हिमाचल प्रदेशात उत्पादित होणाऱ्या सफरचंदाची येथील बाजारपेठेत ‘सिमला’ म्हणून ओळख आहे. याचा हंगाम ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत असतो. यानंतर काश्‍मीरमधील ‘कश्‍मिर डेलिशियस’ सफरचंदाचा हंगाम सुरू होतो. या दोन्ही सफरचंदांचा हंगाम संपल्यानंतर पुण्याच्या बाजारपेठेत अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील सफरचंदाची आवक होत असते. यामुळे वर्षभर बाजारपेठेत सफरचंद उपलब्ध असते.\nहिमाचल प्रदेशात उंच आणि कमी उंचीच्या भागात सफरचंदाचे उत्पादन होते. प्रथम कमी उंचीच्या भागातील सफरचंदाची आवक होते. ‘या वर्षी उत्पादन चांगले असून, गेल्या आठवड्यात या सफरचंदाची आवक सुरू झाली आहे.\nरविवारी सुमारे अडीच हजार बॉक्‍स आवक झाली. साधारणपणे २५ ते ३० किलोच्या बॉक्‍सला अडीच ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे. सध्या भाव जास्त असला तरी आवक वाढल्यानंतर भावात घट होईल,’ असे व्यापारी करण जाधव यांनी नमूद केले.\nसिमला सफरचंदाची आवक सुरू झाल्याने परदेशांतील सफरचंदाच्या भावात घट झाली आहे. आयात केले जाणारे सफरचंद शीतगृहात ठेवले जाते. सिमला सफरचंद तोडणीनंतर आठवड्याच्या आत बाजारात उपलब्ध होते. त्यामुळे ते खाण्यास ताजे असते.\n- करण जाधव, व्यापारी\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nमराठा सेवा संघाची उत्तर भारताची धुरा प्रदीप पाटील यांच्यावर\nमुंबई : दिल्लीतील व्यावसायिक प्रदीप पाटील यांची मराठा सेवा संघाच्या उत्तर भारत कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मराठा सेवा...\nजुन्नरला प्लॅस्टिक विरोधी कारवाईत 140 किलो प्लॅस्टिक जप्त\nजुन्नर - जुन्नर नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिक विरोधात रविवारी (ता.14) आठवडे बाजारात धडक कारवाई केली. या कारवाईत प्लॅस्टिक...\n#Specialtyofvillage लाखो रुपयांचे माठ विकणारे वारनूळ\n‘वारनूळ’ माठ आता महाराष्ट्रासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. त्यामागे इथल्या कुंभार बांधवांचे कसब आहे. गावात कुंभार समाजाचा चाळीसभर उंबरा. त्यातील जवळपास...\nशाळकरी मुले ‘कुत्ता’ची शिकार\nमुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/retail-inflation-in-august-shoots-up-by-3-36-percent-highest-in-five-months-269697.html", "date_download": "2018-10-15T21:13:13Z", "digest": "sha1:M23GQCO4Q5CIBE2SKG4RXE4B2BMRI5RT", "length": 11623, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अच्छे दिन दूरच,महागाईच्या दरात वाढ", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nअच्छे दिन दूरच,महागाईच्या दरात वाढ\nआॅगस्ट महिन्यात महागाईच्या दरात वाढ झाली आहे. महागाई दर अर्थात सीपीआई दर 3.36 ने वाढला आहे.\n12 सप्टेंबर : 'अच्छे दिन' येणार येणार म्हणून वाट पाहणाऱ्या सर्वसामान्याचे 'बुरे दिन' सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात महागाईच्या दरात वाढ झाली आहे. महागाई दर अर्थात सीपीआई दर 3.36 ने वाढला आहे. जुलै महिन्यात हाच दर 2.36 इतका होता.\nमहिने दर महिन्यांचा आधारावर आॅगस्टमध्ये महागाईचा दर 3.9 वाढून 4.5 टक्क्यांवर पोहोचलाय.\nआॅगस्ट महिन्यात शहरी भागात महागाई दर 2.17 टक्क्यांवरून 3.35 टक्के वाढला आहे. तर याच दरम्यान ग्रामीण भागात महागाई दर 2.41 वरून 3.3 टक्के वाढला आहे.\nयाच दरम्यान भाज्यांचे भावही कडाडले. भाज्यांचा महागाई दर -3.57 वरून 6.16 वर पोहोचलाय. तर दाळींच्या बाबतीत महागाई दर 24.75 वरुन -24.43 टक्के राहिलाय.\nखाद्य पदार्थांचा महागाई दर -0.36 वरून 1.52 टक्के वाढलाय. तिथेच इंधनाच्या दरात 4.86 वरून तो 4.94 इतका वाढलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: retail inflationअच्छे दिनमहागाईमहागाई दर\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nअकबर यांचा महिला पत्रकाराविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा\nमध्यप्रदेशातही राहुल गांधींचं मंदिर दर्शन आणि पूजाअर्चा, पितांबरा देवीला साकडं\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/editor-letters/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-108080100012_1.htm", "date_download": "2018-10-15T21:06:45Z", "digest": "sha1:QBUG2ESUGJRH7WPKY42N5KFFIUBAXBGD", "length": 10770, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वेब दुनियाच्या सर्व टीमचे खूप-खूप आभार | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवेब दुनियाच्या सर्व टीमचे खूप-खूप आभार\nवेब दुनियाच्या सर्व टीमचे खूप-खूप आभार\nआम्हाला नेहमी वाटायचं आपल्या मराठी मायबोलीत इ-मेल करता येईल असी एखादी वेबसाइट असावी. आणि ती तुम्ही आम्हाला दिली आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या मित्रां समोर आपल्या भाषेतून आपले मत व्यक्त करू शकतो. त्यामुळे आम्हाला भाषेचे स्वातंत्र्य मिळाले.\nआमच्या सर्व मित्रांकडून पुन्हा एकदा वेब दुनियाच्या सर्व टीमचे मनस्वी आभार\nयावर अधिक वाचा :\nवेब दुनियाच्या सर्व टीमचे खूप-खूप आभार\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\nनुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...\nपोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब\nकमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/after-suicide-alert-police-give-job-him-135538", "date_download": "2018-10-15T21:40:59Z", "digest": "sha1:TGYM3D6LVT3ZILGYZZAU6MWDMNQ4EMWY", "length": 13460, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "After the suicide alert the police give the job to him आत्महदहनाचा इशाऱ्यानंतर पोलिसांनी लावले नोकरीला | eSakal", "raw_content": "\nआत्महदहनाचा इशाऱ्यानंतर पोलिसांनी लावले नोकरीला\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगीराज नाटकर यांनी गुरुवारी (ता. 2) दुपारी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. लगेच त्यांनी काढून टाकली, मात्र स्क्रीनशॉट पोलिस आयुक्‍तांपर्यत पोहोचला.\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी फेसबुकवरुन आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या योगीराज नाटकर यांना पोलिसांच्या मध्यस्थीने नोकरीची संधी मिळाली आहे. योगीराज इलेक्‍ट्रिशियन असून 16 ऑगस्ट पासून उद्योजक सचिन मुळे यांच्या श्रीहरी असोसिएटमध्ये रुजू होणार आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगीराज नाटकर यांनी गुरुवारी (ता. 2) दुपारी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. लगेच त्यांनी काढून टाकली, मात्र स्क्रीनशॉट पोलिस आयुक्‍तांपर्यत पोहोचला. पोस्टनुसार सातारा येथील पोलिस निरीक्षकांना कळविण्यात आले. मोबाईलच्या लोकेशननुसार त्याचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी योगीराजना घरी नेले. यावेळी ते भावनिक झाले होते. आई, वडिल, पत्नीसह तेरा वर्षाची मुलगी आणि नऊ वर्षाचा मुलगा आहे. वडील भाजीविक्रेते आहे. हाताला काम नसल्याने योगीराज उद्विग्न झाले होते.\nश्री. चंद्रमोरे म्हणाले, योगीराज यांची त्यांच्या कुटूंबासोबत भेट घडवून आणली, त्यादरम्यान सचिन मुळे यांचा फोन आला होता, तरुणाची उद्विग्नता त्यांच्या कानावर टाकली. त्यांनीही दाद देत योगीराजला भेटायला बोलावले. तो इलेक्‍ट्रिशियन असल्याचे समजल्यानंतर श्रीहरी असोसिएटमध्ये श्री. मुळे यांनी नोकरी दिली.\nअशी होती पोस्ट :\nमी योगीराज नाटकर. 3-8-2018 रोजी रेणुकामाता कमान, बीड बायपास येथे सरकारला कंटाळून आत्मदहन करत आहे. याला सत्तेतल्या अवलादी जबाबदार असतील. अशी पोस्ट फेसबुकवर टाकण्यात आली होती.\nआत्महत्या करणे हा पर्याय नाही. तरुणांना यापासून परावृत्त केले पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परीने आधार देण्याची गरज आहे.\n- सचिन मुळे, उद्योजक, औरंगाबाद.\nमुलांनी हा मार्ग अवलंबू नये. ज्यांना काम पाहिजे, त्यांनी आमच्याकडे ऍप्रोच व्हावे, शैक्षणिक पात्रतेनुसार उद्योजकांना बोलता येईल.\n- प्रेमसागर चंद्रमोरे, पोलिस निरीक्षक, सातारा\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nकिरकोळ कारणावरून युवकाकडून मित्राचा खून\nसातारा - मित्राला हांडगा म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून युवकाचा खून केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/hdfc-amc-stock-debuts-rs-1738-healthy-gain-58-issue-price-135984", "date_download": "2018-10-15T21:58:07Z", "digest": "sha1:FZHYMVRKT3YNUIAXR7SKR65SL4QZYYJU", "length": 13571, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "HDFC AMC stock debuts at Rs 1,738, a healthy gain of 58% to issue price ‘एचडीएफसी एएमसी’च्या शेअरची 1738 रुपयांवर शानदार नोंदणी | eSakal", "raw_content": "\n‘एचडीएफसी एएमसी’च्या शेअरची 1738 रुपयांवर शानदार नोंदणी\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nमुंबई: एचडीएफसी अॅसेट मॅनेटमेंट कंपनीच्या शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात राष्ट्रीय शेअर बाजारात शानदार नोंदणी झाली आहे. शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात 1738 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या रु.1100 या इश्यू प्राइसपेक्षा 58 टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली. कंपनीने गुंतवणूकदारांना रु.1100 प्रतिशेअरप्रमाणे शेअर्सचे वाटप केले होते. एचडीएफसी एएमसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला.\nमुंबई: एचडीएफसी अॅसेट मॅनेटमेंट कंपनीच्या शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात राष्ट्रीय शेअर बाजारात शानदार नोंदणी झाली आहे. शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात 1738 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या रु.1100 या इश्यू प्राइसपेक्षा 58 टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली. कंपनीने गुंतवणूकदारांना रु.1100 प्रतिशेअरप्रमाणे शेअर्सचे वाटप केले होते. एचडीएफसी एएमसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला.\nसध्या मुंबई शेअर बाजारात एचडीएफसी एएमसीच्याचा शेअर 1804 रुपयांवर व्यवहार करत असून तो 704 रुपयांनी म्हणजेच 64.04 टक्क्यांनी वधारला आहे. सकाळमनीने शेअरची 1500 रुपयांवर नोंदणी होण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली होती. कंपनीने 2,800 कोटी रुपयांचे भांडवल उभारणीचे उद्दिष्ट ठेवले होते. एचडीएफसी एएमसीचा आयपीओ 25 जुलै ते 27 जुलै दरम्यान खुला होता.\nशेअर बाजारातील 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना एका दिवसात कमावून दिले 9 हजार रुपये\nआयपीओसाठी अर्ज करताना किमान 13 शेअर्ससाठी अर्ज करणे बंधनकारक होते. त्यामुळे कंपनीने आयपीओसाठी अर्ज करणार्‍या गुंतवणूकदारांना 1100 रुपये प्रतिशेअर प्रमाणे 13 शेअर्स दिले. म्हणजेच 14,300 रुपयात गुंतवणूकदारांना 13 शेअर्स मिळाले. आज शेअर बाजारात शेअरची नोंदणी झाल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना देऊ केलेल्या एका 1100 रुपयांच्या शेअरचा भाव 1800 रुपयांवर पोचला आहे. म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला प्रतिशेअर 700 रुपयांचा फायदा झाला आहे. म्हणजेच एका 13 शेअर्सच्या लॉट मागे एका दिवसात गुंतवणूकदाराला 9100 रुपयांचा फायदा झाला आहे.\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131....\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B6_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-10-15T22:03:06Z", "digest": "sha1:XD7IFRGEPZRC7NOOMQOUSG2V5N3T53TI", "length": 35557, "nlines": 256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ\nजॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ\nआहसंवि: IAH – आप्रविको: KIAH\n९७ फू / ३० मी\n१५एल/३३आर १२,००१ ३,६५८ सिमेंट\n15आर/३३एल ९,९९९ ३,०४८ सिमेंट\n९/२७ १०,००० ३,०४८ सिमेंट\n८एल/२६आर ९,००० २,७४३ सिमेंट\n८आर/२६एल ९,४०२ २,८६६ सिमेंट\nजॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ (आहसंवि: IAH, आप्रविको: KIAH, एफ.ए.ए. स्थळसूचक: IAH) हा अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.\nह्यूस्टन शहराच्या उत्तरेस २० मैल (३२ किमी)[१][२] असलेला हा विमानतळ ह्यूस्टन खेरीज शुगरलँड-बेटाउन उपनगरांनाही सेवा पुरवतो. १०,००० एकर (४० किमी²)वर पसरलेला हा विमानतळ डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळामागोमाग टेक्सासमधील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे. याला अमेरिकेच्या ४१व्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशचे नाव देण्यात आलेले आहे.\nया विमानतळावरून २०११ साली ४,०१,८७,४४२ प्रवाशांनी ये-जा केली.[३] त्यानुसार हा उत्तर अमेरिकेतील १०व्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ होता. येथे युनायटेड एरलाइन्सचे सगळ्यात मोठे ठाणे असून या विमानकंपनीने येथून १ कोटी ६६ लाख प्रवासी नेले.[४] या विमानतळावर स्पिरिट एरलाइन्सचेही ठाणे आहे.\n१ विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने\n१.३ पूर्वी उपलब्ध असलेली विमानसेवा\n२ संदर्भ आणि नोंदी\nएरोमेक्सिको मोसमी: कान्कुन, मेक्सिको सिटी\nमेक्सिको सिटी , माँतेरे D\nएर कॅनडा एक्सप्रेस कॅल्गारी, माँत्रिआल-त्रुदू (६ जून, २०१६पासून पुन्हा सुरू),[५] टोराँटो-पियर्सन\nएर फ्रांस पॅरिस-चार्ल्स दि गॉल\nD एर न्यू झीलँड\nA ऑल निप्पॉन एरवेझ\nअमेरिकन एरलाइन्स शार्लट, डॅलस-फोर्ट वर्थ, मायामी, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर\nशिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, लॉस एंजेल्स, फिलाडेल्फिया A\nआव्हियांका काली, सान साल्वादोर\nडेल्टा एर लाइन्स अटलांटा, डीट्रॉइट, सॉल्ट लेक सिटी\nअटलांटा, सिनसिनाटी, डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, सॉल्ट लेक सिटी\nफ्रंटियर एरलाइन्स अटलांटा (१४ एप्रिल, २०१६),[६] सिनसिनाटी (१५ एप्रिल, २०१६ पासून),[७] डेन्व्हर, लास व्हेगस, ओरलँडो\nमेक्सिको सिटी, माँटेरे D\nसीपोर्ट एरलाइन्स एल डोराडो (आ), हॉट स्प्रिंग्ज (आ)\nॲटलास एरद्वारा संचलित चार्टर: लुआंडा\nअटलांटा, बाल्टिमोर-वॉशिंग्टन, कान्कुन, शिकागो-ओ'हेर, डेन्व्हर, डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड, लास व्हेगस, लॉस एंजेल्स, मानाग्वा, न्यू ऑर्लिअन्स, ओकलंड, ओरलँडो, सान डियेगो, सान होजे दि कॉस्ता रिका , सान पेद्रो सुला, सान साल्वादोर, टॅम्पा\nमोसमी: मिनीयापोलिस-सेंट पॉल, सान होजे देल काबो A, D\nसीएफएमद्वारा संचलित व्हिक्टोरिया (टे)\nयुनायटेड एरलाइन्स ॲम्स्टरडॅम, अरुबा, अटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर-वॉशिंग्टन, बेलीझ सिटी, बोगोटा, बॉनेर, बॉस्टन, बॉयनोस आयरेस-एझेझा, कॅल्गारी, कान्कुन, काराकास, शार्लट, शिकागो-ओ'हेर, क्लीव्हलँड, कोझुमेल, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, डीट्रॉइट, एडमंटन, फोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड, पोर्ट मायर्स, फ्रांकफुर्ट, ग्रँड केमन, ग्वादालाहारा, ग्वातेमाला सिटी, होनोलुलु, इंडियानापोलिस, लागोस, लास व्हेगस, लायबेरिया (को), लिमा, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेल्स, मानाग्वा, मॅकॲलन, मेम्फिस, मेरिदा, मेक्सिको सिटी, मायामी, माँटेगो बे, म्युन्शेन, नॅशव्हिल, नासाऊ, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, न्यूअर्क, ओक्लाहोमा सिटी, ऑरेंज काउंटी (कॅ), ओरलँडो, पनामा सिटी, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, पिट्सबर्ग, पोर्ट ऑफ स्पेन, पोर्टलंड (ओ), पोर्तो व्हायार्ता, पुंता काना, क्वितो, रियो दि जानेरो-गलेआव, रोआतान, सान होजे दि कॉस्ता रिका , साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सान होजे देल काबो, सान हुआन, सान पेद्रो सुला, सान साल्वादोर, सांतियागो दि चिले, साओ पाउलो-ग्वारुल्होस, सिॲटल-टॅकोमा, टॅम्पा, तेगुसिगाल्पा, तोक्यो-नरिता, टोराँटो-पियर्सन, तल्सा, व्हँकूवर, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-राष्ट्रीय\nमोसमी: आल्बुकर्की, अँकोरेज, ईगल-व्हेल, गनिसन-क्रेस्टेड ब्यूट, हार्टफर्ड-स्प्रिंगफील्ड, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, इहतापा-झिहुआतानेहो, जॅक्सन होल, मिनीयापोलिस-सेंट पॉल, माँट्रोझ, नॅशव्हिल,ओमाहा, प्रोव्हिदेन्सियालेस, रॅले-ड्युरॅम, रीनो-टाहो, सेंट थॉमस, वेस्ट पाम बीच\nC, E युनायटेड एक्सप्रेस\nअकापुल्को, अग्वासकालियेंतेस, आल्बुकर्की, अलेक्झांड्रिया, आमारियो, अटलांटा, ऑस्टिन, बेकर्सफील्ड (३ एप्रिल, २०१६ पर्यंत), बॅटन रूज, बर्मिंगहॅम (अ), बॉइझी, ब्राउन्सव्हील, कॅल्गारी, चार्ल्स्टन (क.कॅ., चार्ल्स्टन (वे.व्ह.), शार्लट, शिकागो-ओ'हेर, शिवावा, सिनसिनाटी, सुउदाद देल कारमेन, क्लीव्हलँड, कॉलेज स्टेशन, कॉलोराडो स्प्रिंग्ज, कोलंबिया (द.कॅ.), कोलंबस (ओ), कॉर्पस क्रिस्टी, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, दे मॉइन, डीट्रॉइट, एल पासो, फेटव्हिल-बेन्टनव्हिल, फोर्ट वॉल्टन बीच, ग्रँड जंक्शन, ग्रँड रॅप्डिस, ग्रीनव्हिल-स्पार्टनबर्ग, ग्वादालाहारा, गल्फपोर्ट-बिलॉक्सी, हार्लिंजेन, हार्टफर्ड-स्प्रिंगफील्ड, हॉब्स, हुआतुल्को, हंट्सव्हिल, इंडियानापोलिस, इहतापा-झिहआतानेहो, जॅक्सन (मि), जॅक्सनव्हिल (फ्लो), कॅन्सस सिटी, किलीन-फोर्ट हूड, नॉक्सव्हिल, लाफीयेट, लेक चार्ल्स, लारेडो, लेऑन-देल बाहियो, लेक्झिंग्टन, लिटल रॉक, लुईव्हिल, लबक, मांझानियो, मॅकॲलन, मेम्फिस, मेक्सिको सिटी, मिडलँड-ओडेसा, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, मोबील, मन्रो, माँतेरे, माँत्रिआल-त्रुदू, मोरेलिया, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, नॉरफोक, ओआहाका, ओक्लाहोमा सिटी , ओमाहा, ऑन्टॅरियो, पनामा सिटी (फ्लो), पेन्साकोला, पिओरिया (३ एप्रिल, २०१६ पर्यंत), पिट्सबर्ग, पेब्ला, क्वेरेतारो, रॅले-ड्युरॅम, रिचमंड, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान होजे देल काबो, सान लुइस पोतोसी, सव्हाना, श्रीव्हपोर्ट, सेंट लुइस, टॅम्पिको, टोराँटो-पियर्सन, तॉरिऑन-गोमेझ पालासियो, तुसॉन, तल्सा, टायलर (२ एप्रिल, २०१६ पर्यंत),[८] व्हेराक्रुझ, व्हियाहेर्मोसा, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-राष्ट्रीय, वेस्ट पाम बीच, विचिटा, विलिस्टन (३ एप्रिल, २०१६ पर्यंत)\nमोसमी: ॲस्पेन, बोझमन, फोर्ट मायर्स, जॅक्सन होल, लॉस एंजेल्स, मायामी, माँट्रोझ, नासाऊ, ओरलँडो, पाम स्प्रिंग्ज, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, रॅपिड सिटी, रीनो-टाहो A, B, E\nसनविंग एरलाइन्सद्वारा संचलित मोसमी: फ्रीपोर्ट\nमोसमी: पुंता काना[९] D\nभारतातील एका शहरातून थेट विमानसेवा करण्याचे बेत एर इंडिया आणि ह्युस्टन विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेले आहेत.[१०]\nचायना एरलाइन्स ने तैपै आणि ह्युस्टन दरम्यान विमानसेवा सुरू करण्याचा बेत केला आहे. एव्हा एरच्या विमानसेवेतील मालवाहतूकीतील वाढ पाहून चायना एरलाइन्स एरबस ए-३५०ृ९०० प्रकारचे विमान वापरून ही सेवा सुरू करण्याचा विचार करीत आहे.\nइथियोपियन एरलाइन्स अदिस अबाबापासून ह्युस्टन किंवा शिकागोला विमानसेवा सुरू करण्यास बघत आहे. इथियोपियन आपल्या येऊ घातलेली बोईंग ७८७ किंवा एरबस ए३५० प्रकारची विमाने वापरून अंदाजे २०१७पासू ही सेवा पुरवेल.[११]\nखनिज तेल उद्योगातील कामगार, अधिकारी व व्यापाऱ्यांसाठी टाग अँगोला एरलाइन्स लुआंडा ते ह्युस्टन थेट सेवा सुरू करेल.[१२]\nअमेरिका आणि क्युबातील व्यापारसंबंध सुधारल्यावर युनायटेड एरलाइन्सला ह्युस्टन आणि हबाना तसेच न्यूअर्क आणि हबाना दरम्यान विमानसेवा सुरू करायची आहे.[१३]\nपूर्वी उपलब्ध असलेली विमानसेवा[संपादन]\nया विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी येथून अमेरिकन एरलाइन्स, ब्रॅनिफ इंटरनॅशनल एरवेझ, कॉन्टिनेन्टल एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, ईस्टर्न एरलाइन्स, नॅशनल एरलाइन्स आणि टेक्सास इंटरनॅशनल एरलाइन्स या विमानकंपन्या सेवा पुरवायच्या.[१४] यांशिवाय पॅन ॲमची मेक्सिको सिटीला बोईंग ७०७ वापरून आठवड्यातून दहा उड्डाणे, केएलएमची माँत्रिआलमार्गे ॲम्स्टरडॅमला डग्लस डीसी-८ वापरून आठवड्यातून चार वेळा, ब्रॅनिफची बोईंग ७२७ वापरून पनामा सिटी आणि एरोनेव्हस दि मेहिको (आताची एरोमेक्सिको) या कंपनीची डग्लस डीसी-९ वापूरन माँतेरे, ग्वादालाहारा, पोर्तो व्हायार्ता, अकापुल्को आणि मेक्सिको सिटीला आंतरराष्ट्रीय सेवा उपलब्ध होती.[१५][१६][१७][१८]\nयाशिवाय टेक्सास इंटरनॅशनलची डीसी-९ विमाने माँतेरे तर कॉन्व्हेर ६०० प्रकारची विमाने टॅम्पिको आणि व्हेराक्रुझला सेवा पुरवायची.[१९] १९७१मध्ये केएलएमने बोईंग ७४७विमाने येथे आणण्यास सुरुवात केली. १९७४मध्ये एरफ्रांसची ७४७ विमाने पॅरिस-ह्युस्टन-मेक्सिको सिटी अशी आठवड्यातून चार फेऱ्या करायची.[२०][२१] याच सुमारास कॉन्टिनेन्टल आणि नॅशनलने मॅकडोनेल डग्लस डीसी-१० प्रकारची तर डेल्टाने लॉकहीड एल-१०११ विमाने देशांतर्गत प्रवासासाठी वापरण्यास सुरुवात केली.[२२] १९७०च्या दशकाच्या शेवटास केमन एरवेझने येथून ग्रँड केमन आणि कॅरिबियन समुद्रातील इतर शहरास बीएसी १-११ विमाने वापरून उड्डाणे सुरू केली.[२३] केमन एरवेझने नंतर बोईंग ७२७-२००, ७३७-२००, -३००, -४०० आणि डीसी-८ प्रकारची विमानेही वापरली.[२४]\nजुलै १९८३च्या सुमारास येथून अमेरिकन, कॉन्टिनेन्टल, डेल्टा आणि ईस्टर्न व्यतिरिक्त पीडमाँट एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स, टीडब्ल्ययूए, युनायटेड एरलाइन्स, युएसएर आणि वेस्टर्न एरलाइन्स या कंपन्यांची सेवाही उपलब्ध झाली होती.[२५] वेस्टर्न एरलाइन्स मॅकडोनेल डग्लस डीसी-१० प्रकारच्या विमानाने सॉल्ट लेक सिटी व तेथून अँकोरेजला सेवा परवीत असे[२६] नवीन आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये एर कॅनडा, एव्हियाटेका, ब्रिटिश कॅलिडोनियन एरवेझ, कॉन्टिनेन्टल एरलाइन्स, ईस्टर्न एरलाइन्स, साहसा, साउथ आफ्रिकन एरवेझ, टाका एरलाइन्स आणि व्हियासा तसेच पॅन ॲम, केएलएम, एर फ्रांस, एरोमेक्सिको आणि केमन एरवेझचा समावेश होता.[२७] याशिवाय एमेराल्ड एर (पॅन ॲम एक्स्प्रेस नावाने), मेट्रो एरलाइन्स, रियो एरवेझ आणि रॉयल एरलाइन्स येथून प्रादेशिक सेवा पुरवीत.[२५] मेट्रो एरलाइन्स डि हॅविललँड कॅनडा डीएएचसी-६ ट्विन ऑटर प्रकारच्या विमानाद्वारे ह्युस्टन शहरांतर्गत सेवा पुरवी. ही उड्डाणे आंतरखंडीय विमानतळ आणि शुगरलँड प्रादेशिक विमानतळादरम्यान ९ तसेच आंतरखंडीय विमानतळ आणि नासा जॉन्सन अंतराळ केन्द्राजवळील छोट्या विमानतळास १७ फेऱ्यांद्वारे होत. याशिवाय मेट्रोची विमाने टेक्सासमधील इतर शहरे आणि लुईझियानादरम्यान सेवा पुरवी.[२५] या विमानतळावरून बेल २०६एल लाँग रेंजर प्रकारची हेलिकॉप्टरे ह्युस्टन शहरातील चार हेलिपॅडला सेवा पुरवीत.[२५]\nह्युस्टन विमातळावरुन पूर्वी एव्हियाक्सा,[२८] अमेरिका वेस्ट एरलाइन्स, [२९] अटलांटिक साउथवेस्ट एरलाइन्स, कॅनेडियन एरलाइन्स, चायना एरलाइन्स, कॉमएर, ग्रुपो टाका, मार्टिनएर, नॉर्थवेस्ट एरलाइन्स, पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्स, प्रिव्हेटेर[३०], रॉयल जॉर्डेनियन[३१] आणि वर्ल्ड एरलाइन्स या कंपन्यांची सेवा उपलब्ध होती.\nॲटलास एर ह्युस्टन ते अँगोलातील लुआंडा शहरास आठवड्यातून तीन वेळा उड्डाण करते. बोईंग ७४७-४०० प्रकारच्या विमानाची ही उड्डाणे सॉनएरसाठी केलील जातात. पूर्वी ही सेवा वर्ल्ड एरवेझ आपली मॅकडोनेल डग्लस एमडी-११ प्रकारची विमानांद्वारे पुरवायची.[३२]\nएव्हा एर डॅलस-फोर्ट वर्थ महानगरातून ह्युस्टन विमानतळापर्यंत आरामदायी बससेवा पुरवते. यातील प्रवासी एव्हा एरच्या तैपै फ्लाइटमधून येतात-जातात.[३३]\nयुनायटेड एरलाइन्सने आपली बोमाँटची उड्डाणे रद्द केली असन त्याऐवजी आता दिवसातून तीन वेळा बसद्वारे प्रवाशांची ने-आण करते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलेखन त्रुटी असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anwat-aksharvata-news/meena-vaishampayan-2017-last-marathi-articles-in-chaturang-1605257/", "date_download": "2018-10-15T21:32:40Z", "digest": "sha1:JZXV637G2PBP5JYC6Y5LZJ4SIOBGMHT2", "length": 29483, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Meena Vaishampayan 2017 last Marathi Articles in Chaturang | वाटेवरच्या सावल्या.. | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nगेलं वर्षभर या सदराच्या माध्यमातून वाचकांशी संवाद साधत होते.\nगेलं वर्षभर या सदराच्या माध्यमातून वाचकांशी संवाद साधत होते. बघता बघता वर्ष उलटलं आणि निरोपाची घटिका आली. नेहमीच्या गुळगुळीत शब्दांत बोलायचं झालं तर वर्ष कसं गेलं कळलंच नाही. पण खरंच, वर्ष फार मजेत, आनंदात आणि हो, धावपळीतही गेलं. वाचक ठिकठिकाणाहून मोठय़ा प्रमाणावर व उत्स्फूर्त प्रतिसाद देत राहिल्याने माझा उत्साह टिकून राहिला. जबाबदारीही वाढल्यासारखी वाटली.\nऔरंगाबाद, पुणे, नांदेड इत्यादी ठिकाणी शिकत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही मला ईमेल पाठवून काही कळवावंसं वाटलं. विद्यार्थ्यांचं वाचन फार नसतं या समजुतीला किंचित का होईना छेद गेला. त्यांनी आपलं म्हणणं माझ्यापर्यंत पोचवलं याचा मला विशेष आनंद वाटला. देशा-परदेशातील इतर अनेक मान्यवर, ज्ञानवंत, अभ्यासक आणि अर्थातच मित्र-मैत्रिणी (ते तर हक्काचे वाचक आणि सल्लागारही) यांनी मला प्रतिक्रिया कळवल्या. त्या सर्वाविषयी वाटणारी कृतज्ञता इथे व्यक्त करतेय.\nआपल्या सदरातील प्रत्येक लेख म्हणजे परीक्षेचा पेपरच असतो, असं वाटतं मला. मात्र त्या परीक्षेचा निकाल लगेचच कळतो. तयारी करतच राहावी लागते. आलेले प्रतिसाद हुरूप वाढवतात. वाचकांमधल्या रुचिभिन्नतेमुळे प्रत्येक लेखाला प्रतिसाद निराळा असे. संस्कृत पंडिता क्षमा राव हिच्यावरील लेखाबद्दल तेल-अवीवमध्ये कामानिमित्त गेलेल्या एका व्यासंगी संशोधकाने आपल्याला या लेखातून नवीन माहिती मिळाल्याचे कळवले तेव्हा साहजिकच समाधान झाले. क्वचित कुणी प्रश्न वा शंकाही विचारल्या.\nगेल्या वर्षी याच सुमारास, साहित्यविषयक सदर- तेही लेखिकांसंबंधी- मी लिहायचं असं नक्की झालं. कोणकोणत्या लेखिकांवर लिहिता येईल, कोण कोण आपल्या मनात ठसलेल्या आहेत, कोणा-कोणावर लिहिणं आवश्यक वाटतंय याचा विचार सुरू झाला. यादी करायला लागल्यावर, खरं म्हणजे आरंभी गोंधळच उडाला. एखादी लेखिका खूप आवडते म्हणून यादीत तिचं नाव घालावं आणि दुसऱ्या दिवशी आणखी एखादी आठवली की तिचंही नाव घालावं. कुणाच्या नावावर फुली मारावी असाच प्रश्न पडू लागला. सदर पाक्षिक असणार. म्हणजे जास्तीत जास्त २४-२५ लेखिकांचा विचार करता येईल. निर्णय करता येईना. मग एक ठरवलं की शक्यतो फारशा परिचित नसणाऱ्या लेखिका निवडाव्यात. वाङ्मयाचे विविध प्रकार, भिन्न आकृतिबंध हाताळणाऱ्या, भिन्न अनुभव क्षेत्रांबद्दल लिहिणाऱ्या लेखिकांबद्दल मला कुतूहल वाटतं. त्यासाठी त्यांनी केलेली धडपड, त्यांना करावा लागलेला संघर्ष मोलाचा असतो. मराठीतील अनेक लेखिका मला प्रिय आहेत. पण त्यांच्याबद्दल रसिक वाचक वाचत असतात, अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्या लेखनाची दखल घेतली जाते. इतर भारतीय वा अभारतीय, परदेशातील लेखिका आपल्यापर्यंत मराठीतून कमी प्रमाणात पोचतात. एखादा मोठा पुरस्कार मिळालेल्या लेखिकांबद्दल मराठीत काही प्रमाणात लिहिलं जातं हे खरं आहे, पण तेही तेवढय़ापुरतं राहतं. त्यामुळे कधी कधी तोलामोलाच्या, चांगल्या लेखिकाही आपल्यापर्यंत पोचतातच असं नाही. अशा अल्पपरिचित लेखिकांची ओळख करून द्यावी असं वाटलं. वयोवृद्ध तरीही आपल्या लेखनातला ताजेपणा टिकवलेल्या, हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांच्या वेगळ्या अक्षरवाटेचा मी धांडोळा घेतला. चांगला योगायोग असा की लगेचच्या महिन्यात त्यांना यावर्षीचं ज्ञानपीठ जाहीर झाल्याने आपण योग्य लेखिका निवडली याचा आनंद झाला. ‘न्यूयॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’ या प्रतिष्ठित नियतकालिकाच्या विनंतीवरून, युद्धनिरीक्षक म्हणून व्हिएतनामला प्रत्यक्ष जाऊन तेथील परिस्थितीचा ‘आँखों देखा हाल’ लिहिणारी, विचारवंत मेरी मॅकार्थी असो किंवा १९८९मध्ये झालेल्या, चीनमधील तिआनान्मेन चौकातील नृशंस हत्याकांडावेळी धाडसी प्रसंगांचा सामना करत, वार्ताकन करणारी केट एडी असो, त्यांची कामगिरी ही अद्वितीयच म्हणावी लागेल. यांची ओळख करून घेणं हे साऱ्यांना प्रेरणादायी तर आहेच, पण अबला मानली गेलेली स्त्री वास्तवात किती सबला आहे याचाही आनंददायी प्रत्यय देणारी ही ओळख आहे असं वाटलं. बदलत्या परिस्थितीप्रमाणे पाश्चात्त्य देशांतील लेखकांची अनुभवक्षेत्रं बदलली, विस्तारली. स्त्रियांच्या बाबतीत हा बदल अधिक लक्षणीय होता, कारण मुळात स्त्रियांचं अनुभवविश्व तोवर मर्यादित होतं. पाश्चात्त्य स्त्रीला महायुद्धांचे घाव अधिक काळ सोसावे लागले आणि त्या जखमा खूप खोलवर पोहोचत गेल्या. पूर्वी भारतातील सामाजिक परिस्थिती व कायदे स्त्रियांना अनुकूल नव्हते. अजूनही काही प्रमाणात नाहीत. पाश्चात्य देशांतही फार वेगळी स्थिती नव्हती हे या लेखिकांच्या चरित्रांवरून दिसते. तेथेही स्त्रीवर अनेक सामाजिक बंधनं होती. स्त्रियांना शिक्षण घेणं, लेखन करणं याला सामाजिकच नव्हे तर कायद्याने बंदी होती. एकोणिसाव्या शतकारंभी कायदे बदलले. मग युरोपमध्येही स्त्रिया लिहू लागल्या. तरीही अनेक घरांमधून स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध होता. अगदी तेथील उच्चभ्रू समाजातील व्हर्जिनिया वूल्फच्या घरात वडील स्वत: लेखक, इतिहासतज्ज्ञ असूनही त्यांनी तिच्या शिक्षणाला विरोध केला आणि तिला घरी स्वत:च शिकावं लागलं. म्हणूनच बेर्था स्यूट्नेरला टोपण नावाने व अनाम राहून लिहावं लागलं. मेरी अ‍ॅन इव्हान्सला ‘जॉर्ज एलियट’ असं पुरुषी टोपणनाव घ्यावं लागलं. त्याच वेळी हेही लक्षात ठेवायला हवं की, अनेकदा पुरुषांनी किंवा घरातील वडीलधाऱ्या माणसांनी मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरून तिला स्वतंत्र, स्वावलंबी केलं आहे, स्वत:चा वेगळा विचार करायला शिकवलं आहे. कॉर्नेलिया सोराबजीच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाचे दरवाजे ठोठावले नसते तर विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी मुलींना कदाचित आणखी बराच काळ वाट पाहावी लागली असती, आणि गोपाळराव जोशींनी पत्नीला शिक्षणाची जबरदस्ती केली नसती, तर आनंदीबाई पहिली महिला डॉक्टर होऊ शकली नसती.\nआज परिस्थिती बदललीय याचा अर्थ सगळं काही छान छान आहे असं मुळीच नाही. उलट स्त्रियांवरील अत्याचार, त्यांना दिला जाणारा त्रास यात कदाचित वाढ झालीय की काय असा प्रश्न पडावा असे प्रसंग आजूबाजूला घडलेले दिसतात हे खरंच. पण परिवर्तन होतंय, संथ गतीनं का होईना स्थिती बदलतेय असं वाटणारंही घडताना दिसतंय. स्त्रिया किंचित्काल हतबल झाल्यासारख्या वाटल्या तरी स्वत:ला अपराधी न मानता अत्याचाराविरुद्ध आवाज उठवू शकतात, त्या आवाजाची दखल घेतली जाते, उपाय शोधले जातात. हे आशादायी चित्र दाखवणारी जेसिका स्टर्न, त्या दहशतवादी अत्याचाराचाच मुळापासून शोध घेत त्यातील अधिकारी व्यक्ती बनते हे किती प्रेरक आहे, आदर वाटायला लावणारं आहे. अ‍ॅना दस्तयेवस्कीबद्दल लिहिल्यावर कुणीतरी मला लिहिलं, ‘पुन्हा पुन्हा तुम्ही स्त्रीच्या समर्पणाला उदात्तता देता, अशा लेखिका का निवडता’ मला वाटलं, स्त्रीचं हे रूपही आजही अस्तित्वात आहे, समाजात अनुभवास येतं.\nलहानपणापासून वाचनाची आवड असल्याने आजवर मी सतत वाचत आले. पुस्तकं जमवली तरी त्या अर्थाने संग्राहक झाले नाही. पण पुस्तकांबरोबर माझं मैत्र जुळलं. त्यामुळे अ‍ॅन फॅडिमन किंवा तिच्यासारख्या अनेक व्यक्तींचे ग्रंथप्रेम हे ग्रंथवेडापर्यंत पोचतं याचं मला आश्चर्य वाटत नाही. हे सारं वाचताना आकळलेलं काही नवीन इतरांना सांगायची, त्याबद्दल स्वत:ही अधिक काही समजून घ्यायची एक संधी म्हणजे हे सदर असा विचार मी सुरुवातीला केला होता.\nया लेखिकांची व इतरांचीही पुस्तकं मी पूर्वीपासून वाचत आले होते. काहीजणींची सारीच वाचली होती, असं नाही. काही हयात लेखिकांची अलीकडची वाचली नव्हती. ती यानिमित्ताने वाचली गेली. मुख्य म्हणजे पूर्वी वाचलेली काही मी परत वाचली. मनातले संदर्भ जागे झाले आणि मुद्दामहून जागे केलेही. गतिमान सोय म्हणून, (आणि लेख लिहिण्याची वेळ सांभाळायची म्हणूनही) किंडलसारखी माध्यमं वापरत पुस्तकं मिळवली, वाचली. जर्मेन ग्रिअर म्हणते तसं कधी कधी पुस्तकं बकाबक खाल्ली. या साऱ्या व्यापात या लेखिकांना मी अधिक समजून घेऊ शकले. त्यांच्या निमित्ताने मानवी स्वभावातील विविध छटा जाणवत गेल्या.\nअलीकडे साहित्याचे मूल्यमापन करताना चरित्रात्मक समीक्षापद्धती वापरू नये असा एक मतप्रवाह आहे. येथे साहित्य हा लेखांचा मुख्य पाया होता. परंतु कुणीही एकांडा सर्जनशील लेखक देखील समाजातच राहतो. त्याच्या लेखनाशी त्याच्या व्यक्तित्त्वाचा निकटचा संबंध असतो अशी माझी धारणा आहे. त्यामुळे या लेखिकांच्या व्यक्तित्वाबद्दलही थोडंसं लिहिणं आवश्यक आहे असं मला वाटलं. त्यामुळे त्यांची जडणघडण, कुटुंब याबद्दल मी लिहीत गेले. मात्र त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीबद्दल स्वतंत्रपणाने लिहिणं शक्य झालं नाही. वृत्तपत्रीय लेखनाला असणारी शब्दमर्यादा मला कायमच जाचक वाटत आली. आणखी बरंच लिहिणं शक्य असूनही लिहिता न आल्याची रुखरुख राहिली. (आयन रॅन्ड, सुभद्राकुमारी चौहान, जर्मेन ग्रिअर आणि जवळ जवळ सगळ्यांबद्दलच.) ती मर्यादा कधी कधी ओलांडली तरी संपादकांनी नेहमीच विषयाचे महत्त्व समजून घेऊन मागे-पुढे केले, याविषयी कृतज्ञता वाटते.\nनॉर्वेजियन अभिनेत्री व आत्मचरित्रकार लिव उलमन, जॉर्ज एलियट, मल्याळीमधील सशक्त लेखिका ललिताम्बिका अंतर्जानम्, अनिता व किरण देसाई, फ्रेंच लेखिका मार्गारेट द्युरास, कवयित्री सिल्विया प्लाथ, अमेरिकन कादंबरीकार जॉयसे कॅरल ओट्स अशा मराठीबाहेरच्या कितीतरी आवडत्या लेखिकांबद्दल लिहायचे होते. आवडते लेखक तर लांबच राहिले. पण असे काहीतरी अपुरेपण असल्याशिवाय जीवनात गंमत ती काय वाटेवरच्या सावल्या होत, पुस्तकांनी कायम सोबत केली हेही नसे थोडकं\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://researchmatters.in/mr", "date_download": "2018-10-15T21:06:42Z", "digest": "sha1:IUI2OXC3IRNNB6SCTWQVXK7CGL6BFVWY", "length": 4376, "nlines": 67, "source_domain": "researchmatters.in", "title": "रीसर्च मॅटर्स | भारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख", "raw_content": "\nतुम्हाला हवा असलेला शब्द लिहा\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nमहानगरांच्या सीमेवर उप-शहरे निर्माण करण्याचा प्रतत्न असफल\nक्षयरोगाशी लढण्यासाठी संयुक्त बळांचा प्रयोग\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी गोड बातमी\nमहानगरांच्या सीमेवर उप-शहरे निर्माण करण्याचा प्रतत्न असफल\nक्षयरोगाशी लढण्यासाठी संयुक्त बळांचा प्रयोग\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी गोड बातमी\nपरी-शहरी क्षेत्रात संसाधने व पारंपारिक उपजीविका लुप्त\nवातानुकूलन यंत्रणा निवडताना तार्‍यांची मदत घ्या\nगाडी चालवताना फोन वापरताय\nआपण उष्णता वाया घालवत आहोत का\nक्षयरोगाशी लढण्यासाठी संयुक्त बळांचा प्रयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://techno-savvy.com/2014/11/", "date_download": "2018-10-15T21:02:54Z", "digest": "sha1:FGQF4RF6HIGQJJ66YG6QU33PAOD7PQWL", "length": 2656, "nlines": 25, "source_domain": "techno-savvy.com", "title": "एफ वाय – टेक्नो सॅव्ही", "raw_content": "\nसाप्ताहीक सकाळमध्ये प्रकाशित झालेले आणि इतर लेख\nफर्ग्युसन घटना – अजूनही अमेरिकेत वर्णभेद\nजिथे मायकल ब्राउनला गोळ्या घातल्या गेल्या ती जागा\n२४ नोव्हेंबरला अमेरिकेतील सेंट लुईसजवळील फर्ग्युसनमधील ग्रँड ज्युरींनी डॅरन विल्सन या गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर आरोप न ठेवण्याचा निर्णय घेतला. ९ ऑगस्टला डॅरन विल्सनने मायकल ब्राउन या कृष्णवर्णीय मुलाला गोळ्या घातल्या. या गोळ्या गरज नसताना, मायकल ब्राउन कृष्णवर्णीय असल्याने मारल्या गेल्या असा आरोप मायकल ब्राऊनच्या आईवडिलांनी व इतर कृष्णवर्णीयांनी डॅरन विल्सनवर ठेवला. ग्रँड ज्युरींचा निर्णय जाहिर झाल्यावर अमेरिकेतील अक्षरश: शेकडो शहरातून मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष असूनही वर्णभेद अजून संपलेला आहे की नाही यावर अमेरिकेत या निमित्ताने मोठी चर्चा सुरु झाली आहे.\nनोव्हेंबर 30, 2014 Vaibhav Puranik\tयावर आपले मत नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2996", "date_download": "2018-10-15T21:30:40Z", "digest": "sha1:BANPTJNQ2JFD7LWLF7YLGI6POTTNHSNE", "length": 7183, "nlines": 62, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कर नाही, त्यालाच डर नाही ! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकर नाही, त्यालाच डर नाही \nमहान भारताच्या महान लोकशाहीत संसद गेली १४ दिवस बंद आहे. बातम्यांनी वृत्तपत्रांची पाने वाहून जात आहेत. कोण 'योग्य', कोण 'अयोग्य' ह्याचे रोज विविध विचार वाचून नक्की काय ते कळत नाही.विविध वृत्तपत्रांमधून ज्या पद्धतीने हि परस्थिती हाताळली गेली हवी होती असे ठासून सांगितले जाते, तेव्हा त्यांनी आजच्या आदर्श पद्धतीचा अभ्यास केलेला असतो नि नसतो, ह्याचाच विचार मनात येतो.\n१) विरोधकांनी जे संसदबंद चालू केले आहे ते कितपत योग्य आहे नसेल, तर मग दुसरा प्रभावी उपाय कोणता \n२) सरकार विरोधकांची 'संयुक्त संसदीय समिती' (जेपीसी) मागणी मान्य का करत नाही असे करण्यामागे सरकारची काय जी भूमिका आहे, ती कितपत योग्य आहे \n३) गेली १४ दिवस जे संसद बंद आहे त्याची जबाबदारी खरोखर कोणाची सरकारची, विरोधकांची, जनतेची कि सर्वांची \n४) आज सरकारला कोंडीत न पकडता, संसदेत केवळ चर्चेद्वारे मूळ भ्रष्टाचारावर खरोखरीच नियंत्रण आणता येईल काय \n५) 'संयुक्त संसदीय समिती' (जेपीसी) ची स्थापना जर झाली तर त्याने सरकारला काही तोटा होऊ शकतो का, कि विरोधकांना काही फायदा \nविरोधी पक्षांची मागणी असंसदीय किंवा संसदविरोधी आहे काय, या प्रश्‍नाचे उत्तरही \"होय' असे देणे अवघड आहे. विविध प्रचार माध्यमांचा सूर असा दिसत आहे कि संसद गोंधळामुळे ९५ कोटींचा भुर्दंड तिजोरीवर पडला आहे, पण जिथे लाखो करोडो रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी निष्पक्षपणे करून दोषींना सजा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, तिथे ९५ करोड पणाला लावले तर ते योग्य ठरेल काय कि ९५ कोटी वाचविण्यासाठी कामकाज आहे त्याच पद्धतीने पुढे जाऊन द्यायचे आणि भविष्यात पुन्हा परत पहिले पाढे पंचावन्न \nअधिक वाचनासाठी दुवे :\nसरते शेवटी केवळ एकच म्हण आठवते 'कर नाही केवळ त्यालाच डर नाही'\nशिर्षकामधे \"त्यालाच \" हा शब्द का वापरला आहे \nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nआपले संसदप्रतिनिधी कर भरत नाहीत का\nनितिन थत्ते [03 Dec 2010 रोजी 15:41 वा.]\nया बातमीत म्हटल्याप्रमाणे लोकसभेने शेवटच्या दिवशी ४४००० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या.\n१४ दिवस एका मुद्द्यावर संसदेचे कामकाज रोखून धरून या ४४००० कोटींवर पुरेश्या चर्चेशिवायच मंजूरी मिळाली. पुढे आपण केव्हातरी \"राष्ट्रकुल स्पर्धांसाठी मंजूरी कोणी दिली\" असा प्रश्न विचारू. ;)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/reservations-should-be-independently-maratha-12834", "date_download": "2018-10-15T22:07:41Z", "digest": "sha1:7RDDYP5Q53XYSWBXMHLSUCRHFASEZXBE", "length": 13174, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reservations should be independently Maratha ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे | eSakal", "raw_content": "\nओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nसोलापूर - \"मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे, मात्र हे आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता ते स्वतंत्रपणे द्यावे.' असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केले.\nसोलापूर - \"मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे, मात्र हे आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता ते स्वतंत्रपणे द्यावे.' असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केले.\nशिवछत्रपती रंगभवन सभागृहात बसपातर्फे आयोजित आंबेडकरी समाज संमेलनात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर बसपाचे प्रदेश सचिव ऍड. संजीव सदाफुले, नगरसेवक आनंद चंदनशिवे, राजेंद्र पाटील, बबलू गायकवाड उपस्थित होते.\nश्री. गरूड म्हणाले, \"मराठा समाजातील 5 टक्के लोकांच्या हातात सत्ता व संपत्ती असून समाजातील 95 टक्के लोक गरीब आहेत. हेच गरीब मराठे आज किरकोळ काम करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजाच्या लोकांची संख्या जास्त आहे. म्हणून मराठ्यांना आरक्षण देण्याची गरज आहे.'\n\"जगात कायदे व्हावे म्हणून आंदोलने केली जातात मात्र महाराष्ट्रात कायदे रद्द करा असे म्हणून आंदोलन करीत आहेत. अन्याय करणारा हा दबंग असतो. ऍट्रॉसिटीची फिर्याद देण्याऱ्या विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला जातो. ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करताना पोलिस हवी ती काळजी घेत नसल्यामुळे यातील गुन्हेगार सुटतात. कायदा कितीही चांगला असू द्या, तो राबविणाऱ्यावर अवलंबून असतो. दलित समाज हा जातीयवाद्यांचा सॉफ्ट टार्गेट आहे. हे शासन दलित, आदिवासींना न्याय मिळवून देणे सोडा ते भलतीच गोष्ट पुढे आणत आहेत.' असेही श्री. गरुड यांनी सांगितले.\nदोन्ही सत्ताधाऱ्यांमुळे प्रगती खुंटली\nमहाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आघाडीने फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने येथील सत्ता घेतली. त्यांनी जातीयवाद केला. तसेच सध्या ज्या लोकांचा आरक्षणाला विरोध आहे, अशा लोकांच्या हातात सत्ता आहे. या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाची व्यवस्थित अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे दलित समाजाची म्हणावी तशी प्रगती झाली नाही. असे विलास गरूड सांगितले.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nनांदेड : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार अटक\nनांदेड : शहरात दरोडा टाकण्यासाठी शस्त्रांसह एका कारमध्ये दबा धरून बसलेल्या अट्टल गुन्हेगारांना सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकानी अटक...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nसोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/event/%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B3/?date=2017-12&t=mini", "date_download": "2018-10-15T21:17:18Z", "digest": "sha1:YGMNAJ3WWPF34TS43EUIUR4IZSDB46PI", "length": 7685, "nlines": 160, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "ख्रिसमस नाताळ | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजागतिक एड्स निर्मुलन दिन\n१ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मुलन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.\n मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्रीदत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.\nकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शौमिका अमल महाडिक(वहिनी) यांनी हाती घेतलेल्या ‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे October 15, 2018\nघनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे नियोजन सभा October 8, 2018\n‘ स्वच्छता श्रमदानातून गांधीजींना अभिवादन ‘2 ऑक्टोबर, गांधी जयंती निमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम October 2, 2018\nपंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी श्रमदान मोहिम हातकणंगले मधील ग्रा.प. शिरोली येथे अध्यक्ष, जि. प. कोल्हापूर यांचे श्रमदान September 29, 2018\nजिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे ‘ऑडिट’ September 28, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/the-verdict-of-kopardi-is-delayed-says-ujjwal-nikam-270083.html", "date_download": "2018-10-15T22:30:33Z", "digest": "sha1:KB7DINHFEQY3UHJJ72FMRQN7UOF2VUMY", "length": 12638, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोपर्डी खटल्याचा सुनावणीला विलंब होतोय-उज्वल निकम यांची कबुली", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nकोपर्डी खटल्याचा सुनावणीला विलंब होतोय-उज्वल निकम यांची कबुली\nमात्र या विलंबाचे खापर त्यांनी अप्रत्यक्ष आरोपींच्या वकिलावर फोडले आहे. अशा संवेदनशील खटल्याचे ऑडीट करण्याचा आग्रह त्यांनी केला आहे\n17 सप्टेंबर: वर्षाहून अधिक काळ लोटून गेला असला तरी कोपर्डी गावात बलात्कार करणाऱ्या नराधमांना अजून शिक्षा झालेली नाही. आता याच खटल्याच्या सुनावणीला विलंब होत असल्याची कबुली या खटल्यातले सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.\n13 जुलै 2016ला कोपर्डीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध करण्यात आला होता. या खटल्याचं कामकाज फास्टट्रॅक कोर्टात चालवून हा खटला सहा महिन्यात निकाली काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. हा खटला दाखल होऊन या १३ सप्टेंबरला चौदा महिने पूर्ण झाले तरीही खटल्याचं कामकाज अजून सुरूच आहे. प्रश्नांवर अॅडव्होकेट निकम यांनी खटल्याच्या सुनावणीला विलंब होत असल्याची कबुली माध्यमांशी बोलताना दिलीय . मात्र या विलंबाचे खापर त्यांनी अप्रत्यक्ष आरोपींच्या वकिलावर फोडले आहे. अशा संवेदनशील खटल्याचे ऑडीट करण्याचा आग्रह त्यांनी केला आहे.'ज्यांच्यामुळे उशीर होतो त्यांच्यावर कायदेशीर दृष्ट्या कारवाई व्हायला हवी अन त्यासाठी कायद्यात तरतूद करायला हवी'असंही ते म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\n'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा\nदिवाळीनिमित्त रेशन दुकानावर मिळणार १ किलो साखर -गिरीश बापट\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-111043000010_1.htm", "date_download": "2018-10-15T21:05:08Z", "digest": "sha1:7ZU6ISHSMKCHES7NAI5PCW63QSARRETV", "length": 16687, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्र दिन! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर\nमहाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनतादनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावर प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या असंतोषात महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे बळी पडले. नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी अशी महाराष्ट्राची महती कवी यशवंतांनी गायिली आहे. तर महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेलें, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, अशी अभिमानाची ग्वाही सेनापती बापटांनी दिली आहे.\nमराठी भाषेचे राज्य आल्यावर आपल्या मातृभाषेला चांगले दिवस येतील, अशी केवळ अपेक्षाच नव्हे, तर खात्री मराठी जनतेला वाटत होती. पारतंत्र्याच्या काळात, नसे आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे, असे भावपूर्ण स्वप्न माधव ज्यूलियन यांनी शब्दबद्ध केले होते. मराठी भाषा मृत होऊ लागली आहे. मरू घातली आहे, असे अनेक शहाणेसुरते उघड-उघड बोलू लागले.\nअरे, गीतोपदेशाच्या अमृताचा महाराष्ट्र शारदेवर महाभिषेक करणार्‍या ज्ञानोबांनी या मराठीच्या बोलांनी आपण अमृतालाही पैजेवर जिंकू, अशी प्रतिज्ञा केली होती. अमृतालाही जिंकणारी भाषा मृत होईल संतांनी लोकगीतांपासून, ब्रह्मपदाचा मार्ग सांगणार्‍या विचारगर्भ अध्यात्मापर्यंत या मराठी भाषेचा मुक्त संचार सर्वत्र घडविला. ही कधी पायात सुवर्णशब्दांचे नादमधुर पैंजण बांधून लोकरंजनासाठी नाचली, तर कधी डफ-तुणतुण्यांच्या साथीने वीराचे बाहू स्फुरण पावण्यासाठी शाहिरांच्या वीररसात न्हाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेतच आपले लोककल्याणाचे आदेश दर्‍याखोर्‍यांत आणि खेड्यापाड्यात पोहोचविले. मराठी भाषेने सप्तसुरांच्या नादात आणि नवरसांच्या रंगांत इथल्या रंगभूमीवर असे काही, वैभव संपादन करून ठेवले की, भारतातल्याच नव्हे, जगातील भाषांना मराठीचा हेवा वाटावा.\nफार कशाला, या महाराष्ट्राच्या लेकरांनी मराठी भाषेची अनेकविध प्रकाराने सेवा तर केलीच, पण हिंदी भाषेचा आद्य पत्रकारही मूळचा महाराष्ट्रीय होता. गुजराती भाषेच्या व्याकरणाचे नियम करण्यात ज्याने फार मोठी कामगिरी बजावली तो विद्वान या मराठी भूमीचा पुत्र होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे गर्जून सांगणारे नरकेसरी लोकमान्य या मराठी भूमीतच जन्माला आले. देशाला समानतेचा मंत्र देणारे फुले-आंबेडकर या महाराष्ट्रातच निर्माण झाले. संगीतशास्त्राच्या क्षेत्रात आसेतुहिमाचल ज्यांची कारकीर्द गाजली, मौलिक स्वरुपाची ठरली ते पलुस्कर, भातखंडे इथलेच. अहो, बोलपटाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके काय किंवा पहिले मराठी चित्रपटातील राष्ट्रपती पदक मिळविण्याचा पराक्रम करणारे आचार्य अत्रे काय, मराठी मातीचेच सुपुत्र. देशाला प्रचलित काळानुसार धर्मशास्त्र समजावून सांगून धर्मसिंधु सारखा सर्वमान्य ग्रंथ लिहिणारे बाबा पाध्ये आपल्या पंढरपूरचे. किती नावे सांगावीत नाटक कंपनीबरोबर गावोगावी फिरून असंख्या हातांचे ठसे घेऊन त्रिरेखावेलाप्रबोध नावाचा लोकोत्तर ग्रंथ लिहिणारे ज. वा. जोशी इथलेच. केवळ मराठीतच नव्हे, तर इंग्रजी, गुजरातीपासून हिब्रूपर्यंत विविध प्रकारचे टाईप तयार करणारे आद्य मुद्रक महर्षि जावजी दादाजी हे महाराष्ट्राचेच.\nकालमापनाच्या क्षेत्रात भारतीयांची कामगिरी विश्वभाषेतून मांडतांना एका इंग्रजसाहेबाला साहाय्य घ्यावे लागले ते मराठीभाषिक शं. बा. दीक्षित यांचेच. मराठी भाषिक कर्तृत्वाची ही केवळ एक झलक.\nइतक्या थोरांनी गौरविलेली भाषा मृत होणार असे आपण कसे म्हणे शकू मराठी भिकारीण झाली, तरीही कुशीचा तिच्या तीस केवि त्यजी या शब्दांत मराठीचे पुत्र मराठीला अंतर देणार नाहीत, अशी आत्मविश्वासपूर्ण भविष्यवाणी माधव ज्यूलियन यांनी कित्येक वर्षांपूर्वी वर्तविली होती. ती सार्थ आणि यथार्थ ठरेल, अशी अपेक्षा आपण यंदाच्या महाराष्ट्र दिनी बाळगूया.\nमहाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना या सार्‍या गोष्टी आठवल्या.\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/cm1-580x395/", "date_download": "2018-10-15T22:34:57Z", "digest": "sha1:3C3NXCIPNQYA5IBVHGSDHWOB2ZGZTRHY", "length": 8298, "nlines": 109, "source_domain": "pcmcnews.in", "title": "CM1-580×395 – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/23-thousand-farmers-suicide-fifteen-years-15882", "date_download": "2018-10-15T21:53:56Z", "digest": "sha1:2DUVQ7TJ4PLQSQPD5C4WV5HKYKPUOLEY", "length": 13819, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "23 thousand farmers suicide in fifteen years पंधरा वर्षांत २३ हजार शेतकरी आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nपंधरा वर्षांत २३ हजार शेतकरी आत्महत्या\nबुधवार, 9 नोव्हेंबर 2016\nयुतीच्या काळातही ६२६२ जणांनी मृत्यूला कवटाळले; मराठवाड्यात सत्र सुरूच\nमुंबई - कृषी क्षेत्रातील नापिकी, खासगी सावकारांचा विळखा आणि बॅंकांच्या कर्जाखाली चेपलेल्या तब्बल २२ हजार ९२६ शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षांत आत्महत्या केल्याचे विदारक चित्र माहिती अधिकार कायद्यांतर्गत समोर आले आहे.\nयुतीच्या काळातही ६२६२ जणांनी मृत्यूला कवटाळले; मराठवाड्यात सत्र सुरूच\nमुंबई - कृषी क्षेत्रातील नापिकी, खासगी सावकारांचा विळखा आणि बॅंकांच्या कर्जाखाली चेपलेल्या तब्बल २२ हजार ९२६ शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षांत आत्महत्या केल्याचे विदारक चित्र माहिती अधिकार कायद्यांतर्गत समोर आले आहे.\nराज्यात सत्तांतर झाले असतानाही शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकाळात सहा हजार २६२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे; तसेच एकट्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, जून ते सप्टेंबर २०१६ या चार महिन्यांत ३४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यंदा चांगला पाऊस होऊनही शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याने सरकारी यंत्रणाही चक्रावून गेली आहे.\nयंदा वरुणराजाने राज्याला दिलासा दिला. सरकारी मदत मिळूनही शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या संदर्भात कृषी खात्याकडून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी म्हटले आहे.\nया वर्षी गणेश चतुर्थीनंतर लातूर, बीडसह संपूर्ण मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. जवळपास १५ लाख हेक्‍टर जमिनीवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आर्थिक नुकसानीचा धक्का सहन न झाल्याने सोयाबीन पट्ट्यातील शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले असावे, असे मत कृषी खात्यातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.\nदुष्काळामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने कृषी कर्जाचे पुनर्गठन, खते, बी-बियाणांची उपलब्धता, शेतीला १२ तास वीजपुरवठा आदी मदत केली. पंतप्रधान पीक विमा योजनेत मराठवाड्यातील ७० टक्के शेतकरी सहभागी झाले आहेत. तरीही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबत नसल्याने आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्याचे सरकारने ठरवले आहे.\nपंधरा वर्षांत एवढ्या मोठ्या संख्येने आत्महत्या होऊनही सरकारकडून मात्र शेतकरी कुटुंबीयांची केवळ एक लाख रुपयांत बोळवण केली जात आहे. या मदतीला सरकारी निकषांमुळे ११ हजार ३३२ शेतकरी कुटुंबीयांना वंचित राहावे लागले आहे.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\nघरगुती वीजचोर ग्राहकांना विद्युत मंडळाचा \"शॉक'\nबिजवडी - वीज वितरणच्या दहिवडी उपविभागाने घरगुती वीजचोरीला आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबवली. माण तालुक्‍यातील 225 घरगुती ग्राहकांना वीजचोरी...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/81807", "date_download": "2018-10-15T22:02:25Z", "digest": "sha1:XYFSVMZNVVMZQWPVCE576TJBW4WRKDOY", "length": 17915, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news bhalia wheat in global market ‘भालीया’ गहू पोचला जागतिक बाजारपेठेत | eSakal", "raw_content": "\n‘भालीया’ गहू पोचला जागतिक बाजारपेठेत\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nभौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला गुजरातमधील भालीया गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा भारतामध्ये भौगोलिक मानांकन मिळालेला एकमेव गहू आहे. भालीया हा गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा कसा आणि का वैशिष्ट्यपूर्ण आहे हे आजच्या भागात जाणून घेऊया.\nभौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला गुजरातमधील भालीया गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा भारतामध्ये भौगोलिक मानांकन मिळालेला एकमेव गहू आहे. भालीया हा गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा कसा आणि का वैशिष्ट्यपूर्ण आहे हे आजच्या भागात जाणून घेऊया.\nजगातील सर्व प्रमुख राष्ट्रामध्ये गव्हाचे पीक घेतले जाते. युरोप हा गव्हाच्या उत्पादनात क्रमांक एकवर तर चीन क्रमांक दोनवर आहे. भारताचा जागतिक क्रमवारीत गव्हाच्या उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. भारतात कुठेही हॉटेलमध्ये जाणाऱ्या माणसांना पंजाबी खाद्य जेवणासाठी आणि दक्षिणी खाद्य हे न्याहारीसाठी हवे असते असा निष्कर्ष काही सर्वेक्षण करणाऱ्या संस्थानी मांडला आहे.\nग्राहकांकडून प्रामुख्याने गव्हाच्या रोटीला मागणी असते. गहू हे रब्बी हंगामामध्ये घेतले जाणारे महत्त्वपूर्ण तृणधान्य वर्गातील पीक आहे. भारतामध्ये गव्हाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक जाती आहेत. भारतामध्ये गव्हाचे पीक उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने घेतले जाते.\nसध्या भारतामध्ये गव्हापासून वेगवेगळे पदार्थ बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांना चांगल्या प्रतीच्या गव्हाची आवश्यकता असते. अशातच भालीया गव्हाला जीआय मानांकन मिळाल्यामुळे या गव्हाची मागणी वाढली आहे. महाराष्ट्रातसुद्धा या गव्हाची मागणी वाढली आहे.\nमहाराष्ट्रातही काही भागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने गव्हाचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रात पिकणाऱ्या गव्हाला गुजरातच्या भालीया गव्हाप्रमाणे जीआय मानांकन मिळू शकते. त्यामुळे त्यालाही जागतिक बाजारपेठ मिळू शकते.\nआनंद कृषी विद्यापीठाने या भालीया गव्हाच्या जीआय मानांकन मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या संस्थेने १७ डिसेंबर २००९ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे मानांकनासाठी अर्ज सादर केला होता.\nसाधारणपणे दीड वर्षानंतर १४ फेब्रुवारी २०११ मध्ये त्यांना जीआय मानांकन मिळाले आहे.\nजीआय मिळाल्यामुळे गुजरातमधील भालीया हा गहू जागतिक बाजारपेठांमध्ये पोचला आहे. यामुळे येथील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भागात गव्हावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.\nगुजरातमध्ये गहू या पिकाची भाल प्रदेशात (भाल हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ माथा असा होतो.) जास्त प्रमाणात पेरणी केली जाते.\nया प्रदेशात गव्हाच्या पिकाची योग्य वाढ होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक आणि वातावरण आहे.\nभावनगर, अहमदाबाद आणि आनंद या जिल्ह्यांत असणाऱ्या समतोल तसेच दगड व गारगोटी नसणाऱ्या प्रदेशाला भाल प्रदेश असे म्हणतात.\nया तीन जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या नद्या वाहतात, त्यामुळे या प्रदेशातील हवा, पाणी, माती आणि तापमान यामुळे येथे पिकणारा गहू इतर गव्हापेक्षा अद्वितीय आहे.\nभाल प्रदेशामध्ये भालीया गव्हाचे उत्पादन स्वतंत्रपूर्व काळापासून घेतले जाते.\nगव्हामध्ये प्रोटिन, कॅरोटीन हे घटक अधिक प्रमाणात आहेत. तसेच ग्लूटीनचे प्रमाण मर्यादित आहे. आकार एकसारखा अाणि रंग करडा पिवळा आहे. या गव्हाला जास्त पाण्याची गरज नसते.\nया गव्हाचा उपयोग पिझ्झा, नूडल्स, बटर तसेच येथील स्थानिक पोळी बनविण्यासाठी करतात.\nया गव्हाची पोळी इतर गव्हाच्या पोळीपेक्षा स्वादिष्ट आणि पौष्टिक असते. असे अर्जदारांनी सिद्ध केले आहे.\nया गव्हापासून शिरा, चुरमा असे अनेक गोड पदार्थ बनविले जातात.\nगुजरातमध्ये प्रचलित असलेले थूली (जदारीयू) हे देशी उत्पादन बनविले जाते.\nGW-1 हे वाण गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे.\n- गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१\n(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2012/08/blog-post_6463.html", "date_download": "2018-10-15T22:10:32Z", "digest": "sha1:ZDG6AGU56VXDBOWNCSNW7XO5LZLU7G3Z", "length": 3018, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "पिसाळलेल्या कुत्र्याच्या पुरणगांवला हैदोस - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » पिसाळलेल्या कुत्र्याच्या पुरणगांवला हैदोस\nपिसाळलेल्या कुत्र्याच्या पुरणगांवला हैदोस\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२ | मंगळवार, ऑगस्ट १४, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://punecrimepatrol.com/2017/08/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-15T21:53:34Z", "digest": "sha1:IC5IDN7XID6JD76ENFHIMKVDECQ6ZDLA", "length": 5685, "nlines": 81, "source_domain": "punecrimepatrol.com", "title": "वडिलांनी आत्महत्या करु नये म्हणून परभणी येथे बारावीत शिकत असलेल्या मुलीने (सारिका झुटे) स्वत:ची जीवनयात्रा संपवली. – Pune Crime Patrol", "raw_content": "\nवडिलांनी आत्महत्या करु नये म्हणून परभणी येथे बारावीत शिकत असलेल्या मुलीने (सारिका झुटे) स्वत:ची जीवनयात्रा संपवली.\nPune 10 Aug 2017 (PCP NEWS PARBHANI): वडिलांनी आत्महत्या करु नये म्हणून बारावीत शिकत असलेल्या मुलीने (सारिका झुटे) स्वत:ची जीवनयात्रा संपवली.\nसारिकाच्या आत्महत्येच्या अगदी सहा दिवस आधी तिचे काका चंडिकादास झुटे यांनी आत्महत्या केली होती. याचा उल्लेख सारिकाने सुसाईड नोटमध्येही केला आहे.परभणीच्या पाथरी तालुक्यातील जवळाझुटा इथे ही धक्कादायक घटना घडली. सारिकांच्या वडिलावंर शेतीसाठी कर्ज होतं. शिवाय पाऊस नसल्यामुळे पीकही वाळत जात होतं. त्यामुळे उत्पन्नाचं कोणतंही साधन शिल्लक नव्हतं, कर्जाच्या टेन्शनमुळे वडील आत्महत्या करतील, अशी भीती सारिकाच्या मनात होती, त्यामुळे त्याआधीच तिने आपलं आयुष्य संपवलं.\nसदर घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. राज्य सरकार ने सदर घटनेची गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे.\nआत्महत्येच्या ठिकाणी सारीकाने स्वतः लिहलेली सुसाईड नोट आढळली आहे त्या मध्ये तिने लिहिलं आहे की,\nआपल्या भाऊंनी पाच सहा दिवसापूर्वी शेतातील सर्व पीक जळू गेल्यामुळे शेतात जाऊन आत्महत्या केली. तसेच आपल्या घरावर कर्जाचा बोजा, त्यात पाऊस पडत नसल्याने तुम्ही कर्ज काढून केलेली पेरणी सर्व जळून गेल्यामुळे तुमचे हाल व घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचे गेल्यावर्षी लग्न झाले, तेच कर्ज अजून फिटले नाही आणि तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम्ही पण आपल्या भाऊंसारखी घटना करु नयेत, यामुळे मी माझे जीवन संपवते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marathwada-news-accident-81579", "date_download": "2018-10-15T21:33:52Z", "digest": "sha1:GOQXXXJEURQUMMYE2UO67L6ZSY47SC3N", "length": 12002, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathwada news: accident तुळजापुरजवळ दोन अपघातात पाच ठार | eSakal", "raw_content": "\nतुळजापुरजवळ दोन अपघातात पाच ठार\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nतुळजापूरहून सोलापूरला निघालेला सहा आसनी रिक्षा (एमएच १३ जी- ९६०९) शहरापासून एक किलोमीटरवर घाटामध्ये उलटला. या अपघातात तीनजण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले. अपघातातील मृत व जखमी हे सोलापूर येथील आहेत. या अपघातात दीपक गोवर्धन पुठ्ठा (वय २१), व्यंकटेश रमेश आर्टला (वय २१), योगेश राजू महेंद्रकर (वय १९, तिघेही रा. एस पॉईंट घरकुल, सोलापूर) हे ठार झाले\nतुळजापूर(जि. उस्मानाबाद) - तुळजापूर- सोलापूर महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झाले तर २५ जण जखमी झाले. आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास हे अपघात झाले.\nतुळजापूरहून सोलापूरला निघालेला सहा आसनी रिक्षा (एमएच १३ जी- ९६०९) शहरापासून एक किलोमीटरवर घाटामध्ये उलटला. या अपघातात तीनजण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले. अपघातातील मृत व जखमी हे सोलापूर येथील आहेत. या अपघातात दीपक गोवर्धन पुठ्ठा (वय २१), व्यंकटेश रमेश आर्टला (वय २१), योगेश राजू महेंद्रकर (वय १९, तिघेही रा. एस पॉईंट घरकुल, सोलापूर) हे ठार झाले.\nदुसरा अपघात तुळजापूर- सोलापूर मार्गावरील सांगवी (मार्डी) जवळ गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास झाला. बामजीचावाडी (ता. उदगीर, जि. लातूर) येथील वऱ्हाडी मंडळी नातेपुतेकडे (जि. सोलापूर) टेम्पोमधून (एमएच २४ एबी ५६५५) लग्नासाठी निघाले होते. सांगवी (मार्डी, ता. तुळजापूर) जवळ हा टेम्पो उलटला. या अपघातात नरसिंग मल्हारी मुगळे (वय ७०) व वैष्णवी अभंग चोपडे (वय १३, दोघेही रा. बामाजीचावाडी) हे दोघे ठार झाले तर १९ जण जखमी झाले. अपघातातील २५ पैकी १३ जणांवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित १३ जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे.\nअपघातातून बचावले आमदार बाळा भेगडे\nतळेगाव दाभाडे - येथील अथर्व हॉस्पिटलच्या लिफ्टचा रोप तूटून झालेल्या अपघातात आमदार बाळा भेगडे आपल्या मुलासह सुखरूप बचावले. शनिवारी दुपारी...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/state-bank-branches-kolhapur-14711", "date_download": "2018-10-15T21:44:23Z", "digest": "sha1:MFBXNEWGHOH5LGDDBSEMSUBSRH5HUKBH", "length": 13469, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "State Bank branches in Kolhapur कोल्हापुरात राज्य बॅंकेची शाखा | eSakal", "raw_content": "\nकोल्हापुरात राज्य बॅंकेची शाखा\nनिवास चौगले : सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016\n- राज्यभरात एकूण 48 शाखा\n- कोल्हापूरसह सात जिल्ह्यांत शाखा\n- जिल्ह्यातील चार कारखाने कर्जदार\n- शाखेमुळे नवे कर्जदार मिळतील\nरिझर्व्ह बॅंकेची दिवाळी भेट : कर्ज सुविधा होणार अधिक सुलभ\nकोल्हापूर, ता. 27 : कोल्हापुरात राज्य सहकारी बॅंकेची शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बॅंकेने मान्यता दिली आहे. हा निर्णय म्हणजे कोल्हापूरकरांसाठी रिझर्व्ह बॅंकेची दिवाळी भेटच असून, साखर कारखाने, सूत गिरण्या व मोठ्या उद्योगांना कर्ज मिळण्याची प्रक्रियाही सुलभ होणार आहे.\nरिझर्व्ह बॅंकेने विविध कारणांसाठी दोन वर्षांपूर्वी राज्य बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्‍तीची कारवाई केली होती. त्या वेळी बॅंकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. ही कारवाई म्हणजे राष्ट्रवादीला मोठा धक्का होता. या कारवाईवेळीच रिझर्व्ह बॅंकेने राज्य बॅंकेला 11 निर्बंध घातले होते.\nअध्यक्षांचे कर्ज मंजुरी अधिकार रद्द, कर्ज समिती सदस्य संख्या 15 पर्यंत सीमित ठेवणे, निगेटीव्ह नेटवर्थमध्ये असलेल्या संस्थांना कर्जपुरवठा न करणे आदी निर्बंधांचा समावेश होता. 20 ऑक्‍टोबर 2016 च्या आदेशाने रिझर्व्ह बॅंकेने हे सर्व निर्बंध रद्द करतानाच बॅंकेला सात जिल्ह्यात नव्या शाखा उघडण्यास परवानगी दिली आहे.\nराज्य बॅंकेच्या मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अकोला व अमरावती या शहरापुरत्या मर्यादित राहिलेल्या बॅंकिंग सेवा राज्यातील अन्य शहरातील ग्राहक व संस्थांना मिळाव्यात, या उद्देशाने रिझर्व्ह बॅंकेने कोल्हापूरसह पुणे, नाशिक, नांदेड, सोलापूर, बीड व धुळे या सात जिल्ह्यांत शाखा उघडण्यास राज्य बॅंकेला परवानगी दिली आहे. या नव्या शाखांमुळे राज्य बॅंकेच्या एकूण शाखांची किंमत 48 होणार आहे.\nकोल्हापुरात राज्य बॅंकेचे प्रादेशिक कार्यालय आहे, पण तेथून बॅंकेच्या कर्जदार संस्थांवर देखरेखीशिवाय काहीही कामकाज होत नाही.\nजिल्ह्यातील \"शाहू-कागल', \"कुंभी', \"मंडलिक-हमीदवाडा' व \"डी. वाय-गगनाबवडा' हे चार कारखाने राज्य बॅंकेचे कर्जदार आहेत. या कारखान्यांना राज्य बॅंक कर्ज देत असली तरी प्रक्रिया मात्र जिल्हा बॅंकेकडूनच राबवावी लागते. राज्य बॅंकेची शाखा सुरू झाल्यानंतर या कारखान्यांची प्रक्रिया तर सुरळीत होईलच, पण नवे कर्जदार कारखाने व इतर संस्थांही राज्य बॅंकेला मिळतील, त्यातून बॅंकेचा व्यवहार वाढण्यास मदत होणार आहे.\nनियमानुसारच जिल्हा बॅंकेला कर्ज\nमुंबई - \"नाबार्ड'च्या व्याजदारानुसारच राज्य सहकारी शिखर बॅंक जिल्हा बॅंकाना पीक कर्जपुरवठा करेल, असा निर्णय राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासक...\nवाघोलीत कचरा प्रश्नावर आज बैठक संपन्न\nवाघोली - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अजून एक प्रकल्प भाडेतत्वावर घेण्यात येणार असून तो जागा मिळाल्यानंतर आठवडेभरात कार्यान्वित होईल. दरम्यान दोन...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nश्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन\nवाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती...\nहंगामी भाडेवाढीत \"शिवशाही'चा प्रवास स्वस्त\nजळगाव ः \"एसटी' महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी भाडेवाढ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातच यंदा इंधनाची सातत्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-news-police-employee-captured-leopard-92329", "date_download": "2018-10-15T21:36:44Z", "digest": "sha1:2DN4L6WTT3OU5BXTBRUCGJQBQLMTXTTB", "length": 15643, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Dhule news Police employee captured leopard बिबट्याला जेरबंद करणारा पोलिस शिपाई विनोद पाठक.! | eSakal", "raw_content": "\nबिबट्याला जेरबंद करणारा पोलिस शिपाई विनोद पाठक.\nरविवार, 14 जानेवारी 2018\nसदर बिबट्या नर असून त्याच्यासोबत असणारा अजून एक बिबट्या मात्र पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. श्री. पाठक यांनी यापूर्वी ठाणे जिल्ह्यात नऊ वर्षे पोलिसाची नोकरी केली असून आठ महिन्यांपासून ते निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून ते मूळचे मोहाडी येथील रहिवासी आहेत.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : गेल्या अनेक दिवसांपासून साक्री तालुक्यासह माळमाथा परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जामकी (ता.साक्री) शिवारात पोलिस शिपाई विनोद पाठक यांनी जीवाची बाजी लावून बिबट्याला जेरबंद केले. त्यांच्यासह ही कामगिरी करणाऱ्या निजामपूर पोलिस ठाण्याच्या व वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nआज सकाळी साडेनऊच्या सुमारास वासखेडी, जामकी व नागझिरी परिसरातील काही ग्रामस्थांना बिबट्या आढळून आला. ग्रामस्थांनी ताबडतोब निजामपूर पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे ही माहिती कळविली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. सुरुवातीला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यापैकी एक कर्मचारी जखमीही झाला. त्यानंतर पोलीस कर्मचारी विनोद पाठक सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक कौतिक सुरवाडे, हवालदार शिंदे, कर्मचारी हरीश पाटील, संदीप ठाकरे, चालक श्री. कुंभार आदींचा समावेश होता. सुरुवातीस झुडुपाआड लपलेल्या बिबट्याने विनोद पाठक यांच्या अंगावर दोनदा झडप घातली. तिसऱ्यांदा मात्र ठीक अकरा,साडेअकराच्या सुमारास श्री.पाठक यांनीच बिबट्यावर झडप घालून मोठ्या हिमतीने त्याला जेरबंद केले. त्यांनतर इतर कर्मचारीही त्यांच्या मदतीला धावून आले. बिबट्याला बांधून गोणपाटात टाकण्यात आले. मग खुद्द पाठक यांनीच बिबट्याला पिंजऱ्यात कोंडून वनविभागाच्या स्वाधीन केले. या झटापटीत पाठक हे किरकोळ जखमीही झाले आहेत. दिवसभर माळमाथा परिसरातील ग्रामस्थांमध्ये श्री. पाठक यांच्याच शौर्याचे कौतुक होत होते. दरम्यान डॉ. महेश ठाकरे, पंढरीनाथ सोनवणे आदींसह त्यांच्या मित्रपरिवाराने अनुक्रमे रुग्णालय व पतसंस्थेतर्फे श्री. पाठक यांचा सत्कार केला.\nयाबाबत पाठक यांच्याशी संपर्क साधला असता सदर बिबट्या नर असून त्याच्यासोबत असणारा अजून एक बिबट्या मात्र पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. श्री. पाठक यांनी यापूर्वी ठाणे जिल्ह्यात नऊ वर्षे पोलिसाची नोकरी केली असून आठ महिन्यांपासून ते निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून ते मूळचे मोहाडी येथील रहिवासी आहेत. कुस्ती, बॉक्सिंग, स्विमिंग यात ते पारंगत आहेत. माळमाथा परिसरातील उभरांडी, रोजगाव, भामेर, खुडाणे, नवागाव, वासखेडी, जामकी, नागझिरी आदी गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. विनोद पाठक यांनी केलेल्या कामगिरीमुळे काही अंशी भीती निवळली आहे. पण अजूनही एक बिबट्या पसार झाल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने यापूर्वी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या गायी, म्हशी, वासरू, बैल, शेळ्या, मेंढ्यांना फस्त केले असून ग्रामस्थांवरही हल्ले केले आहेत. साक्री, म्हसदी, दहीवेल, पिंपळनेर परिसरातही याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nकिरकोळ कारणावरून युवकाकडून मित्राचा खून\nसातारा - मित्राला हांडगा म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून युवकाचा खून केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/water-supply-project-uncomplete-25660", "date_download": "2018-10-15T21:43:57Z", "digest": "sha1:JUUYZICOONAOE4EEQ3AVJCMNIV4ZEIID", "length": 21803, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "water supply project uncomplete पाणी अन्‌ बसला ब्रेक! | eSakal", "raw_content": "\nपाणी अन्‌ बसला ब्रेक\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nप्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने २९२ योजना रखडणार\nपुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांना ८०० बसगाड्यांद्वारे दिलासा देण्यात आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले आहे. परिणामी, महापालिका निवडणुकीच्या बुधवारपासून लागू झालेल्या आचारसंहितेमुळे शहरवासीयांच्या हिताच्या तब्बल २९२ योजनांचे भवितव्य आता मार्चमध्ये अस्तित्वात येणारी नवी स्थायी समिती ठरवणार आहे.\nप्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने २९२ योजना रखडणार\nपुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांना ८०० बसगाड्यांद्वारे दिलासा देण्यात आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले आहे. परिणामी, महापालिका निवडणुकीच्या बुधवारपासून लागू झालेल्या आचारसंहितेमुळे शहरवासीयांच्या हिताच्या तब्बल २९२ योजनांचे भवितव्य आता मार्चमध्ये अस्तित्वात येणारी नवी स्थायी समिती ठरवणार आहे.\nलोकप्रतिनिधींचे हेवेदावे आणि हितसंबंधांबरोबरच प्रशासकीय दिरंगाईचाही फटका महापालिकेच्या अनेक प्रकल्पांना बसला आहे. पालिका निवडणुकीची आचारसंहिता ११ जानेवारी रोजी लागू झाली. सरत्या कार्यकाळात पीएमपीची बस खरेदी, २४ तास पाणीपुरवठा, सायकली भाडेतत्त्वावर नागरिकांना उपलब्ध करून देण्याची योजना, स्मार्ट सिटी आणि संबंधित प्रभागासाठी १०० ई-बस खरेदी करण्याची योजना पालिकेने मांडली होती. तसेच, २९२ निविदाही मागविल्या आहेत. पालिका निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागणार होती, असा अंदाज या पूर्वीच व्यक्त झाला होता. तरीही निविदा प्रक्रियेतील घोळ आणि हितसंबंधांचे राजकारण, यामुळे प्रकल्पांना फटका बसणार आहे.\nपीएमपीच्या ८०० बस खरेदीसाठी संचालक मंडळाने सहा जानेवारीच्या बैठकीत पीएमपीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक आणि आयुक्त कुणाल कुमार यांना अधिकार प्रदान केले होते. परंतु, ८०० बस खरेदीसाठी निविदांमध्ये तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत आयुक्तांनी फेरनिविदा काढण्याचा आदेश दिला. त्यामुळे बस खरेदीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. पीएमपीच्या ताफ्यात १५५० बस दाखल करण्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संयुक्तरीत्या केली होती. परंतु, ही घोषणा हवेत विरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र, भाडेतत्त्वावरील ५५० बस घेणे आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे १२० आणि ८० बसची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, त्याचबरोबर ८०० बसची प्रक्रिया सुरू झाली असती तर, किमान सहा महिन्यांचा वेळ वाचू शकला असता. याबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, ‘‘८०० बस खरेदीसाठी तीन निविदा आल्या होत्या. परंतु, त्यांनी अटी घातल्या होत्या. प्रत्यक्षात निविदेतील अटी आणि शर्तींनुसार त्यांनी काम करणे अपेक्षित होते. त्यामुळे फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण होईल, असा प्रशासनाचा प्रयत्न असेल.’’\nशहराला २४ तास समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने ‘स्काडा’ प्रणाली अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या. नव्या पालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत त्या निविदा मंजुरीसाठी येतील. तसेच, या प्रकल्पासाठी २३०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्यासाठी नव्या स्थायीचीच मंजुरी लागेल. शहरात २३२५ किलोमीटरचे पाणीपुरवठ्याचे जाळे अस्तित्वात आहे. त्यातील ९० टक्के जलवाहिन्या कायम ठेवून १० टक्के जलवाहिन्या बदलणार आहेत. तसेच, नव्या १६१४ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकणार आहेत. शहराचे पाणीपुरवठ्याचे १४१ विभाग केले जातील. त्या अंतर्गत पाणीपुरवठ्याची ३२८ लघुकेंद्रे असतील. प्रत्येक लघुकेंद्रामध्ये वैयक्तिक नळजोड असतील. त्यामुळे एखाद्या भागात पाणी आले नाही, अशी तक्रार आल्यास तिचे निराकरण काही मिनिटांत संगणकीय पद्धतीने होऊ शकेल.\nआचारसंहितेमुळे रखडणारी प्रमुख विकासकामे\nस्मार्ट सिटीअंतर्गत ॲडॉपट्‌विव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम.\nउघड्यावरील मैलापाण्यासाठी जलवाहिन्या टाकणे.\nशहरातील हेरिटेज वास्तूंचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करणे.\nसायकली भाडेतत्त्वावर देण्याचा प्रकल्प.\nमहापालिका इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणे.\nमहात्मा फुले मंडईतील मारणे हाइटशेजारील सुपर मार्केट.\nशहराचा पर्यटन सर्वंकष आराखडा.\nपेशवे पार्क साहसी उद्यानातील खेळणी दुरुस्ती.\nभोसले भुयारी मार्गात सीसीटीव्ही बसविणे.\nपाणीपट्टी बिले जागेवरच देण्याची योजना.\nपावसाळी गटारांसाठी जाळ्या खरेदी करणे.\nप्रभागाअंतर्गत समाजमंदिरे उभारणे, पावसाळी गटारांच्या जलवाहिन्या बदलणे, बाकडे खरेदी करणे, कचरा वाहतुकीसाठी वाहने खरेदी करणे आदी विविध कामे.\nया प्रकल्पांचे काम सुरू राहणार...\nमेट्रो - वनाज-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट मार्गांवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण करणे, निविदा तयार करणे.\nजायका प्रकल्प ः जायका प्रकल्पासाठी निविदा तयार करणाऱ्या सल्लागाराची नियुक्ती डिसेंबरपर्यंत होईल, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याची कार्यवाही झालेली नाही. सल्लागार नियुक्त झाल्यावर सहा महिन्यांनी निविदा तयार होऊन कामाला सुरवात होईल.\nशहरातील विविध उड्डाण पूल व रस्त्यांची कामे ः स्मार्ट सिटीअंतर्गत पदपथ रुंदीकरण करणे, नवे रस्ते तयार करणे आदी कामे.\nकमला नेहरू रुग्णालयात कॅथलॅब उभारणे आणि आनुषंगिक कामे.\nपीएमपीसाठी बिझनेस प्लॅन तयार करणे.\nविविध पुलांची दुरुस्ती व देखभालीची कामे.\nभामा आसखेड आणि जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याची कामे.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nनियमानुसारच जिल्हा बॅंकेला कर्ज\nमुंबई - \"नाबार्ड'च्या व्याजदारानुसारच राज्य सहकारी शिखर बॅंक जिल्हा बॅंकाना पीक कर्जपुरवठा करेल, असा निर्णय राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासक...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/06/blog-post_5391.html", "date_download": "2018-10-15T22:24:51Z", "digest": "sha1:TGTVFAHO6BWTRLOSWACHVKVPAEWSQLPO", "length": 24052, "nlines": 184, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : social media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nsocial media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : खंडोबा, जागरण गोंधळ, जेजुरी, भारतीय सण, लेख, विनोदी, सामाजिक\nजागरण गोंधळ. हिंदू संस्कृतीनुसार हि खंडोबाची पूजा. खंडोबाचा दरबाराच असतो हा. प्रत्यक्ष देवाचा. या दरबारात वाघ्या, मुरुळी असतात. टिमकीची तिडतीड असते. तुणतुण्याची तुणतुण असते. संभळाचं घुमणं असतं. आणि त्या सगळ्या तालावर मुरळीच थिरकणं असतं. हे सगळं रात्रभर सुरु असतं. इंद्राच्या दरबारात नाचणारी मेनकाच वाटत असते ती मुरळी. हे सारं छान वाटत असतं. पण त्यात मध्येच तमाशा सुरु होतो. अगदीच तमाशा नव्हे पण तमाशातल्या वगात असते तशी चावट जुगलबंदी. ती नकोशी वाटते. त्यातल्या काही शाब्दिक चावटपणाची उदाहरणं खाली देणारच आहे.\nपरवा आमच्या मामाच्या मुलाचं लग्न झालं. रितीप्रमाणे देवदेव, पूजाअर्चा सारं पार पडलं. सरतेशेवटी जागरण गोंधळ घालायचं ठरलं होतं. बेलवंडी कोठारची जागरण गोंधळ पार्टी बोलावली होती. पाच सहा जणांचा ताफा. संजय बापूराव शिंदे हे त्या पार्टीचे प्रमुख. काही प्राथमिक पूजा पार पडल्या नंतर रात्री नऊ वाजता त्यांची जागरणासाठीची विधिवत मांडणी केली. दिवटी पेटली. टिमकी वाजू लागली. संभळ घुमू लागलं. त्याच्या तालावर मुरळी थिरकू लागली.\nबऱ्याचश्या पार्ट्या अंगावरच्या कपड्यानिशी जागरण करतात. पण या पार्टीकडे वेगवेगळे पेहराव होते. छोटयाश्या मंचावर मोठं नाटय चालल्या सारखं वाटत होतं. अत्यंत माफक मानधन घेऊन कार्यक्रमाला आलेली हि मंडळी. पण मन लावून , जीव ओतून कार्यक्रम करीत होती. मी त्यांचा प्रचार करतोय असं नाही. जे चांगलं त्याला चांगलं म्हणावं आणि जगापुढे मांडाव या मताचा मी आहे. कुणी काय घ्यायचं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.\nमधे मधे थोडा ब्रेक असायचा. त्या वेळी मी संजय शिंदेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. माझ्या काही शंकांचं समाधान करून घेतलं. मला जे पटलं नाही तेही. माझ्या काही शंकांचं समाधान करून घेतलं. मला जे पटलं नाही तेही बोलून दाखवलं.\nयात मला न पटण्यासारखा होता तो केवळ शाब्दिक चावटपणा. उदाहरणार्थ -\nमावशी आणि गवळणींच्यात संवाद सुरु असतो.\nएकजण : मावशे तुझा भाचा आलाय.\nमावशी : माझा xचा तर माझ्याजवळच तो आणि कुठून यायचा ( इथं ' भा ' चा ' बो ' केला होता. ) ( बायाबापड्यांसह बघ्यांचा हशा.)\nदुसरी : अगं xचा नाही मावशे तुझा भाचा आलाय. ( बघ्यांचा पुन्हा हशा.)\nमावशी : बस जरा. दोनचार भाकरी करून घेते.\n( दोघी बसतात. मावशी भाकरी थापण्याचा तव्यावर टाकण्याचा अभिनय करते.)\nमावशी : अगं फुक कि जरा.\n( दुसरी पचकन कोपऱ्यात थुंकते. मावशी तिच्या कानाखाली जाळ काढते.) ( बघ्यांचा हशा.)\nदुसरी : मावशे का गं मारलस \nमावशी : मारू नको तर काय पूजा करू तुझी. तुला जाळ फुकाया सांगितला तर तू थुकाया लागलीस माझ्या घरात.\nदुसरी : आयकण्यात चूक झाली मावशे.\nपुन्हा दुसरी : मावशे आत सार.\nमावशी : अगं माझ्याकडं हाय काय तुझ्यात साराया. ( बायाबापड्यांसह बघ्यांचा हशा.)\n( सरी मावशीच्या कानाखाली जाळ काढते.)\nमावशी : अगं तुझ्यात साराया माझ्याकडं काही नाही म्हणून लगीच माराया लागलीस व्हय.\nत्यावर दुसरी कडाकडा बोटं मोडते आणि म्हणते, \" अगं गवऱ्या गेल्या तुझ्या नदीला. मी तुला चुलीतला जाळ आत साराया सांगते आणि तुझ्या मनात काहीबी येतं व्ह्य गं \nमावशी : मंग तुला चुलीतला जाळ म्हणाया काय झालं व्हतं \nमी शिंदेंना म्हणालो, \" हे इतके फालतू आणि घाणरडे विनोद देवासमोर कशाला \nशिंदेंनी जे उत्तर दिलं ते विचार करायला लावणारं होतं. ते म्हणाले, \" हा पाचगळपणा केला नाही तर आता दिसाहेत ती दहा वीस माणसंही जागी दिसायची नाहीत. आहो एखादया सुपारीला आमच्या मुरळीच दुखत असलं तर आम्ही एखादी वय झालेली काम चलावू मुरळी आणतो. तवा एखाद म्हातारं येवून कानात सांगतय जरातरी तरणी मुरळी आणायची राव. \"\nमाणसांना हेच पायजेल साहेब. त्यास्नी जे हवं ते द्यायाचं आणि तरीबी आब्रूणी राहायचं. बाकी काय बी करता येत नाही बघा साहेब.\nमी काय बोलणार. विंगेतून बोलणं सोपं असतं. अशी मी मनाची समजूत घातली आणि गप्प बसलो.\nनिलजी, आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. माझ्या खुप जुन्या लेखाला शोधुन प्रतिक्रिया दिलीत. यावरून आपली वैचारिक प्रगल्भता अत्यंत उच्च दर्जाची असल्याचे दिसते. आपण माझ्या ब्लॉगला नियमित भेट दयाल आपले योग्य अभिप्राय नोंदवल हि अपेक्षा.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove and Women : पुरुष स्त्रीचा दास का \nLove and wife : बायकोचा भडीमार\nStory for Kid's : राजा पेक्षा दगड बरा\nBirthday Gritting : माझं बर्थडे गिफ्ट\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nMarathi poem : बाबा म्हणजे नेहमी छडी\nStory for Kid's : राक्षसपूरचा राक्षस\nLove Poem : “ तू प्रेमच होऊन ये…\"\nLove Poem : मिठी पडावी पहाट वेळी\nsocial media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा\nPoem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते\nMrathi Poem : मला झाड व्हायचं\nSSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन \nPoem for Kids:एक होतं वांगं\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/tuljapur-taluka-three-revenue-circles-floods-11749", "date_download": "2018-10-15T22:25:55Z", "digest": "sha1:M3ADAZQKWSBCDQ4BAYD3QXTADSICBHBZ", "length": 13838, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tuljapur taluka three revenue circles floods तुळजापूर तालुक्‍यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी | eSakal", "raw_content": "\nतुळजापूर तालुक्‍यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nउस्मानाबाद जिल्ह्यातील काही भाग कोरडाठाक\nउस्मानाबाद - तुळजापूर तालुक्‍यातील इटकळ, मंगरुळ, सावरगाव या तीन महसूल मंडळांत बुधवारी (ता. २०) अतिवृष्टी झाली असून, कळंब तालुक्‍यात केवळ दीड मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवारी सरासरी २४ मिलिमीटर पाऊस झाला असला, तरी काही भागांत अतिवृष्टी तर काही भाग कोरडाठाक असल्याने जिल्ह्यातील टॅंकरचा ससेमिरा अजूनही सुटलेला नाही.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील काही भाग कोरडाठाक\nउस्मानाबाद - तुळजापूर तालुक्‍यातील इटकळ, मंगरुळ, सावरगाव या तीन महसूल मंडळांत बुधवारी (ता. २०) अतिवृष्टी झाली असून, कळंब तालुक्‍यात केवळ दीड मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवारी सरासरी २४ मिलिमीटर पाऊस झाला असला, तरी काही भागांत अतिवृष्टी तर काही भाग कोरडाठाक असल्याने जिल्ह्यातील टॅंकरचा ससेमिरा अजूनही सुटलेला नाही.\nजिल्ह्यातील तुळजापूर तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला असून सर्वच म्हणजे सातही महसूल मंडळांत तीनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. बुधवारीही तालुक्‍यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्‍यातील इटकळ महसूल मंडळात सर्वाधिक १४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक पाऊस असल्याची चर्चा इटकळ परिसरातील शेतकरी वर्गात होत आहे. तसेच जिल्ह्यातही गेल्या अनेक वर्षांपासून एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावले आहेत. तुळजापूर तालुक्‍यातील तीन महसुली मंडळांत बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक इटकळ मंडळात १४५, मंगरूळ ८० तर सावरगाव मंडळात ९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच तालुक्‍यातील इतर महसूल मंडळांतही समाधानकारक पाऊस झाला आहे. तुळजापूर ६२, नळदुर्ग ६४, सलगरा ५८ तर जळकोट महसूल मंडळात ४७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुळजापूर तालुक्‍यात सरासरी ८३७ मिलिमीटर पाऊस पडतो. २१ जुलैपर्यंत संपूर्ण तालुक्‍यात ३२० मिलिमीटर पाऊस झाला आहे.\nउस्मानाबाद, कळंब तालुक्‍यांत प्रतीक्षा\nकळंब तालुक्‍यात बुधवारी केवळ दीड मिलिमीटर पाऊस झाला आहे. मोहा व इटकूर परिसरात नुसतीच भुरभूर होती. उस्मानाबाद तालुक्‍यातील बेंबळी महसूल मंडळात ३५, केशेगाव ४६, उमरगा तालुक्‍यातील मुरूम ६०, डाळिंब ४३, लोहारा तालुक्‍यातील लोहारा ५२, जेवळी ३५ तर परंडा तालुक्‍यातील सोनारी मंडळात ३७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जूनपासून आतापर्यंत (२१ जुलै) उस्मानाबाद तालुक्‍यातील उस्मानाबाद ग्रामीणमध्ये ९२ मिलिमीटर, तेर मंडळात ९० तर कळंब तालुक्‍यातील येरमाळा मंडळात १०६, मोहा मंडळात ९८ तर सर्वांत कमी गोविंदपूर मंडळात केवळ ६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.\nवादळी पावसाने धुळ्याला एक कोटींचा तडाखा\nधुळे - शहरासह जिल्ह्याला शनिवारी पावसाने झोडपून काढले. पावसाच्या दमदार आगमनावेळी प्रचंड वादळी वाऱ्यामुळे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे...\nऔरंगाबाद - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने शहरावर ढगांचा डेरा होता. तीन दिवस ढगांचा मुक्काम राहिल्यानंतर सोमवारी (ता. 19) सायंकाळी...\nदोन दिवसांत पाऊस माघारी\nमुंबई - पावसाळा दोन दिवसांत काढता पाय घेईल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे....\nबिबिका मकबराजवळ वीज गेली खांबाला चाटून\nऔरंगाबाद, ता. 7 : पहाडसिंगपुरा भागातील आलमगीर मशिदीसमोर मोहन सलामपुरे यांच्या घराजवळच्या खांबावर शनिवारी (ता. सात) दुपारी पाऊणे दोन वाजता अचानक...\nदिवसभर चटक्‍यानंतर गडगडाटासह मुसळधार\nपुणे - दिवसभर \"ऑक्‍टोबर हीट'ची चाहूल देणारा उन्हाचा चटका आणि त्यानंतर संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1613464/inside-bipasha-basus-birthday-bash-husband-karan-singh-grover-makes-it-a-special-night-for-her/", "date_download": "2018-10-15T22:10:34Z", "digest": "sha1:7K26K3YT6YKFPZZGVRFF6ULL5IBZY464", "length": 8735, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Inside Bipasha Basus birthday bash Husband Karan Singh Grover makes it a special night for her | Inside Photos : बिपाशा बासूची बर्थडे पार्टी | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nInside Photos : बिपाशा बासूची बर्थडे पार्टी\nInside Photos : बिपाशा बासूची बर्थडे पार्टी\nअभिनेत्री बिपाशा बासूने नुकताच तिचा ३९वा वाढदिवस साजरा केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)\nआपल्या 'मंकी गर्ल'साठी करण सिंग ग्रोवरने ग्रॅण्ड बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)\nबिपाशा आणि करणच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने बिपाशाच्या बर्थडेला हजेरी लावली होती. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)\nबिपाशाच्या बहिणीने या पार्टीतील बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)\nप्रत्येक वेळी करण माझा वाढदिवस अधिकाधिक खास करतो. आपल्या वेड्या बायकोसाठी हा दिवस खास करण्यासाठी धन्यवाद, असे कॅप्शन देत बिपाशाने आपल्या नवऱ्याचे आभार मानले आणि त्याच्यावरील प्रेमही व्यक्त केले. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)\nबिपाशाची 'गर्ल गँग' (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)\nबिपाशा बासू आणि दिया मिर्झा (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)\nटेलिव्हिजन अभिनेत रवी दुबे आणि त्याची पत्नी सरगुन हेसुद्धा पार्टीला उपस्थित होते. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)\nशमिता शेट्टी, सोफी चौधरी, बिपाशा बासू (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)\n(छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nashik-14-die-swine-flu-in-the-month-268877.html", "date_download": "2018-10-15T21:08:07Z", "digest": "sha1:MR4ARGX5QPX5OSTKCXT476TP56XRB3OK", "length": 12171, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाशिकमध्ये महिन्याभरात स्वाईन फ्ल्यूचे 14 बळी", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nनाशिकमध्ये महिन्याभरात स्वाईन फ्ल्यूचे 14 बळी\nपालिकेतील कर्मचारी सुनील पवार यांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय.\n02 सप्टेंबर : अवघ्या एका महिन्यात नाशिक शहरात स्वाईन फ्ल्यूचा 14 वा बळी गेल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पालिकेचा आरोग्य विभाग नेहमीच करतो, आता याच पालिकेतील कर्मचारी सुनील पवार यांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय.\nहवामानात झालेला बदल, वाढलेला दमटपणा, दूषित पाण्यामुळे होत असलेला साथीच्या रोगांचा प्रसार याने रुग्ण बेजार झाले आहे. किरकोळ वाटणारा आजार हे रुग्ण अंगावर काढतात आणी तोच आजार पुढे धोकादायक ठरतोय.\nया वर्षभरात नाशिक शहरात सगळ्यात जास्त 14 रुग्ण आतापर्यंत दगावले आहे तर तब्बल 62 हजार 762 रुग्णांची तपासणी झाली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 4 रुग्ण दगावले होते यंदा हा आकडा अवघ्या 8 महिन्यात 57 झालाय.\nऐन गणेशोत्सवाच्या काळात स्वाईन फ्ल्यूने धुमाकूळ घातलाय. पालिकेकडून फक्त कागदोपत्री जनजागृती केली जात असून संशयित रुग्ण दाखल झाला की लागण बाहेरून आणल्याचा अजब खुलासा करीत जबाबदारी पालिकेचा आरोग्य विभाग करतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T21:25:33Z", "digest": "sha1:GWGDRBLZVOBQ3SCGFOFVRQMUW6GZ57IN", "length": 5397, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महेसाणा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n४,५०० चौरस किमी (१,७०० चौ. मैल)\n४१७ प्रति चौरस किमी (१,०८० /चौ. मैल)\nमहेसाणा जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. महेसाणा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nमहेसाणा जिल्हा उत्तर गुजरातमधील एक जिल्हा आहे.\nअहमदाबाद • अमरेली • अरवली • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • गीर सोमनाथ • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • डांग • तापी • दाहोद • देवभूमी द्वारका • नर्मदा • नवसारी • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • बोटाड • भरूच • भावनगर • महीसागर • महेसाणा • मोर्बी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी १६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/talk-time-with-shakuntala-nagarkar-and-phulwa-khamkar-261117.html", "date_download": "2018-10-15T21:37:38Z", "digest": "sha1:JM62RXBUQF3FCYAM4QNA2HKPA3WGHPDP", "length": 9557, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टाॅक टाइममध्ये शकुंतलाताई नगरकर आणि फुलवा खामकर", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nटाॅक टाइममध्ये शकुंतलाताई नगरकर आणि फुलवा खामकर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2017/weekly-rashifal-117121600010_1.html", "date_download": "2018-10-15T21:58:15Z", "digest": "sha1:VLKEIXU3DALSBWWAVLC6ZHJANYJB2YSO", "length": 23488, "nlines": 157, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "17 ते 23 डिसेंबर : साप्ताहिक भविष्यफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n17 ते 23 डिसेंबर : साप्ताहिक भविष्यफल\nमेष - गुरूकृपा व शुक्राची साथ मिळाल्याने पुष्कळसे प्रश्न सोडविता येतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.\nप्रकृतीची पथ्ये मात्र पाळा. आपल्या मनातील शंकाचे वेळीच निराकरण करा. अनपेक्षीत खर्चाचे प्रसंग येतील. कुटुंबियांच्या मताचा विचार करा. मंगळचा सहयोगाचा प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा राहणारा राहील, त्यामुळे त्याची चिंता करू नका.\nवृषभ - प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. व्यवसायात प्राप्त परिस्थितीवर मात करणे शक्य होईल. आपल्या सहकारीवर्गाचे मार्गदर्शन उपकारक ठरेल. प्रियव्यक्तिचा विश्वास संपादन कराल. मंगळ सहयोग आपल्या कार्यक्षेत्रात अनेक प्रकारचे वादग्रस्त प्रसंग, प्रश्न निर्माण करू शकतो.\nमिथुन - अर्थप्राप्तीचा वेग वाढेल्याने समाधान होईल.आपल्या व्यवहारचातुर्याचे कौतुक होईल. शनी - मंगळाचा सहयोग संशयास्पद होऊ शकतो पण शुक्राची साथ मिळाल्याने नाराजी राहणार नाही . आपले दैनंदिन व्यवहार, उपक्रम चालू राहू शकतील. कार्यसाध्यासाठी गोड बोलून यश पदरात पडण्याचे धोरण हितकारक राहील. पैशाची आवक ठीक राहील .\nकर्क - कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही व प्रकृतीस्वास्थ्यावर पडसाद पडणार नाहीत यावर लक्ष ठेवा. रवी, बुध, शुक्र, गुरू अशा बलवान ग्रहांची साथ मिळाल्याने आपला यशाचा मार्ग अधिक वेगवान होईल. पण चतुर्थातील शनी - मंगळ सहयोग यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करील . पण नाउमेद न होता कार्यक्षेत्रात बदल करू नका.\nसिंह - प्रवास कराल . मात्र नको त्या प्रलोभनांना बळी पडू नका. घरगुती वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. रवी - बुध, गुरू यांचे उत्तम सहकार्य मिळाल्याने आपल्या परिश्रमाचे, मेहनतीचे चीज झाल्याचा आनंद व समाधान मिळू शकेल . गणेशोत्सवाचा आनंद घ्याल, व नवे उपक्रम राबविणे शक्य होईल. शनी - मंगळ सहयोगाची प्रखरता जाणवणार नाही. लहानसहान मिळणाऱ्या संधीचा लाभ घेऊन त्वरित कृती अंमलात आणणे अधिक लाभदायक ठरू शकते .\nकन्या - शनी - मंगळ सहयोगातील दूषित परिणामातून बाहेर पडण्यासाठी अथक प्रयत्नांची, हुशारीची जोड द्या. गणेशाची उपासना उपयोगी पडेल. काही महत्त्वाच्या समस्या सोडविणे शक्य होईल. आपल्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळू शकेल . सामाजिक स्तर उंचावेल. चर्चासत्र, बैठकी, जनसंपर्क, व्यापारी उलाढाली या गोष्टींचा चांगला लाभ घेता येईल .\nतूळ - कायदा व अधिकार यांच्या कचाट्यात सापडू नका. विचाराने वागा. शनी साडेसाती, त्यात मंगळ, अष्टमात गुरू व व्ययस्थानी रवी - बुध अशा प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या मोठ्या अपेक्षा करणे योग्य होणार नाही. नवीन समस्या, आव्हाने यांना आमंत्रण मिळते, पण या गोष्टीत चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.\nवृश्चिक - गुरू, शुक्र, रवी, बुध यांची साथ मिळाल्याने यशाचा मार्ग सुलभ होईल. प्रवास कराल. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल . आपली प्रतिमा चांगली ठेवता येईल . कलाक्षेत्रात प्राविण्य मिळवाल. खर्च वाढला तरी आवकही ठीक राहील. व्ययस्थानी शनी - मंगळ आपल्या योजनांमध्ये अडथळे आणू शकतात. स्पर्धा, साहस या गोष्टींपासून दूर राहा. काही चांगल्या घटना घडतील. गणपती उत्सवाच्या काळात नवे उपक्रम सुरू करता येतील.\nधनू - प्रलोभने, आश्वासने यांपासून दूर राहा. आपल्या हातून चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. बौद्धिक गोष्टींचा वापर करून पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारा. स्वयंसिद्ध व्हा. प्रकृतीची पथ्ये पाळा. षष्ठात गुरू, अष्टमात शुक्र, व्ययात राहू व शनी - मंगळ सहयोग अशा प्रतिकूल ग्रहमानात व्यवहाराची गणिते चुकतात व आपले अंदाजही चुकतात.\nमकर - दशमातील शनी - मंगळ संशयाचे वातावरण करू शकतो पण विचलित होऊ नका. पुढे जात राहा. पंचमात गुरू , सप्तमात शुक्र, भाग्यात रवी - बुध, दशमात राहू यांच्या उत्तम प्रतिसादामुळे मकर व्यक्ती विविध क्षेत्रांत आपला प्रभाव कार्यक्षेत्रात पाडू शकतील. शिक्षण, कला, साहित्य, व्यापार, नोकरी अशा विविध गोष्टींचा यात समावेश होऊ शकेल.\nकुंभ - परिचित मंडळी व परिवारातील व्यक्ती यांचा उपद्रव होण्याची शक्यता असते तेव्हा सावध राहा, सतर्क राहा. चतुर्थात गुरू, षष्ठात शुक्र, अष्टमात रवी - बुध अशा प्रतिकूल ग्रहस्थितीत संयमाने वागणे, सरकारी नियम पाळणे, गुप्तता पाळणे ह्या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक असते. अशा गोष्टींनी आपण आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवू शकाल. वरिष्ठांशी मिळतेजुळते घ्या.\nमीन - पेक्षितांकडून उत्तम मदतीचा हात मिळाल्याने कामाचा वेग वाढेल. मात्र शनी - मंगळ अष्टमात आहेत तेव्हा स्पर्धा, साहस टाळा. मौल्यवान वस्तू सांभाळा व प्रकृती जपा. पराक्रमी गुरू, पंचमात शुक्र, सप्तमात रवी - बुध, भाग्यात राहू अशा छान ग्रहमानात आपल्या कर्तृत्वाला उत्तम वाव मिळेल. कला, साहित्य, शिक्षण, व्यापार आदी क्षेत्रांचा समावेश होऊ शकेल. प्रवासाचे योग येतील.\nआज तुमचा वाढदिवस आहे (16.12.2017)\nशुक्रवारी खरेदी करा या वस्तू... (बघा व्हिडिओ)\nकेतुचे 3 अशुभ लक्षण आणि 5 सोपे उपाय जाणून घ्या ...\nआज तुमचा वाढदिवस आहे (14.12.2017)\nयावर अधिक वाचा :\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nसहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते\nदुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...\nकन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा\nनवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/971/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-10-15T21:36:23Z", "digest": "sha1:FPX6CLHSXA43YN4ANDS6MYBQCVH3QVZ2", "length": 8350, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसर्वांच्या एकत्र ताकदीने येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक भक्कम होईल - जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १९ वा वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला. पुणे येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गेल्या १९-२० वर्षांचा कालखंड इथे उपस्थित असलेल्या जुन्या आणि अनेक मान्यवर नेत्यांच्या डोळ्यांसमोर सहजगत्या येत असेल, असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असा एकमेव पक्ष आहे ज्याने आपल्या स्थापनेनंतर एक महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली. आज विसाव्या स्थापना दिवशी पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सभाही या ठिकाणी आयोजित केलेली आहे, असे सांगत प्रदेशाध्यक्षांनी आजच्या दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.\nमुसळधार पाऊस असला तरी सातारा, सांगली, कोल्हापूरहून कार्यकर्ते आज पुण्यात येत आहेत. अजितदादांनी मोठ्या प्रमाणात कष्ट गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात घेतले आहेत. आपल्या सर्वांच्या ताकदीने येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक भक्कम होईल. आपण सगळे योगदान द्याल याबद्दल आमच्या कुणाच्याही मनात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nयुती सरकार हे शेतकऱ्यांविरोधी सरकार – अजित पवार ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंदापूर तालुक्यात शनिवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रत्येकवेळी कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. राष्ट्रवादीने अनेक संस्थांची स्थापना केली. आज त्या संस्था सक्षमपणे काम करत आहेत. राष्ट्रवादीने बारामती, पिंपरी-चिंचवड सारख्या भागांचा कायापालट करुन दाखवला. इंदापुरातही आम ...\nछत्रपतींचा अपमान करणाऱ्या अतुल भातखळकरांचे निलंबन व अटक करा - राष्ट्रवादीच्या आमदारांची मा ...\nमनुवादी भातखळकरचा निषेध असो...भातखळकरांचे निलंबन करा...छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विधानसभेतील छिंदमला अटक करा...भाजप सरकारचा निषेध असो...अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर मंगळवारी जोरदार आंदोलन केले.विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीचा विषय चांगलाच गाजला. यावेळी चर्चा सुरु असतानाच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधक ‘भलत्याच’ गोष्टींवर चर्चा करतात असे बोलल्यानंतर सभागृहामध्ये गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस प ...\nग्रंथालय विभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा सहभाग वाढावा – जयंत पाटील ...\nमुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रंथालय विभागाची बैठक घेण्यात आली. विभागाच्या पुढील वाटचालीबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काही योजना आखण्यात आल्या. यावेळी ग्रंथालय सेलचे संस्थापक एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.ग्रंथालय विभाग अधिक क्षमतेने कार्यान्वित व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी सहभाग घेणे गरजेचे आहे. पुस्तक वाटप, वेबसाईट बनवणे या गोष्टी विभाग अधिक प्रभावी होण्यासाठी गरजेच्या आहेत. महाराष्ट्रभरात दौ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-yuva-mahiti-doot-logo-410663-2/", "date_download": "2018-10-15T21:38:02Z", "digest": "sha1:ZRNULRQSFUI3H46DGFNTLTONB5TZVIHR", "length": 8890, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत थेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत थेट\nपालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाच्या लोगोचे अनावरण\nनगर – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या “युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविणे हे “युवा माहिती दूत’ उपक्रमाचे वैशिष्ट्‌य आहे. प्रा. शिंदे यांनी यावेळी तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण केले.\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने “युवा माहिती दूत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. शासकीय विश्रामगृह येथे कार्यक्रम पार पडला. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, माहिती सहायक गणेश फुंदे यांच्यासह महाविद्यालयीन शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती.\nशिवाय, शासकीय योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्रयरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसंच अथवा रेडिओ ही माध्यमे ते वापरतात असे नाही. लाभार्थ्यांपर्यंत न पोहचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य घेण्याचा “युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.\nउपक्रमात एक लाख युवकांचा होणार सहभाग\nराज्यात 6 हजारपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयामध्ये एकूण सुमारे 23 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी किमान 5 ते 7 टक्के विद्यार्थी म्हणजे किमान एक लाख युवक या उपक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन विद्यार्थ्यांना हे ऍप डाऊनलोड करुन घेता येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपालकमंत्र्यांच्या तालुक्‍यात पुन्हा गोळीबार\nNext article केरळमधील मृतांची संख्या १६७, पंतप्रधान मोदी करणार दौरा\nपाथर्डीत मोहटादेवी गडावर भाविकांचा महापूर\n52 वी आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धा : जुबेर शेख यांना आशियाश्री पुरस्कार\nराहूरी तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट\nपाच गावांच्या पुनर्वसनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव \nदुष्काळनिश्चितीसाठी पुन्हा मंडलनिहाय सर्वेक्षण\nसत्यजीत तांबे यांना अटक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/315/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE_%E2%80%93_%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T21:47:05Z", "digest": "sha1:UKVMKL7EAILOX77OKBB73WMYT2NNA3AB", "length": 11585, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा – धनंजय मुंडे यांची मागणी\nमराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठकी झाली नाही असे म्हणत मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता फार उशीर झाला असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. आज औरंगाबादमध्ये मराठवाड्याच्या प्रश्नांबाबत होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधर पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे याची दखल घेत सरकारने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मुंडे यांनी राज्य शासनाकडे केली. लाखो हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असल्याने सरकारने हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.\nपुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारने उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडून जायकवाडी धरणातून गोदावरी नदीतील बॅरेजमध्ये वर्षातून दोन वेळेला पाणी सोडण्याबाबत ठोस धोरण तयार करावे तसेच त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घ्यावा. मध्य गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे १८.३३ टी.एम.सी पाणी आंध्र प्रदेशामध्ये वाहून जात आहे. पाणी वापराच्या बृहत आराखड्यास तत्कालीन आघाडी सरकारने मंजुरी दिलेली होती. तेव्हा, बृहत आराखड्यातील प्रस्तावित प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करण्यासाठी सध्याच्या युती सरकारने कार्यवाही करावी असेही ते म्हणाले. मराठवाड्यात निधी अभावी ६९ सिंचन प्रकल्पांचे कामे रखडले आहेत. या ६९ सिंचन प्रकल्पांपैकी ५१ लघु, ८ मध्यम व १३ मोठ्या प्रकल्पांसाठी १६ हजार कोटी रूपयांचा निधी लागणार असून निधी तीन वर्षात उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.\nमराठवाड्यासाठी स्वतंत्र व सक्षम जलआयुक्तालय निर्माण करून मराठवाड्यासाठी सर्व समावेशक जल आराखडा तयार करावा, मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने विदर्भाच्या धर्तीवर मराठवाड्याला विशेष पॅकेज जाहीर करावे, वाढती बेरोजगारी लक्षात घेता सरकारने कुशल कामगार निर्माण होण्यासाठी बीड वा उस्मानाबादमध्ये तंत्रविद्यापीठ उभारावे, आर्थिक डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँकांना विदर्भाच्या धर्तीवर विशेष पॅकेज देऊन आर्थिक मदत करावी. अशा मराठवाड्याच्या हिताच्या विविध मागण्या यावेळी धनंजय मुंडे यांनी केल्या.\nदरम्यान, या मागण्यांसाठी मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह औरंगाबाद येथे सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. यावेळी माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. अमरसिंह पंडित, आ. रामराव वडकुते, आ. भाऊसाहेब चिकटगावकर, आ. विक्रम काळे, आ. विजय भांबळे उपस्थित होते.\nजपान त्यांची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट करतंय – शरद पवार ...\n- ६ व ७ नोव्हेंबरला कर्जत येथे बैठकीत ठरणार पक्षाची रणनितीआज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आली. पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच भविष्याच्या वाटचालीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षांतर्गत लोकशाहीचा अवलंब करण्याच्या उद्देशाने नव्याने सुरू झालेल्या पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांतर्गत शरद पवार यांनीही नोंदणी केली व रू. ५५ फी भरली.सामान्य माणसाच्या ...\nपेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा - जयंत पाटील ...\nउत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी कनेक्ट दौऱ्यावर असलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धुळे येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात आणि मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर सर्वांत जास्त आहेत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. रुपयाचे अवमूलन झाल्याने देशाची आर्थिक घडी बिघडली आहे. त्यामुळे सरकारला देश चालवता येत नाही, असा आरोप त्यांनी केला.राज्यात अनेक प्रश्न आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, खड्ड्यांचा प्रश्न आहे, तेव्हा येत् ...\nपेट्रोलच्या दरवाढीविरोधात शहापूरमध्ये राष्ट्रवादी आक्रमक, आ. पांडुरंग बरोरा यांच्या नेतृत् ...\nशहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार पांडुरंग बरोरा यांच्या नेतृत्वात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जनतेचा आक्रोश या गेंड्याच्या कातडीच्या सरकारपर्यंत पोहोचावा व त्यांना जाग यावी म्हणून सामान्य जनता दररोज रस्त्यावर उतरत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसोबत या आंदोलनात सहभागी आहे, असे बरोरा यांनी सांगितले. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/11451/", "date_download": "2018-10-15T22:35:29Z", "digest": "sha1:WWZLMEGKKJTSFS6OETZNY4GYA6KKXRYZ", "length": 9582, "nlines": 113, "source_domain": "pcmcnews.in", "title": "व्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’ – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / मनोरंजन / व्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\nमुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ‘सुई-धागा : मेड इन इंडिया’च्या कामात व्यस्त आहेत. यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचा लोगो नुकताच लॉन्च करण्यात आला… पण हा लोगो म्हणजे एक नाही तर अनेक कलाकारांची मेहनत आहे. अनुष्का आणि वरुणनं या सिनेमाचा लोगो कसा बनला त्याची कहाणी एका व्हिडिओतून समोर मांडलीय.\nया लोगोसाठी यशराज टीमनं देशभरातील अनेक कलाकारांना गाठलं… आणि त्यांच्याकडून या युनिक लोगोचं काम पार पडलं.\nPrevious करुणानिधींवर आज अंत्यसंस्कार, समाधी मरीना बीचवरच होणार \nNext राज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा\nआमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nअजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nपिसीएमसी न्यूज – ‘आपला माणूस’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अभिनेता अजय देवगण सज्ज झाला …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/business-news-new-motorcycle-yamaha-92355", "date_download": "2018-10-15T21:36:05Z", "digest": "sha1:VCE2AAKXIF47K6TG5WDUUSY6TTQ6KLCW", "length": 10822, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news new motorcycle by Yamaha ‘यामाहा’तर्फे नवी मोटारसायकल सादर | eSakal", "raw_content": "\n‘यामाहा’तर्फे नवी मोटारसायकल सादर\nरविवार, 14 जानेवारी 2018\nपुणे - आयकॉनिक सीरिज असलेल्या एफझेडची दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इंडिया यामाहा मोटर प्रा.लि.ने नुकतीच ऑल न्यू एफझेडएस-एफआय (१४९ सीसी) मोटारसायकल सादर केली आहे. ‘यामाहा’ची ब्ल्यू कोअर टेक्‍नॉलॉजी आणि अद्ययावत ब्रेकिंग सिस्टिमला एकत्र आणून ही नवी एफझेडएस-एफआय मोटारसायकल चांगल्या अनुभवासोबतच उत्तम कार्यक्षमता प्रदान करते, असा दावा कंपनीने केला आहे.\nपुणे - आयकॉनिक सीरिज असलेल्या एफझेडची दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इंडिया यामाहा मोटर प्रा.लि.ने नुकतीच ऑल न्यू एफझेडएस-एफआय (१४९ सीसी) मोटारसायकल सादर केली आहे. ‘यामाहा’ची ब्ल्यू कोअर टेक्‍नॉलॉजी आणि अद्ययावत ब्रेकिंग सिस्टिमला एकत्र आणून ही नवी एफझेडएस-एफआय मोटारसायकल चांगल्या अनुभवासोबतच उत्तम कार्यक्षमता प्रदान करते, असा दावा कंपनीने केला आहे.\nयामाहा एफझेडएस-एफआय मोटारसायकल १४९ सीसी असून, यामध्ये एअरकुल्ड फ्युएल इंजेक्‍टेड, ४-स्ट्रोक, एसओएचसी, २-वॉल्व्ह, सिंगल सिलेंडर इंजिन या आपल्या वैशिष्ट्यांसोबतच २२० एमएम हायड्रोलिक सिंगल रिअर डिस्क ब्रेक आणि २८२ एमएमचा फ्रंट ब्रेकदेखील देण्यात आला आहे. यामुळे या मोटारसायकलची स्थिरता व नियंत्रण आणखी प्रभावी झाले आहे.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/05/dance-by-blind-girls.html", "date_download": "2018-10-15T22:25:23Z", "digest": "sha1:NUIWESXMJOP6VRB7A6AE2SUZ36GOC4MP", "length": 20592, "nlines": 149, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Dance By Blind Girls : अंध मुलींचं नृत्य", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : मुलगी, लेख, सामाजिक\nया फोटोवरूनच लक्षात येईल कि या अंध मुलींना मिळालेला प्लटफोर्म किती मोठा होता ते. दृष्टी नसलेल्या या मुलींना नावंही नव्हती. म्हणजे इतर कलाकारांची नावं जशी रसिकांपर्यंत पोहचली तशी त्या मुलींची पोहचली नाहीत.\nहा व्हीडीओही मी नेहमीप्रमाणे माझ्या मोबाईलने शूट केलाय. त्यामुळे क्लोजप घेता आले नाहीत. शिवाय लाईटसचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता. आपले साधे कॅमेरे या लाईटस समोर दिपून जातात. पण तरीही त्या मुलींच्या नृत्यातली सुसूत्रता या व्हीडीओतून नक्कीच समजेल. ' आईचा जोगवा ' या गाण्यावर केलेलं हे नृत्य. खुप एनेर्जेटिक. हवी असलेली एनर्जीही त्या मुलींच्या नृत्यात ठासून भरलेली होती.\nमहिन्याभरापूर्वी असाच एक कार्यक्रम पाहण्याचा योग आला. नृत्यांगना शर्वरी जेमेनिससह छोट्या आणि मोठया पडद्यावरील अनेक दिग्गज कलावंत या कार्यक्रमात सहभागी होणार होते. महिलादिनाच औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.दैनिक सकाळ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक. पुण्यातले प्रसिद्ध ज्वेलर्स पुना गाडगीळ हे त्या कार्यक्रमाचे प्रायोजक. हे सगळं सांगायचं नाही मला. कार्यक्रम सुंदरच होता पण त्यातही सर्वोत्तम होतं अंध मुलींचं नृत्य.\nशर्वरी जेमेनिससह अनेकांनी नृत्य केलं. त्यात सोलो डान्स जसे होते तसेच ग्रुप डान्सही होते. तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात अनेक डान्स झाले. पण रसिकांच्या पसंतीस उतरले केवळ दोनच डान्स. एक शर्वरी जेमेनिसनं केलेला आणि दुसरा त्या अंध मुलींनी केलेला.\nशर्वरी जेमेनिसचं नृत्य रसिकांना भावलं कारण त्याची थीम अत्यंत सुंदर होती. नृत्य तिचा श्वास आहे. त्यामुळेच त्यात कोणतीच उणीव नव्हती. पण तिनं निवडलेली थीमही अत्यंत सुरेख होती. स्त्री भ्रूण हत्या या विषयावरील एका हिंदी कवयत्रीची कविता. त्या कवितेला अत्यंत तरल संगीताची पार्श्वभूमी. आणि त्यावर शर्वरीच कथ्थक. दुग्ध शर्करा योगच.\nपण अंध मुलींचं नृत्य शर्वरीच्या नृत्यापेक्षा रसिकांना अधिक भावलं. रुचलं. आवडलं. आणि तीन तासांच्या या कार्यक्रमात ग्रुप डान्सही अनेक झाले पण रसिकांची पसंती मिळाली ती अंध मुलींच्या नृत्याला. कारण ' आईचा जोगवा ' या गाण्यावर केलेलं हे नृत्य. सात मुलींचा सहभाग. पण त्यांच्यातलं कोओर्डीनेषण इतकं सुरेख होतं कि डोळस माणसांनीही डोळे चोळावेत. टिव्हीच्या रियालिटी शोमध्ये अनेकांना स्टयान्डींग ओबेशन मिळतं. पण स्टयान्डींग ओबेशन म्हणजे काय हे मी खऱ्या अर्थानं अनुभवलं ते इथं. नृत्य संपताच सगळे प्रेक्षक उभे राहिले. टाळ्यांचा अखंड कडकडाट चालू होता. आणि विशेष म्हणजे रसिकांना हे असं करायला निवेदकानं सांगितलेलं नव्हतं. अन्यथा बऱ्याच कार्यक्रमात निवेदक म्हणतो ' यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दया. आणि मग रसिकांमधून नाईलाजास्तव फुटकळ टाळ्या वाजायला लागतात.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nIndian Politics : मतदारांनो जागे रहा विधानसभा येते...\nStory For kid's : अक्कलपुरचे अक्कालराव\nFunny SMS : जेव्हा तू मेसेज करत नाहीस तेव्हा\nSex of Snakes : सापांचा शृंगार\nIndian Politics : उद्धवा जमिनीवर ये\nMrathi poem : माझ्या मराठी देशाला\nLove Poem: अन तुझ्या बाहुत येता\nStory For Kid's : राक्षस गेला शाळेमध्ये\nLove poem : प्रेम कशात आहे \nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66698?page=8", "date_download": "2018-10-15T22:20:32Z", "digest": "sha1:BYAMUQUWPZ5PESZY3Q7CQBVSDMBU3GOB", "length": 27604, "nlines": 259, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार? | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार\nअशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार\nLong वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.\n१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.\n२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन \nतुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार\nतोच तोच (म्हणे ( मला तरी कुठे\nतोच तोच (म्हणे ( मला तरी कुठे माहीत आहे, मी सुद्धा पाहिला नाहीये पण फोटोनुसार तोच वाटतोय))\nबगा की वो एकदा खाऊन आमचं\nबगा की वो एकदा खाऊन आमचं कोल्हापुरी म्हणत एका पाहुण्यानं खायला घातलेला कोल्हापुरी मटणाचा रेंदा अक्षरशः घासाला घोट पाणी ह्या हिशेबाने गिळला होता. इतकं फूळूक पाणी नॉनव्हेज जगात कुठं बनवत नसतील. आमच्या सातार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ह्याहून जास्त चविष्ट, ठसकेबाज अन जबरदस्त नॉनव्हेज कायम बनवतात पण हे असलं ठणाणा बोंबलत स्वतःच्याच तिखट खाण्याची झैरात नाही बुआ होत आज्याबात.\nप्रत्यक्ष कोल्हापुरी माणसांकडून ऐकलं आहे की कोल्हापुरी खाणं हे 'मसालेदार' असतं, 'तिखटजाळ' नाही. थोडक्यात खर्‍या कोल्हापुरी रेसिपीत जी गोष्ट कांदा, आलं, लसूण, कोथींबीर्,तिखट,खोबरं, गोडा मसाला, धने, जीरे मिसळून (आमच्या कोल्हापुरी सासर च्या भाषेत केएलएम उर्फ कांदा लसूण मसाला) केली जाते आणि चमचमीत मसालेदार होते ती 'कोल्हापुरी' हॉटेल्स कडून त्या के एल एम ऐवजी पूर्ण चिली पावडर आणि भरपूर तेल वापरुन होते.त्यामुळे कोल्हापुरी म्हणजे लाल लाल तिखट आणि तेलाचा मारा केलेली काहीतरी भाजी किंवा मांस ही पब्लिसिटी जरा अन्यायकारक आहे.\nकोल्हापुरी मटण, अहाहा, अगदी\nकोल्हापुरी मटण, अहाहा, अगदी तोपासु.\nतुम्ही नक्की काय खाल्ले माहित नाही पण आमच्या कोल्हापुरातील मटण, चिकनचा कोणताही प्रकार खुप खुप खुप आवडतो.\nअन झणझणीत तर असायलाच हवे, नाहीतर काय मज्जा .\nहा एक असु शकते , आपण सर्वांची एक पर्टीक्युलर अशी टेस्ट डेव्हेलोप झालेली असते, त्यामुळे बरेचदा काही काही खाद्यप्रकार जे ईतरांना खुप आवडतात ते आपल्याला आवडत नाहीत अन जे आपल्याला आवडते ते त्यांना आवडत नाही.\nकोल्हापुरात अजुन एक , म्हणजे कच्चा कांदा असतोच बरेचदा नुसता खायला, अन मासांहरी जेवणात तर नक्कीच. पण मी कधीच खात नाही, त्याचा उग्र वास आवडत नाही म्हणुन\nप्रत्यक्ष कोल्हापुरी माणसांकडून ऐकलं आहे की कोल्हापुरी खाणं हे 'मसालेदार' असतं, 'तिखटजाळ' नाही. थोडक्यात खर्‍या कोल्हापुरी रेसिपीत जी गोष्ट कांदा, आलं, लसूण, कोथींबीर्,तिखट,खोबरं, गोडा मसाला, धने, जीरे मिसळून (आमच्या कोल्हापुरी सासर च्या भाषेत केएलएम उर्फ कांदा लसूण मसाला) केली जाते >>>> + ११११\nअनु अगदी अगदी, आमच्या घरी मम्मी तिखट बनविते त्यात मिरची कुटल्यावर लगेच त्यात, तिळ , खोबरे, भाजलेला कांदा, लसुण, मिठ अन थोडा गरम मसाला असतो, त्यामुळे मसाला वाटुन वेगळा न घालता सुद्धा खुप छान चव येते.\nअन हे असे बनविलेले तिखट ३-४ महिने आरामात टिकते.\nमी मागच्या वर्षीपर्यंत घरी\nमी मागच्या वर्षीपर्यंत घरी बनवायचे मदर इन लॉ रेसिपीने. यावर्षी वेळ नाही मिळत त्यामुळे अंबारी.\nपण घरच्या बनवलेल्याला ताजा असल्याने जास्त चांगला फ्लेवर येतो.\nहो ते आपापल्या चवी लॉजिक तर\nहो ते आपापल्या चवी लॉजिक तर व्हॅलीड आहेच, उरला झणझणीतपणाचा प्रश्न तर 'झणझणीत' खाणारे काही जगात एकटे कोल्हापुरी लोक नसतात (अलबत, जितकं खातात त्याची पुरेपूर झैरात तेच करताना दिसतात) बाकीची लोक शिस्तीत तिखट खातात, पण हे असलं व्हायचं नाय बाबा आपल्याच्यानं, \"तुम्ही नक्की काय खाल्ले\" म्हणलं का विषयच संपला मग कोल्हापुरातलंही चूक एकनॉलेज करायला नकोसं असेल तर विषयच संपला.\nओह, तुम्ही खाल्लं ते खरोखर\nओह, तुम्ही खाल्लं ते खरोखर चवीला वाईट असेल. त्याबद्दल शंका घेत नाहीये.\nमी इन जनरल कोल्हापुरी खाणं म्हणून हॉटेलवाले जे देतात त्याचं बोलत होते. फक्त 'तिखट' चवीचं खाणं नेहमी चांगलं नाहीच.\nबाकी कोल्हापुरी खाणं फक्त तांबडा पांढरा वगैरे वगैरे मुळे जास्त प्रसिद्ध आहे, नागपुरी माणसाला विचारलं तर तो कोल्हापुरी खाणं येड्यात काढून सावजी वगैरे ची स्तुती करेल.\nआम्ही माहेरचे कोणतेच पुरी नसल्याने प्रांताभिमान नाही आणि कोल्हापुरी, चायनीज, इटालियन, पुणेरी असं काहीही कमी तेलात बनलेलं, चवीला चांगलं असेल ते सगळं आवडतं.\nअर्रर्रर्रर्रर्र, अनु ताई, पर्सनल नका घेऊ बुआ, तुम्हाला म्हणून नव्हतो बोललो, जनरल वृत्तीवर बोललो होतो, बाकी ते वऱ्हाडी/नागपुरी जेवण म्हणलं का नुसतं तेल पाहूनच पाचावर धारण बसते.\nमी पार्सल नका घेऊ वाचलं घाईत\nमी पार्सल नका घेऊ वाचलं घाईत\n>> कोल्हापुरी खाणं हे\n>> कोल्हापुरी खाणं हे 'मसालेदार' असतं, 'तिखटजाळ' नाही.\n>> त्यामुळे कोल्हापुरी म्हणजे लाल लाल तिखट आणि तेलाचा मारा केलेली काहीतरी भाजी किंवा मांस ही पब्लिसिटी जरा अन्यायकारक आहे.\n+१११ अगदी परवाच कोल्हापुरात मटन खावून आलो. केवळ अप्रतिम. याला मटन म्हणतात. मसाला हा भाग आहेच. शिवाय कोणत्या प्रकारच्या रानावर/खाद्यावर शेळ्या/मेंढ्या पोसले जातात त्यावर सुद्धा चव अवलंबून असते असे अनेकांकडून ऐकून आहे. त्यामुळे प्रत्येक प्रांतात चव वेगळी असते म्हणतात. पण एक मात्र नक्की कि पुण्यात \"कोल्हापूरी मटन\" नावाखाली जी हॉटेल्स चालवली जातात तिथे सुद्धा कोल्हापूरात मटणाला जी चव असते ती मिळत नाही. या धाग्याच्या संदर्भात बोलायचे तर \"कोल्हापुरी मटन\" साठी प्रसिद्ध अससेल्या पुण्यातल्या एका हॉटेलात एकदाच गेलो होतो आणि \"पुरेपूर\" फसवणूक होऊन बाहेर पडलो. पुन्हा नाही.\nपुण्यात कोल्हापुरी च्या नावाखाली फक्त फसवणूक मिळते\nखासबाग मिसळ पासून पुरेपूर पर्यंत\nमशरुम चे सर्व पदार्थ. आपण\nमशरुम चे सर्व पदार्थ. आपण विरघळून मऊ झालेले खोडरबर खातो आहोत ही जाणीव नेणीवेतून जातच नाही\nमला मशरूम आवडतात, पण आता\nमला मशरूम आवडतात, पण आता खोडरबर आठवणार प्रत्येक वेळी\n(गोंधळलेली अनुदिनी वाचल्यानंतर ओट्स पाहिले की भिजवलेला पुठ्ठा आठवतो, तसंच पण ओट्स मला मुळात आवडतच नाहीत )\nओटांना मिक्सर मध्ये बारीक\nओटांना मिक्सर मध्ये बारीक करुन इडली/आप्पे डोसे पीठ्/रवा केक बॅटर मध्ये लपवून ढकलावे, पटकन पोटात जातात\nछे, मला ओट्स खाण्यासाठी एवढा\nछे, मला ओट्स खाण्यासाठी एवढा आटापिटा तर मुळीच करायचा नाही. गेले उडत\nएक विमान बनवू आणि त्यात ओट\nएक विमान बनवू आणि त्यात ओट आणि मशरुम भरुन एकत्रच उडवून टाकू\nओटांना मिक्सर मध्ये बारीक\nओटांना मिक्सर मध्ये बारीक करुन इडली/आप्पे डोसे पीठ्/रवा केक बॅटर मध्ये लपवून ढकलावे, पटकन पोटात जातात >>+१११\nअप्पे इडली नाही करून पहिली ,पण डोसे अक्षरशः ५ मिनटात होतात एकदम easy .. माझ्यासारख्या जेवण करायचा आळस असणाऱ्यांसाठी एकदम परफेक्ट\n@वावे खाऊन बघ .. नक्की आवडेल मधल्यावेळच खाणं म्हणून नो आटापिटा\nएक विमान बनवू आणि त्यात ओट\nएक विमान बनवू आणि त्यात ओट आणि मशरुम भरुन एकत्रच उडवून टाकू >> दोन वेगळी विमानं मला मशरूम खूप आवडतात\nअंजली, कधी चुकून ओट्स आणलेच तर नक्की करून बघीन डोसे\nबाकी ओट्स चे डोसे म्हणजे ईस्ट मीट्स वेस्ट\nसफोला ओट्स आणि व्हाईट मशरुम्स\nसफोला ओट्स आणि व्हाईट मशरुम्स हा माझा आवडता मेनु , हा मेनु पण ५ मिनिटात होतो. व्हाईट मशरुम्स तर फळासारखे न शिजवता पण खाता येतात.\nधाग्याची गाडी परत रुळावर आणा\nधाग्याची गाडी परत रुळावर आणा कुणीतरी....\nधाग्याची गाडी परत रुळावर\nधाग्याची गाडी परत रुळावर आणायचा प्रयत्न एकदा केला होता,पुन्हा कधीच नाही करणार ...\nकिच्च्च कर्र किट्ट खचाक..\nकिच्च्च कर्र किट्ट खचाक..\nघ्या बदलले रुळ.आणली गाडी रुळावर.आता चालूदे परत.\nचला मीच गाडी रुळावर आणतो.\nचला मीच गाडी रुळावर आणतो.\nशिक्षण संपल्यावर रिझल्ट लागायला तीन महिने होते. त्यावेळी मी आणी माझ्या मित्रानी बिहारच्या जंगलात फिरायला जायचा प्लॅन केला. त्यात एका स्टेशनवर ट्रेन मध्यरात्री जाणार होती. . आमच्या कडे जास्त पैसे नसल्याने आम्ही रात्र वेटींग रुम मध्ये काढायचे ठरवले. उतरल्यावर कळले की स्टेशन खुप छोटे आहे. वेटींग रुम मध्ये कोणीच न्हवते पण बाजुलाच तिकिट घर होते आणि त्यात रात्री दोन तीन गाड्या थांबत असल्याने ते चालु होते म्हणुन जरा हायसे वाटले. . अचानक रात्री ५-६ टॉर्च लाईट चा प्रकाश दिसायला लागला. तिकिट देण्यार्या माणसाने घाबरुन तिकिटघर बंद करुन जवळच असलेल्या घरी पळाला. ५-१० मिनिटे आम्ही खुप घाबरलेले होतो. मित्र बिहारचाच असुन पण घाबरला होता. नंतर कळले की ते पण आमच्या सारखे प्रवासी होते. त्यानी आम्हाला ट्रेन मधुन पुढच्या स्टेशन ला जाउन तिथे दुसरी ट्रेन पकडुन परत त्याच स्टेशन वर येण्याचा सल्ला दिला जेणेकरुन आम्ही रात्र ट्रेन मध्ये काढु. त्यानंतर परत कधी बिहारच्या जंगलात फिरायला जायचा प्लॅन नाही केला.\nअरे, मला ओट्स आवडतात (माझ्या\nअरे, मला ओट्स आवडतात (माझ्या रेसीपीनी)आणि मश्रूम पण दोन्ही एकत्र नाही खाल्ले कधी....\nवैशाली मध्ये काहीही खायला\nवैशाली मध्ये काहीही खायला मिळावं ही आशा...\nपुन्हा चूकूनही त्या वाटेला गेलो नाहीय. जाणार नाही.\nआणि हो, यात बदल होणे नाही.\nशारजा शेक नावाचा एक फळांचा\nशारजा शेक नावाचा एक फळांचा चिखल केलेला पदार्थ केरळात खाल्ला होता, तो संपवणे ही एक मोठी कामगिरी होती आणि जीवावर उदार होऊन ती केली होती.\nतसेच केळ्यांची गोडसर भजी देखील\nकेरळात काहीपण आयटम असतात,\nकेरळात काहीपण आयटम असतात, केळीची भजी आहेच पण गोड बटाटेवडा हा प्रकार विचित्र आहे.\nआपण विरघळून मऊ झालेले खोडरबर\nआपण विरघळून मऊ झालेले खोडरबर खातो आहोत ही जाणीव नेणीवेतून जातच नाही\nहे वाचून मारी बिस्कीट खाताना पुठ्ठा चहात बुडवून खाल्ल्यासारखा लागतो, ही कन्सेप्ट आठवली.\n तांबडा रस्सा आणि अंडा\n तांबडा रस्सा आणि अंडा मसाला ताट जाम आवडतं पुपुकोपु मधलं हे सांगावं की नाही आता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/node/143", "date_download": "2018-10-15T21:22:02Z", "digest": "sha1:JDJUA4JEM2G3QNBX7WD6Q7UIE5PMQBDT", "length": 21705, "nlines": 110, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "श्री ब.ल.तामस्कर यांना धनश्री पुरस्कार | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nश्री ब.ल.तामस्कर यांना धनश्री पुरस्कार\nश्रीकांत उमरीकर यांनी गुरू, 26/12/2013 - 20:45 ह्यावेळी प्रकाशित केले.\nश्री ब.ल.तामस्कर यांना धनश्री पुरस्कार\nकुठलाही पुरस्कार म्हणजे कसे चित्र उभे राहते एखादे अण्णासाहेब, दादासाहेब, रावसाहेब, नानासाहेब यांची शासकीय अनुदानावर पोसलेली संस्था असते. त्यातील कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात करून हे दादासाहेब, रावसाहेब एखाद्या पुरस्काराचा जंगी फड लावतात. शिवाय यालाच समाजसेवा म्हणून सगळीकडे मिरवले जाते. पुरस्काराला येणारा पाहुणा या शासकीय पैशावर पोसलेल्या बांडगुळांच्या झगमगाटाला भुरळतो. आणि समाजाला अशा समाजसेवकांची कशी गरज आहे हे कंठशोष करून सांगतो. आपल्या मानधनाचे जाडजूड (त्याच्या दृष्टीने जाडजूड अन्यथा दादासाहेब, रावसाहेबांना ही रक्कम म्हणजे चिल्लर- एका रात्रीत उधळण्याइतकी) पाकीट स्वीकारत आपल्या गावी परत जातो.\nअंबाजोगाईच्या ज्ञानश्री प्रतिष्ठानचा ‘ज्ञानश्री’ पुरस्कार मात्र अतिशय वेगळ्या जातकुळीचा. जातकुळीचा म्हणायचे कारण मंचावरून प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा ज्येष्ठ शेतकरी नेते श्रीरंगनाना मोरे आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘आम्ही तीन भावू. त्यातला मी थोरला.’’ ऐकणार्‍यांना वाटले नाना आपल्या कौटुंबिक बाबींबद्दल बोलत आहेत. ‘‘ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी धाकले भास्कर भावू, आणि त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी धाकले शरद जोशी.’’ एक मराठा, एक माळी, एक ब्राह्मण हे तीन भावू. नुसती जातकुळीच नाही तर \"माझे सहकारी अमर हबीब\" म्हणत नानांनी धर्मकुळीही ओलांडली.\nश्रीरंगनाना मोरे यांनी अंबाजोगाईला शरद जोशींच्याही आधी शेतकरी संघटना सुरू केली. त्यांनी शरद जोशींचे विचार ऐकले आणि मोकळेपणाने, मोठ्या मनाने आपली संघटना शेतकरी संघटनेत विलीन केली. नानांनी आपली दोन एकर जमीन विकली. ती रक्कम बँकेत ठेवली आणि तिच्या व्याजावर दरवर्षी एक लाख रुपयाचा ‘‘ज्ञानश्री’’ पुरस्कार सुरू केला. नाना वारकरी घराण्यात जन्मले. ‘‘आजच्या काळात वारकरी म्हणजेच शेतकरी हे माझ्या लक्षात आले. आणि शेतकर्‍यांच्या दु:खाला वाचा फोडणारा शरद जोशी हाच आमचा विठ्ठल’’ इतकी स्वच्छ नितळ भावना नानांनी मनी बाळगली. पहिला पुरस्कार अर्थातच शरद जोशींना दिला. रा.रं.बोराडे यांच्या हस्ते देण्यात आला. दुसरा ‘‘ज्ञानश्री’’ पुरस्कार कोणाला देणार हा प्रश्न बोराडे सरांनी तेव्हाच विचारला होता.\nगेली तीस वर्षे तन (शरीर फाटके) मन(खंबीर) धनाची (खिसा फाटका) खर्‍या अर्थाने पर्वा न करता शेतकरी संघटनेत झोकून देणार्‍या ब.ल.तामसकर यांचे नाव निश्चित झाले आणि सर्वच कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला. मी ज्या ‘जातकुळीचा’ उल्लेख सुरवातीला केला आहे. त्याच पंगतीतले पुढेच नाव म्हणजे ब.ल.तामसकर. आजतागायत त्यांची जात जवळच्या लोकांना कळली नाही. अमर हबीब यांनी या संदर्भात मोठी करून आठवण मला सांगितली. ब.ल. यांच्या आईचे निधन झाले त्यावेळी अमर हबीब औंढा नागनाथला ब.ल.च्या गावी गेले होते. अंत्यसंस्काराच्यावेळी ब.ल.ची जात उघडी पडली असं अमरनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. ब.ल. तामसकर यांचे नाव बब्रुवान आहे हेही कुणाला माहीत नाही. त्यांना सगळे ब.ल. असंच म्हणणार.\nकुणाला कार्यकर्त्याची व्याख्या करायची असेल तर मराठवाड्यात ब.ल.पेक्षा लायक माणूस कोणीच सापडणार नाही. ब.ल. यांच्याकडे चारचाकी तर सोडाच पण दोन चाकीही गाडी नाही. सायकलही नाही. कोणालाही झापू शकणारी झणझणीत जीभ हे ब.ल. यांचे खरे भांडवल. भाषणात शरद जोशी यांनीही त्यांना विचारले, ‘‘तुम्ही सगळ्यांना शिव्या देता, कुत्र्या म्हणता. मलाही कदाचित कधी माघारी म्हणाला असाल.’’ निर्मळ मनाचा क्षोभक कार्यकर्ता असे वर्णन शरद जोशी यांनी त्यांचे केले आहे.\nमंचावर पाहुण्यांच्यामध्ये चांगल्या कपड्यात बसलेले ब.ल.खूप अवघडल्यासारखे दिसत होते. मला तर भिती वाटत होती की कुठल्याही क्षणी ते उठून सरळ चालायला लागतील.\n1983 साली ब.ल.पहिल्यांदा माझ्या घरी आले तेव्हा त्यांचे वर्णन कुसुमाग्रजांच्या कवितेमधल्या सारखेच होते, ‘‘कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी’’. बरं परत पैश्याच्या बाबतीतही कवितेत शोभणारीच स्थिती, ‘‘खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला...वगैरे’’ अर्थात त्यांच्या बाबतीत एकटेपणाला जराही संधी नाही कारण ब.ल. सतत कशात तरी पूर्णपणे गुरफटलेलेच राहिले आहेत. ब.ल.यांना मिळालेला हा एक लाख रुपयांचा ‘ज्ञानश्री’ पुरस्कार पद्मश्री पेक्षाही मोठा आहे असं गुणवंत पाटील म्हणाले ते खरंही आहे. ब.ल.यांना तसे पैशाचे महत्त्व नाही. त्यांनी पोट भरण्यासाठी काय उद्योग केला हे कुणालाही माहीत नाही. त्यांचे मराठवाडा विकास आंदोलनातले सहकारी नरहर कुरुंदकरांचे जावई दीपनाथ पत्की यांनी मला एकदा सांगितलं होतं, ‘‘ब.ल.हा माझा जुना मित्र. त्याची नेहमी अडचण असायची. पण त्यानं मलाच काय पण कुणालाही पैसे मागितल्याचे माहीत नाही.’’ माझी आजी तेव्हा माझ्या वडिलांना गमतीने म्हणायची, ‘‘तुझ्या ब.ल.ला दोन दिवस सर्फ मध्ये बुडवून ठेव. म्हणजे जरा स्वच्छ होईल.’’ ब.ल. हे भणंग कार्यकर्त्यासारखे पायी, मिळेल त्या वाहनाने, कशाचीही पर्वा न करता फिरणार. मग कपड्यांना इस्त्री करायची कुठून सर्वसामान्य जनतेत कायम रमणार्‍या माणसाने घामाचा वास आणि धुळीचा सहवास टाळायचा कसा\nमराठवाडा विकास आंदोलनात वसमत येथे 1974 रोजी लिपिकाच्या भरतीसाठी प्रचंड मोठी गर्दी जमा झाली होती. त्यात पोलिसांनी गोळीबार केला आणि 2 युवक ठार झाले. तेव्हा या गर्दीचे नेतृत्व करीत होते ब.ल.तामसकर. त्यांच्या जहाल भाषणाने पोलिसांची डोकी भडकली. खरं तर ब.ल. तेव्हा सर्वसामान्य बेरोजगार युवकांच्या काळजातील वेदना आपल्या शब्दांत मांडत होते.\n‘शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत आलो आणि मला मोठा कॅनव्हास मिळाला.’ असे मोठे अभिमानाने पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सांगितले. शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात उभं राहून भाषण न करू शकणारे शरद जोशी यांनी आज ब.ल.यांच्या पुरस्कार सोहळ्यात मात्र उठून भाषण केलं. त्यात श्रीरंगनाना यांच्याबद्दल जी आदराची भावना होती त्या सोबतच ब.ल.सारख्या सच्च्या कार्यकर्त्याच्या निष्ठेचाही भाग होता. एरवी मोठी जहाल भाषणं करणार्‍या ब.ल.यांना या वेळेस मात्र बोलता आलं नाही. गहिवर दाटला म्हणजे काय याचं प्रात्यक्षिकच मंचावर दिसत होतं. शरीरात रक्त असेपर्यंत मी चळवळीचा झेंडा खाली ठेवणार नाही अशी घोषणाच त्यांनी केली. खरं तर ब.ल.यांच्याकडे पाहिल्यावर यांच्या शरीरात रक्त असेलच किती असा प्रश्न सहजच मनात येतो. कारण दिसतात ती फक्त हाडं. पण अशा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा प्रचंड असते. आज कार्यकर्ता म्हणजे नेत्यासाठी हप्ते वसूल करणारा आणि त्याचे हप्ते दुसर्‍यांना पोचविणारा दलाल असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर साक्षात आपल्या नेत्याला शरद जोशींना, ‘‘तुम्ही तुमच्या गाडीनं जा. मला यायचे नाही. मी आपला माझ्या पद्धतीनं पायी फिरून प्रचार करतो आहे.’’ असं सुनावणारा ब.ल.तामसकर सारखा कार्यकर्ता ठसठशीतपणे उठून दिसणारच.\nश्रीरंगनाना मोरे सारख्या एका निष्ठावान शेतकर्‍याला, वारकर्‍याला असं मनापासून वाटलं की आपण ज्या चळवळीत खस्ता खाल्ल्या, हाल सहन केले, कुठल्याही पदाची अपेक्षा बाळगली नाही त्या चळवळीतील कार्यकर्त्यासाठी कृतज्ञता म्हणून एक पुरस्कार सुरू करावा. ही भावना आजच्या काळात खरंच फार महत्त्वाची आहे.\nसामाजिक क्षेत्रात निःस्पृहपणे काम करणारे कार्यकर्ते आज मिळणं मुष्किल गोष्ट होवून बसली आहे. आणि समाजातील प्रश्न तर वाढतच आहेत. शेतकरी चळवळीनं भारत वि.इंडिया अशी मांडणी केली होती. इंडिया म्हणजे सगळे शहरी तोंडवळ्याचे नोकरदार लोक भारतातील शेतकर्‍याला लुटत आहेत. आज परिस्थिती अशी आली आहे की भारत तर लुटून कंगाल झाला. आता या नोकरदारांनी इंडियालाही लुटायला सुरवात केली आहे.\nमला एका गोष्टीचे कोडे उलगडत नाही. 25 वर्षांपूर्वी कापूस आंदोलनात सुरेगाव (जि.हिंगोली) येथे गोळीबार झाला होता. 3 शेतकरी हुतात्मा झाले. त्यात माझ्या वडिलांना 10 दिवसांचा तुरुंगवास परभणीला झाला होता. आज शहरात आलेला मी त्यांचा मुलगा शहरातल्या रस्त्यांसाठी आंदोलन करतो आणि मला हर्सूल तुरुंगात पाठविण्यात येते. काल जी स्थिती भारताची होती ती आज इंडियाची झाली आहे. अशा काळात ब.ल.सारखे कार्यकर्ते हवे आहेत. छोटं मोठं आंदोलन केलं की सगळ्यांना वाटतं, ‘‘कशासाठी केलं आता निवडणुकीला उभं राहणार का आता निवडणुकीला उभं राहणार का याला यातून काय भेटणार याला यातून काय भेटणार’’ आणि वर्षानुवर्षे आंदोलन करणारे, तुरुंगात जाणारे, लाठ्या काठ्या खाणारे ब.ल.सारखे लोक पायी भणंग फिरत आहेत. त्यांच्याकडे पाहिलं की आपली आपल्यालाच लाज वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/no-income-tax-exemption-to-cooperative-banks-1608642/", "date_download": "2018-10-15T21:31:40Z", "digest": "sha1:UQ54RM2LPCSQ7IKBFEPXVJOAJIAUDUJS", "length": 13528, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "No income tax exemption to cooperative banks | सहकारी बँकांना प्राप्तिकरातून सूट नाही | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nसहकारी बँकांना प्राप्तिकरातून सूट नाही\nसहकारी बँकांना प्राप्तिकरातून सूट नाही\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nनफा कमावणाऱ्या नागरी सहकारी बँकांना प्राप्तिकरातून सूट दिली जाणार नाही, असे सरकारने लोकसभेत शुक्रवारी स्पष्ट केले. सहकारी बँका या इतर वाणिज्य बँकांप्रमाणेच काम करीत असल्याने त्यांना वागणूक सारखीच मिळेल, या भूमिकेचा मोदी सरकारकडून पुनरुच्चार करण्यात आला.\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले की, प्राप्तिकर कायद्यातील ‘कलम ८० पी’ हे सहकारी बँकांना लागू होत नसल्याने त्यांना प्राप्तिकरातून सूट देता येणार नाही. त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती ही वाणिज्य बँकांप्रमाणेच सभासद नाहीत अशा व्यापक जनसमुदायांपर्यंत विस्तारलेली आहे, असे कारण त्यांनी पुढे केले.\nप्राप्तिकर हा नफ्यावरील कर असून, नफा कमावणाऱ्या सहकारी बँकांना प्राप्तिकरातून सूट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले. सहकारातील बहुतांश बँकांमधील बँकिंग प्रक्रिया ही सारखीच असून, त्यात पतपत्र, लॉकर्स आणि बँक हमी या शुल्काधारित सुविधांचा समावेश होतो. या बँका या वाणिज्य बँकांपासून वेगळय़ा नाहीत आणि म्हणून त्यांना समान लेखून एकसारखीच वागणूक दिली जायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nआर्थिक वर्ष २००६-०७ सालचा अर्थसंकल्प सादर करताना, तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी प्राप्तिकर कायदा ‘कलम ८० पी’ रद्दबातल करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अन्वये नागरी सहकारी बँकांना नफ्यावर प्राप्तिकर भरणे बंधनकारक ठरले.\nतळागाळापर्यंत आर्थिक सर्वसमावेशकतेत योगदान असलेल्या सहकारी बँकांवरील प्राप्तिकराचे ओझे काढून घेण्याची मागणी या क्षेत्रात कार्यरत अनेक अनुभवी मंडळी आणि तज्ज्ञांकडून होत आहे. नागरी सहकारी बँकांच्या नफ्यावर ३४ टक्क्य़ांच्या प्राप्तिकराचे ओझे आहे. त्या वाणिज्य बँकांप्रमाणे कार्यरत असल्याचे म्हटले जात असले तरी, व्यापारी बँकांना उपलब्ध असलेल्या कर बचतीच्या दीर्घ मुदतीच्या ठेव योजना, पंतप्रधान जन-धन योजना सहकारी बँकांना लागू नाही. तर गृहकर्जाच्या वितरणासाठी कमाल रकमेवर मर्यादा आहेत, याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/shane-warne-on-his-former-coach-john-buchanan-439866-2/", "date_download": "2018-10-15T20:53:16Z", "digest": "sha1:H3RDBUZTUSWWUAFAYYD2HKFR7KJVGXRL", "length": 8498, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेन वॉर्न याने आत्मचरित्रात केली पूर्व प्रशिक्षक जॉन बुकनन यांच्यावर टीका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेन वॉर्न याने आत्मचरित्रात केली पूर्व प्रशिक्षक जॉन बुकनन यांच्यावर टीका\nमहान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने आत्मचरित्र ‘नो स्पिन’ हे खूप गाजत आहे. त्याला अनेक करणे आहेत. ज्यात अनेक सहकारी खेळाडूवर त्यांनी केलेली टीका तर काही संघव्यवथापनावर केलेले आरोप यांचा येथे समावेश आहे. वॉर्न यांनी त्यांच्या पुस्तकात अनेक खेळाडूंचं आणि प्रशिक्षकांची पोल खोलली आहे.\nऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांच्यावर त्याने पुस्तकातून तो माझ्यावर जळत होता , तो सर्वात स्वार्थी खेळाडू होता अशी टीका केली होती. त्यानंतर त्याने पूर्व प्रशिक्षक जॉन बुकनन यांच्यावर टीका केली असल्याचे समजते आहे. त्याने पुस्तकात एका ठिकाणी लिहले आहे की, एजबेस्टन कसोटीनंतर बुकनन यांनी सर्व खेळाडूंची बैठक बोलावली होती. त्यावेळी अनेक खेळाडू विद्रोह करणार होते.\nवॉर्न ने लिहले आहे की, त्या बैठकीत बुकनन यांनी सर्व खेळाडूंवर पराभवाचे खापर फोडले. ते म्हणाले ,’तुम्ही चांगले खेळाला नाहीत. तिथपर्यंत ठीक होते, त्यानंतर त्यांनी का खेळाला नाहीत असे अनेक प्रश्न समोर मांडले’. त्यावेळी या सर्व खेळाडू मान खाली घालून बसले होते. कोणालाही त्यांचाशी वाद घालायचा नव्हता. परंतु माझया आणि अन्य खेळाडूंमध्ये खूप राग भरला होता. कारण त्यांनी आमच्या आत्मसन्मानाशी गोष्टी जोडल्या होत्या.\nस्टीव्ह वॉ सर्वात स्वार्थी खेळाडू शेन वॉर्नची “नो स्पिन’ या आत्मचरित्रामध्ये टीका\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाणी देता येत नसेल, तर खूर्ची खाली करा , हर्षवर्धन पाटील यांचे आमदार भरणेंना प्रत्यूत्तर\nNext articleम्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत होत आहे वाढ\nसनथ जयसूर्यावर लागले ‘आयसीसी भ्रष्टाचार विरोधी नियम’ उल्लंघन केल्याचे आरोप\nICC Test Rankings : विराट अव्वल तर शाॅ,पंत आणि उमेश यांच्या क्रमवारीत सुधारणा\nभारतीय संघाने नोंदवला ‘अनोखा विक्रम”\nजाणून घ्या.. रोहित शर्माच्या पत्नीस ‘युजवेंद्र चहल’ काय म्हणाला.\nविजेत्या संघांचा स्थिरावण्यासाठी संघर्ष\nपुणेरी पलटणच्या बोल कब्बडी आंतरशालेय स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान सातव हाय स्कूल संघाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/250-shops-lonavla-place-holders-25806", "date_download": "2018-10-15T22:11:15Z", "digest": "sha1:LVOEKMCZKVE3IR6GTKFOHIDR626CVXYV", "length": 12597, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "250 shops in Lonavla place holders अडीचशे टपरीधारकांना लोणावळ्यामध्ये जागा | eSakal", "raw_content": "\nअडीचशे टपरीधारकांना लोणावळ्यामध्ये जागा\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nलोणावळा - लोणावळा नगर परिषदेच्या वतीने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, गुरुवारी टपरीधारकांसाठी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अडीचशे टपरीधारकांना जागा देण्यात आल्या आहेत. शहर फेरीवाला समितीचे अध्यक्ष व मुख्याधिकारी सचिन पवार, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. या वेळी समितीचे सल्लागार दत्तात्रेय गवळी, फौजदार आय. जे. काझी, सूर्यकांत वाघमारे, नगरसेवक राजू बच्चे, सुधीर शिर्के, रचना सिनकर, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब फाटक, संजय आडसुळे आदी उपस्थित होते. नगर परिषदेच्या वतीने शहरात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने 2009 मधील फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करत गुरुवारी (ता. 12) लाभार्थ्यांना टपरीसाठी जागावाटप करण्यात आले. धोरणानुसार स्थिर, फिरता असे वर्गीकरण करण्यात आले. शहरातील सुमारे सव्वातीनशे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार भांगरवाडी प्रभागात बारा, नांगरगावमध्ये सहा, वळवणमध्ये बारा, रायवूड \"डी' वॉर्ड येथे अडतीस, गवळीवाडा येथे बावीस, गावठाण \"ई' वॉर्ड येथे आठ, \"जी' वॉर्ड, तुंगार्ली येथे 33, खंडाळा येथे 36 जागांसाठी सोडत काढण्यात आली. याचबरोबर \"एफ' वॉर्ड बाजारपेठ, \"बी' वॉर्ड गवळीवाडा येथे जागानिश्‍चिती न झाल्याने त्याठिकाणची सोडत काढली नाही.\nहस्तांतर, भाड्याने दिल्यास कारवाई - पवार\nफेरीवाला धोरण 2009 च्या निकषांनुसार जो मूळचा टपरी, पथारी व्यवसाय करतो, त्यास फेरीवाला धोरणाचा लाभ मिळावा, असे धोरण आहे. मात्र, लाभार्थ्याने टपरी भाड्याने दिल्यास अथवा हस्तांतर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी सचिन पवार म्हणाले. घनकचरा व्यवस्थापनानुसार ओला व सुका कचरा वेगळा करत परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.\nलोणावळा - शहर फेरीवाला धोरणानुसार टपरीधारकांसाठी सोडत काढताना मुख्याधिकारी सचिन पवार. या वेळी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आदी.\nसंमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चुकीची- लक्ष्मीकांत देशमुख\nपुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार...\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nनियमानुसारच जिल्हा बॅंकेला कर्ज\nमुंबई - \"नाबार्ड'च्या व्याजदारानुसारच राज्य सहकारी शिखर बॅंक जिल्हा बॅंकाना पीक कर्जपुरवठा करेल, असा निर्णय राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासक...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4640806", "date_download": "2018-10-15T22:16:16Z", "digest": "sha1:S73PNWST7RZ75NLQVR2YU3WTRVQROCCL", "length": 1820, "nlines": 36, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – निसर्गाचे ऋण\nगोंडस फुलांची बाग इथे\nस्वच्छ मोकळी हवा इथे\nरिमझिम पाऊस धारा इथे\nमऊ मखमली हिरवळ इथे\nसुगंध फुलांचा येतच नाही\nस्वच्छ हवाही बाधत नाही\nपाऊस धाराही झेलत नाही\nमऊ हिरवळीवरही जात नाही\nतुझ्याच विचारांत गढून जातो\nखिन्न मनाने बसुन राहतो\nस्वत:हुन झुकतात गोंडस कळ्या\nमदतीला घेऊन हवेस मोकळ्या\nजणू माझी समजूत घालतात\nत्यांनाही कळत असेल काय\nमी बाहेर पडेपर्यंत थांबतात\nअन्‌ लगेच येऊन लगबगीने\nभिजवतात मला पावसाच्या सरी\nत्या मला अलिप्त करु पाहतात\nनिसर्गाचे ऋन मजवर मोठे\nएकटा मी फेडणार कसे \nत्यासाठी तुझ्या मदतीची आहे आस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/ajit-pawar-slams-bjp-minister-girish-bapat-over-objectionable-statements-1615896/", "date_download": "2018-10-15T21:31:57Z", "digest": "sha1:YUCGF6EG5I5NUEVYAYYVMQEFSJTZFJXZ", "length": 13856, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ajit pawar slams BJP minister Girish bapat over objectionable statements | गिरीश बापट यांना किंमत मोजावी लागणार – अजित पवार | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nगिरीश बापटांना बेताल वक्तव्यांची किंमत मोजावी लागेल – अजित पवार\nगिरीश बापटांना बेताल वक्तव्यांची किंमत मोजावी लागेल – अजित पवार\nजनता बापटांना त्यांची जागा दाखवून देईल\nAjit pawar : बहुमताच्या जोरावर भाजपा आणि शिवसेनेने विरोधकांना दाबण्याचे काम केले आहे. सरकारने पळपुटेपणा दाखवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केला.\nबेताल वक्तव्ये करणारे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपाच्या नेत्यांना भविष्यात या सगळ्याची नक्कीच किंमत मोजावी लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. पुण्यात शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात गिरीश बापट यांचा तोल पुन्हा ढासळला. ‘चल म्हटली की लगेच चालली’ असे वादग्रस्त वक्तव्य विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत केले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, भाजपमधील अनेक नेते सध्या बेताला वक्तव्ये करत आहेत. यापैकी गिरीश बापट यांनी विद्यार्थ्यांसमोर केलेले विधान निषेधार्ह आहे. भविष्यात बापटांना नक्कीच याची किंमत मोजावी लागेल. जनता त्यांना जागा दाखवून देईल, असे अजित पवार यांनी म्हटले. आपण राज्य सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री आहोत, याची जाणीव बापट यांना असायला पाहिजे. त्यांनी अशा प्रकारची विधाने करता कामा नये, असा सल्लाही यावेळी अजित पवार यांनी दिला.\nपुण्यातील एका शाळेत झालेल्या कार्यक्रमात गिरीश बापट म्हटले, स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशात गेले होते तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, भाषणामुळे एक युवती प्रभावित झाली . ती सतत त्यांच्या मागे-पुढे करत होती. अखेर ती विवेकानंदांना भेटली आणि लग्न करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली. आपण लग्न केले तर मला तुझ्यासारखा तेजस्वी मुलगा होईल असेही ती युवती स्वामी विवेकानंदांना म्हटली. हे सगळे सांगत असतानाच गिरीश बापट दोन क्षण थांबले आणि म्हटले की तो काळ आत्तासारखा नव्हता, चल म्हटले की चालली विद्यार्थिनींना कळले बघा, ते शारीरिक आकर्षण नव्हते, अशा आशयाचे विधान बापट यांनी केले होते. यानंतर बापट यांना टीकेचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात बॅनर लावून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. ‘सैराट बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवा आहे, त्वरित संपर्क साधा, गिरीश बापट यांचे निवासस्थान’ असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5441-marathi-film-ipitar-s-newton-einstein-and-edison", "date_download": "2018-10-15T22:42:57Z", "digest": "sha1:7PBELAP33G7FT5YD42ZWFF42KC2VN6AV", "length": 8706, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\nPrevious Article प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\nNext Article \"वाघेऱ्या\" मध्ये 'किशोर कदम' दिसणार विनोदी भूमिकेत\nआइझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्सटाइन, आणि थॉमस एल्वा एडिसन हे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले. ह्या शास्त्रज्ञांना आपल्या नव्या पोस्टर द्वारे 'इपितर' सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्रिब्यूट दिलेला आहे.\n'इपितर' चित्रपटाचे रोमँटिक गीत \"मौनास लाभले अर्थ नवे\"\n'इपितर' चित्रपट १३ जुलैला सिनेमागृहात झळकणार\n‘इपितर’ चित्रपटाच्या गाण्यांना मिळतोय भरघोस प्रतिसाद\nपोस्टरविषयी सांगताना दिग्दर्शक दत्ता तारडे म्हणतात, \"आपण वेडेपिर असल्याशिवाय नवे शोध लागत नाहीत, हे ह्या शास्त्रज्ञांनी सिध्द केलं आहे. तसेच इपितर सिनेमातले हे तीन नायक आहेत. ह्या तीन नायकांचं 'वेड' आणि त्यांचा इरसालपणाचं संपूर्ण सिनेमा घडवतो.\"\nलेखक-निर्माते किरण बेरड सांगतात, \"आमच्या सिनेमाची टँगलाइनच आहे, 'लईच येडे भो'... ह्या थोर शास्त्रज्ञांसारखेच ह्या तीन नायकांमध्ये असलेली ध्येयाने झपाटण्याची वृत्ती एकिकडे तुम्हांला सामाजिक संदेश देईल. तर त्यांच्या ह्या वृत्तीमूळे जी विनोदनिर्मिती सिनेमात होते. त्यामूळे तुमचे मनोरंजन होईल.\"\nडॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर सिनेमाची निर्मिती नितिन कल्हापूरे आणि किरण बेरड ह्यांनी केली आहे. दत्ता तारडे दिग्दर्शित ह्या विनोदी सिनेमात भारत गणेशपुरे, मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, जयेश चव्हाण, विजय गीते, गणेश खाडे, निकिता सुखदेव, वृंदा बाळ ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.\nइपितर चित्रपट ८ जून २०१८ ला रिलीज होणार आहे.\nPrevious Article प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\nNext Article \"वाघेऱ्या\" मध्ये 'किशोर कदम' दिसणार विनोदी भूमिकेत\n‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs/5369-marathi-film-redu-s-song-karkarta-kawlo", "date_download": "2018-10-15T22:16:15Z", "digest": "sha1:4QZXLMDJLF2OXSDIRTD2V4XFRGHU6YQW", "length": 10250, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\nPrevious Article मालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\nNext Article ‘वायू’ म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....\nलँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' या सिनेमातील, 'करकरता कावळो' हे गाणे टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात आले. या गाण्याचे लेखन आणि संगीत राज्य पुरस्कारप्राप्त विजेते विजय नारायण गवंडे यांचे असल्यामुळे, हे गाणे रसिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे. तसेच, अमिता घुगरी आणि प्रवीण कुंवर या स्थानिक कलाकारांकडून हे गाणे गाऊन घेतले असल्यामुळे, या गाण्यात 'कोकणचो धम्माल' सिनेप्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.\n“देवाक् काळजी रे...” राज्य पुरस्कार विजेते संगीतकार 'विजय नारायण गवंडे' यांचा संगीतमय प्रवास...\nमालवणी भाषेचा गोडवा व ७० च्या दशकातला काळ अनुभवा ‘रेडू’ चित्रपटात\nकोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला 'रेडू' नक्कीच आवडेल - दिग्दर्शक सागर वंजारी\nमालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\nराज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये 'रेडू' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबरच एकूण ७ पुरस्कार\nग्रामीण जीवनातील हलकेफुलके विनोद मांडणा-या या सिनेमात मराठी-मालवणी भाषेचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. त्यामुळे निसर्गाने नटलेल्या कोकणी संस्कृतीशी जवळीक साधण्याची नामी संधी 'रेडू'च्या निमित्ताने शहरी प्रेक्षकांना मिळणार आहे. शशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात रेडियोची गमतीदार गोष्ट सांगण्यात आली आहे. 'करकरता कावळो' या गाण्यामध्ये देखील ही मज्जा दिसत असून, सामान्य माणसाच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण या गाण्यात टिपले आहे.\nसर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित 'रेडू' या सिनेमाला नुकत्याच झालेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात आणि दिल्लीतल्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होत असलेला हा 'रेडू' चांगलाच आवाज करणार, यात शंका नाही.\nPrevious Article मालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\nNext Article ‘वायू’ म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....\n'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/node/145", "date_download": "2018-10-15T21:22:40Z", "digest": "sha1:5ATOS72SIUZBSPJQL3STEBCMBFVTUQCQ", "length": 7340, "nlines": 101, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "स्वतंत्र भारत पक्षाची लोकसभा निवडणूक २०१४ साठी भूमिका | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nस्वतंत्र भारत पक्षाची लोकसभा निवडणूक २०१४ साठी भूमिका\nशरद जोशी यांनी शुक्र, 31/01/2014 - 23:20 ह्यावेळी प्रकाशित केले.\nस्वतंत्र भारत पक्षाची लोकसभा निवडणूक २०१४ साठी भूमिका\nस्वतंत्र भारत पक्ष हा देशातील एकमेव स्वतंत्रतावादी पक्ष आहे. या पक्षाने तयार केलेला जाहीरनामा देशातील सर्व प्रश्नांचा विस्तृतपणे विवेचक उहापोह करणारा आहे एवढेच नव्हे तर त्याचे अंतरंग सुसंगतीने परिपूर्ण आहे. मात्र, आजघडीला आपल्याला असे दिसते आहे की देशातील कोणताच पक्ष, स्वतंत्र भारत पक्ष या जाहीरनाम्याच्या माध्यमाने देशापुढे ज्या प्रकारची स्वतंत्रतावादी कार्यक्रमपत्रिका ठेवतो आहे त्याचा पाठपुरावा करण्याच्या भूमिकेत नाही आणि बहुसंख्य जनताही स्वतंत्र भारत पक्षाच्या दृष्टीचा स्वीकार करण्याइतपत तयार नाही. उलट, सर्वच पक्षांची पावले सरकारी खजिन्याची लूट करून गरीब, भुकेले व अल्पसंख्याकांना उपकृत करून तसेच ग्रामीण समाजातून परागंदा होऊन शहरांच्या सीमेवर लटकलेल्या अर्धनागरी वर्गांच्या ('Rurban classes') गरजा भागवून त्या सर्वांची मर्जी संपादन करण्याच्या दिशेने अहमहमिकेने पडत आहेत.\nया परिस्थितीत स्वतंत्र भारत पक्ष २०१४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकांपासून दूर रहाण्याचा निर्णय घेत आहे. मात्र, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, त्यांची इच्छा असल्यास, त्यांच्या पसंतीच्या पक्षाच्या आधाराने निवडणूक लढविण्यास आणि अश्या तर्‍हेने निवडणूक लढविणार्‍या कार्यकर्त्यास शक्य होईल त्या मार्गांनी मदत करण्यास मुक्त असतील.\nअसे असले तरी, स्वतंत्र भारत पक्ष स्वतंत्रतावाद्याच्या 'लिबरल अलायन्स'चा सदस्य म्हणून सक्रिय राहील आणि देशाला स्वतंत्रतावादी कार्यक्रमपत्रिका स्वीकारणे अपरिहार्य आहे हे देशाने लवकरात लवकर स्वीकारावे यासाठी शर्थीने प्रयत्न करीत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/zilla-parishad-panchyat-committee-election-26959", "date_download": "2018-10-15T22:24:41Z", "digest": "sha1:3QURBNKXUG3MYNYC7UBHDYGAUVW56ZO5", "length": 16018, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "zilla parishad & panchyat committee election आघाडी नाही; नेत्यांचा सवतासुभा! | eSakal", "raw_content": "\nआघाडी नाही; नेत्यांचा सवतासुभा\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nविधानसभेची समीकरणे नगरपालिका निवडणुकीत विस्कटल्याचा परिणाम\nकऱ्हाड - विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या बेरजेच्या राजकारणातून जुळून आलेली राजकीय समीकरणे मध्यंतरी झालेल्या पालिका निवडणुकीत विस्कटली. त्याचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून येतोय. पालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या नेत्यांची मने आता येणाऱ्या निवडणुकीत जुळून येण्याची शक्‍यता मावळली असल्याने त्यांनी सवतासुभा केला आहे. त्यांच्यात पडलेल्या फुटीचा गावोगावच्या गटांवरही परिणाम दिसून येत आहे.\nविधानसभेची समीकरणे नगरपालिका निवडणुकीत विस्कटल्याचा परिणाम\nकऱ्हाड - विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या बेरजेच्या राजकारणातून जुळून आलेली राजकीय समीकरणे मध्यंतरी झालेल्या पालिका निवडणुकीत विस्कटली. त्याचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून येतोय. पालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या नेत्यांची मने आता येणाऱ्या निवडणुकीत जुळून येण्याची शक्‍यता मावळली असल्याने त्यांनी सवतासुभा केला आहे. त्यांच्यात पडलेल्या फुटीचा गावोगावच्या गटांवरही परिणाम दिसून येत आहे.\nवेगवेगळ्या निवडणुकीत प्रत्येक वेळी तालुक्‍यातील राजकारण बदलत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक निवडणुकीला संदर्भ वेगळे असल्याने त्यामध्ये बदल दिसत आहेत. मध्यंतरी झालेल्या पालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. तत्पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार बाळासाहेब पाटील यांचे गट एकत्र आले होते. त्यामुळे अनेक गावांतील त्यांच्या विचारांचे कार्यकर्तेही एकत्र आले. दोन्ही गटांची ताकद वाढली होती. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून काही गावांत सत्ताही स्थापन केली. मात्र, पालिकेच्या निवडणुकीत श्री. चव्हाण यांनी जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून, तर आमदार पाटील यांनी लोकशाही आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. त्यामुळे विधानसभेसाठी बेरजेच्या राजकारणातून जुळून आलेली राजकीय समीकरणे विस्कटली. नेत्यांचीही मने दुरावली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत ही समीकरणे पुन्हा जुळून येतील, असे सध्या तरी चित्र नाही. नेत्यांमधील बिघडलेल्या संबंधांचा त्यांच्या गावोगावच्या गटांवरही परिणाम दिसून येत आहे.\nदोन्ही गटांची ताकद विभागली जाणार आहे. सध्या दोन्ही गटांतील इच्छुकांनी स्वतंत्ररित्या तयारी करून निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. दोन्ही नेत्यांची आघाडी होणार नाही, हे गृहित धरूनच संबंधित इच्छुकांनी प्रचार सुरू केला आहे. हे चित्र असेच राहिले तर जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.\nकृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि डॉ. सुरेश भोसले व भाजपचे चिटणीस अतुल भोसले यांचे गट एकत्र आले. त्यानंतर कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूकही दोन्ही गटांनी एकत्रित लढवली. तेथेही त्यांचा विजय झाला. त्यानंतर त्यांनी पालिका निवडणुकीत एकमेकांना साथ केली. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही गट एकत्र राहतील, अशी चिन्हे आहेत. मात्र, भाजपने स्बळाचा नारा दिल्याने दोन्ही गटांची अडचण झाली आहे.\nसंमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चुकीची- लक्ष्मीकांत देशमुख\nपुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार...\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nअवैध फलकबाजीवर कारवाईची तरतूद नाही\nमुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/friendship-day-marathi/friendship-day-108080100027_4.html", "date_download": "2018-10-15T22:21:18Z", "digest": "sha1:C7CMHPFBLTTLWQWXNEQGTD7TTYDMUVLD", "length": 9114, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Friendship Day SMS In Marathi, Friendship Day Message Marathi | मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात\nमैत्रीची साथ, मैत्रीचाच हात\nमैत्रीच्या मंदिरात, मैचीचीच वात\nमैत्रीच्या घरात मैत्रीची बात\nआणि मैत्रीची जात मैत्रीच्याच आत.\nमैत्री केवळ एका दिवसापूरती मर्यादित न ठेवता युगांतरापर्यंत असीम, अमर्यादित ठेवून तिच्यात ओतप्रोत प्रेमभावना सतत जागृत ठेवूया. आजचा मैत्री दिन ही शपथ घेऊनच साजरा करूया. काय\nशेकडो वर्षांपासून एका खांबाच्या टेकूवर उभे आहे हे मंदिर\nआरक्षण मागणी योग्य, मुख्यमंत्री यांना मंदिरात नजाऊ देणे कोणता संदेश गेला - व्यंकय्या नायडू\nतिरुपती मंदिर सहा दिवसासाठी बंद\nमैत्रीचा सुंदर कोमल गजरा\nपंढरपूर : येत्या १५ जुलैपासून विठ्ठल मंदिर २४ तास खुले\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nसर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर ...\nएक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाईकरून आणि स्वतः चांगले जीवन ...\nकाही उपयोगाच्या आरोग्य टिप्स\nआवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात. दहा ग्रॅम सुंठ घेऊन कांजीसोबत ...\nहाडांच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर ग्रीन टी प्या\nखरंतर ग्रीन टी पिण्याचे अनेक ङ्खायदे आहेत. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, ग्रीन टी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/martyr-kaustubh-rane-funeral-136803", "date_download": "2018-10-15T21:43:42Z", "digest": "sha1:SJSZXFE67RLYVPBO5H7OV72JUF4GJHX5", "length": 13518, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Martyr Kaustubh Rane Funeral हुतात्मा राणे यांना साश्रू नयनांनी निरोप | eSakal", "raw_content": "\nहुतात्मा राणे यांना साश्रू नयनांनी निरोप\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nमुंबई - काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (29) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मीरा रोडच्या वैकुंठपार्क स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.\nमुंबई - काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (29) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मीरा रोडच्या वैकुंठपार्क स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.\n\"धीरल सागर' इमारतीबाहेर हुतात्मा राणे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच रांग लागली होती. सकाळी पावणेदहाच्या सुमारास लष्कराच्या सजवलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा निघाली.\nअंत्ययात्रा मार्गस्थ होत असताना चौकाचौकांत नागरिक सहभागी होत होते. शीतल नगर परिसरात पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मीरा रोड स्थानक परिसरापर्यंतचा संपूर्ण रस्ता फुलांच्या पाकळ्यांनी सजवला होता. अंत्ययात्रा मार्गस्थ होत असलेले दोन्ही बाजूंकडील रस्ते वाहनांसाठी बंद होते. दुकानदार दुकाने बंद करून अंत्ययात्रेत सहभागी झाले.\nमूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीचे राणे कुटुंब 30 वर्षांपासून मीरा रोड परिसरात राहत आहे. कौस्तुभ यांच्या मागे आई, वडील, पत्नी, बहीण, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. गढवाल रायफल्स युनिटचे दक्षिण-पश्‍चिम कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल चेरीश माथसन यांच्या नेतृत्वाखाली राणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक नवीन बजाज, ठाणे ग्रामीण पोलिस आणि लष्कराच्या तिन्ही दलांच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली.\nमेजर कौस्तुभ राणे यांना एक लहान सख्खी बहीण व चार चुलत बहिणी आहेत. ते लष्करात गेल्यापासून बहिणी टपालाने राखी पाठवत. काही दिवसांवर आलेल्या राखीपौर्णिमेसाठी आपल्या लाडक्‍या भावाला आता राखी पाठविता येणार नसल्यामुळे त्यांनी कौस्तुभला आवडत असलेले कॅडबरी चॉकलेट व राखीची भेट देत अखेरचा निरोप दिला. ते पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले.\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\nबाळ जन्मले गं सये\nबाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%B0", "date_download": "2018-10-15T20:58:14Z", "digest": "sha1:6H222REPZMLZ7FK4V3P2AGU6N7JBVLP2", "length": 8303, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात नायजरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nऑलिंपिक खेळात नायजरला जोडलेली पाने\n← ऑलिंपिक खेळात नायजर\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ऑलिंपिक खेळात नायजर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनायजर ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९६४ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९६८ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९७२ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९७६ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९८० उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९८४ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९८८ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९९२ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n१९९६ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n२००० उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ उन्हाळी ऑलिंपिक ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक पदकांची संख्या ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात अमेरिका ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळ बॉक्सिंग ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात सोव्हियेत संघ ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात इटली ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात जर्मनी ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात युनायटेड किंग्डम ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात हंगेरी ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात भारत ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ऑलिंपिक खेळात सहभागी देश ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात दक्षिण आफ्रिका ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात चिली ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात मिश्र संघ ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात रशिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात बेल्जियम ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात पश्चिम जर्मनी ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात कॅनडा ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात चीन ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात स्वित्झर्लंड ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात स्पेन ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात जपान ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात आर्जेन्टीना ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात नेदरलँड्स ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात ऑस्ट्रिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात डेन्मार्क ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात क्रो‌एशिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात एकत्रित संघ ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात बल्गेरिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात बोहेमिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात क्युबा ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात चिनी ताइपेइ ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात दक्षिण कोरिया ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात न्यू झीलंड ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात पोर्टो रिको ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात व्हेनेझुएला ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात फिनलंड ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक खेळात युक्रेन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/40100", "date_download": "2018-10-15T22:07:26Z", "digest": "sha1:ATX3IQUXOQ6V7XDJQLDSUTPQKD6JVY2D", "length": 11127, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जंजीरा किल्ला | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जंजीरा किल्ला\nजंजीरा किल्ल्यावर भटकंती करताना काढलेले प्रकाशचित्रे संध्याकाळची वेळ असल्यामुळे फारच अल्हाददायक वाटत होतं तिथे...\nमुक्काम केला होतात का\nमुक्काम केला होतात का\nनाही, मुक्काम नाही.. संध्याकाळी ७:३० पर्यंत होतो तिथे..\nहम्म... तिसरा फोटो फार\nहम्म... तिसरा फोटो फार आवडला..\nपण किल्ल्याचे फोटो नाहीत\nपण किल्ल्याचे फोटो नाहीत\nपण किल्ल्याचे फोटो नाहीत >>\n किल्याचे पण होते पण ते तितके चांगले आले नाहीत म्हणुन नाही टाकले...\nफोटो छान पण किल्ला कुठाय \nफोटो छान पण किल्ला कुठाय \nते जाउ दे. पाटील खानावळीत\nते जाउ दे. पाटील खानावळीत गेला व्हतात की नाही ते सांगा...\nफोटो छान पण किल्ला कुठाय \nफोटो छान पण किल्ला कुठाय \nदुसर्‍या फोटुत दिसतोय नव्हं का त्योच तो\nधन्स विशाल... ते जाउ दे.\nते जाउ दे. पाटील खानावळीत गेला व्हतात की नाही ते सांगा>>\nनाही बुवा.. पुढे कधी परत गेलो की नक्कि जाइल\nअरारा.. मुरुड म्हणजे पाटील\nअरारा.. मुरुड म्हणजे पाटील खानावळ हवीच की. पुढच्यावेळी नक्की जा.\nमुरुड म्हणजे पाटील खानावळ\nमुरुड म्हणजे पाटील खानावळ हवीच की. >>\nपण तिथे मासे मिळतात ना\nअर्थात.. मासे आणि चिकन साठी\nअर्थात.. मासे आणि चिकन साठी फेमस. पण तिथे चांगले शाकाहारी देखील मिळते.\nजंजिरा किल्ल्यावरचे गाईड मोठ्या अभिमानाने सांगतात की 'हा किल्ला जिंकनं शिवाजीला कधीच जमलं नाही'. महाराजांबद्दल एवढा राग यांच्या मनात का हे मात्र कळलं नाही.\nजंजिरा किल्ल्यावरचे गाईड मोठ्या अभिमानाने सांगतात की 'हा किल्ला जिंकनं शिवाजीला कधीच जमलं नाही'. महाराजांबद्दल एवढा राग यांच्या मनात का हे मात्र कळलं नाही>>>कारण बहुतेक सगळे गाइड मुस्लीम आहेत.. आणि नावाडी पण..\nसांगू दे की. त्यात काये.\nसांगू दे की. त्यात काये. तेवढीच एक कमाई आहे त्यांची तिथे.\n>> दुसर्‍या फोटुत दिसतोय\n>> दुसर्‍या फोटुत दिसतोय नव्हं का त्योच तो\nतो जंजिरा आहे की पद्मदुर्ग\nतो जंजिरा आहे की पद्मदुर्ग\nतो जंजिरा आहे की पद्मदुर्ग>> जंजिराच आहे तो...\nसांगू दे की. त्यात काये. तेवढीच एक कमाई आहे त्यांची तिथे.>> आपण चालवुन घेतो म्हणुनच ते चालु आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2018-10-15T21:42:35Z", "digest": "sha1:7U6RMO43DZ7S5NZNXTRCFVMM73EGP2AI", "length": 8139, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेक्‍सिकोतील दाम्पत्याकडून दहा महिलांची हत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमेक्‍सिकोतील दाम्पत्याकडून दहा महिलांची हत्या\nमेक्‍सिको: मेक्‍सिकोतील एका दाम्पत्याला दहा महिलांच्या हत्येच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. यातील एका मृत महिलेच्या मुलाला त्यांनी विकल्याचा गुन्हाही त्यांच्या विरोधात लावण्यात आला आहे. त्यांच्या अटकेनंतर मेक्‍सिकोमधील महिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या हत्या प्रकरणाचा छडा लागला आहे.\nपोलिसांना या दाम्पत्यावर पहिल्यापासूनच संशय होता. त्यांनी त्यांच्या घरावर सातत्याने पाळत ठेवली होती. गुरूवारी एका लहान बाळाला घरातून ते बाहेर घेऊन जात असताना त्यांना अटक करण्यात आली हे. हे बाळ ज्या महिलेचे होते त्या महिलेचीही त्यांनी हत्या केल्याची बाब उघड झाली आहे. त्यांनी ठार केलेल्या महिलांच्या शरीराचे तुकडेतुकडे करून ते जवळच्याच मोकळ्या प्लॉट मध्ये टाकून दिलेले आढळून आले आहेत.\nया दाम्पत्याने आपण दहा महिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तथापी त्यांच्याकडून आणखीही काही महिलांची हत्या झाली असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यांनी या महिलांचे मृतदेह जिथे टाकून दिले आहेत त्या ठिकाणांचा कसून शोध घेतला जात आहे. मेक्‍सिको मध्ये मानवी तस्करीचे प्रमाण अलिकडच्या काळात खूप वाढले आहे. एका स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार तेथे रोज किमान चार लहाने बेपत्ता होत आहेत. त्यातच आता महिलांचेही अपहरण करून त्यांची तस्करी केली जात असावी असा पोलिसांचा कयास होता पण तशातच हे खूनी दाम्पत्य सापडल्याने या साऱ्या प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल असे सांगण्यात येते\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेल्वेच्या हद्दीत होर्डिंग असेल, तर परवानगी कशाला\nNext articleतीन हजारांची लाच घेताना एकाला पकडले\nफेसबूक आणि जिमेलच्या पासवर्डची केवळ 200 रुपयांत विक्री\nइंडोनेशियात भूकंपामुळे 98 नागरिकांचा मृत्यू\nइम्रान खान यांच्या शपथविधीचे आमिर खानला निमंत्रण\nसौदी अरबचा कतारला लष्करी कारवाईचा इशारा\nअमेरिकन नागरिकांनी लिहावे सरकारला पत्र : तालिबान\nकाश्‍मीर प्रश्‍न सोडवण्यास राजीव आणि बेनझीर यांच्यामध्ये सामंजस्य होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/rural-area-transaction-stop-16029", "date_download": "2018-10-15T22:05:15Z", "digest": "sha1:SWECYD36PL6GJZPWALADPNHQBXOEBPOU", "length": 16556, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "rural area transaction stop ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प | eSakal", "raw_content": "\nग्रामीण भागातील व्यवहार ठप्प\nगुरुवार, 10 नोव्हेंबर 2016\nपुणे - भ्रष्टाचार, खोट्या नोटा, दहशदवाद, हवालाकांडातून देशाला सावरण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या नोटा केंद्र सरकारने मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीपासून चलनातून बाद केल्याच्या निर्णयाचे स्वागत कृषीसह संलग्न क्षेत्रातूनही करण्यात आले; मात्र बहुतांश ग्रामीण भागातील व्यवहार बुधवारी (ता. ९) पूर्णत: ठप्प झाले. जे काही व्यवहार झाले, त्या ठिकाणी गोंधळाची, तणावाची आणि काही ठिकाणी सामोपचाराची स्थिती दिसून आली. विशेषत: सध्या खरीप शेतमालामुळे गजबजलेल्या बाजार समित्यांत शेतकऱ्यांची आणि ग्राहकांअभावी किरकोळ व्यापाऱ्यांची चांगलीच गोची झाली. याशिवाय पीकविमा भरण्याची आज (ता.\nपुणे - भ्रष्टाचार, खोट्या नोटा, दहशदवाद, हवालाकांडातून देशाला सावरण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या नोटा केंद्र सरकारने मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीपासून चलनातून बाद केल्याच्या निर्णयाचे स्वागत कृषीसह संलग्न क्षेत्रातूनही करण्यात आले; मात्र बहुतांश ग्रामीण भागातील व्यवहार बुधवारी (ता. ९) पूर्णत: ठप्प झाले. जे काही व्यवहार झाले, त्या ठिकाणी गोंधळाची, तणावाची आणि काही ठिकाणी सामोपचाराची स्थिती दिसून आली. विशेषत: सध्या खरीप शेतमालामुळे गजबजलेल्या बाजार समित्यांत शेतकऱ्यांची आणि ग्राहकांअभावी किरकोळ व्यापाऱ्यांची चांगलीच गोची झाली. याशिवाय पीकविमा भरण्याची आज (ता. १०) शेवटची मुदत असल्याने शेतकऱ्यांना विमा योजनेपासून मुकावे लागण्याचे चित्र दिसते आहे.\nअनेक बाजार समित्यांत व्यवहार झाले नाहीत\nपीक विम्याची आज शेवटची तारीख; पण पैसे नाहीत\nबॅंका, पोस्ट बंद असल्याने अडचणीत मोठी वाढ\n‘विश्‍वासा’वर अनेक ठिकाणी व्यवहार करण्यात आले\nपेट्रोल, डिझेलपंपांवर काही काळ तणावस्थिती\nसुटे पैसे नसल्याने ग्रामीण महाराष्ट्रात गोंधळाची स्थिती\nबॅंक; सोसायट्या कामकाज थंडावले\nबुधवारचे कोणतेही व्यवहार बॅंकांच्या मार्फत झाले नाहीत\nबॅंक कर्मचारी अंतर्गत कामात व्यस्त, यामुळे समाधानकारक माहिती नाही\nदोन-तीन दिवस तरी शेतकऱ्यांनी कोणतेच व्यवहार करू नयेत, असे अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन\nविविध सेवा सोसायट्यांचे कामकाजही थंडावले\nशेतीविषयक किटकनाशके, खते उधारीवर..\nशहरी तसेच ग्रामीण भागातील किटकनाशके खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावले.\nशहरी भागातील काही दुकानांतून पाचशे-हजार रुपयांच्या नोटांचा स्वीकार\nग्रामीण भागात मात्र अडचणी, अनेक ठिकाणी उधारीवर किटकनाशके खरेदी\nकाही किटकनाशके विक्रेत्यांची दहा तारखेपर्यंत पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारण्याची तयारी.\nयंत्रे खरेदी-विक्री, जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार थंडावले. अनेक खरेदीदारांकडून दोन-तीन दिवस थांबण्याची सूचना धनादेशाची रिस्क घेण्यास दुकानदारांचा नकार\nया निर्णयाची माहिती कळाल्यानंतर मी माझे सगळे आर्थिक व्यवहार दोन-तीन दिवस तरी पुढे ढकलले आहेत. भाजीपाल्याची किरकोळ विक्री करण्यासाठी बाजारात जात आहे; पण ग्राहकांना पाचशे रुपयांच्या नोटा देणार नसाल, तरच भाज्यांची खरेदी करा, असे दोन-तीन दिवस तरी सांगावे लागणार आहे.\n- विश्‍वास कोळी, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर\nविहिरीवरील पंप बंद पडला आहे. दुरुस्तीसाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे वाहनातून सोयाबीन विक्रीस आणले परंतु व्यापारी तीन दिवसानी पैसे देणार आहेत. पंप दुरुस्ती रखडली. पेरणीसाठी रान ओलावण्याचे कामदेखील लांबवावे लागले. वाहनाचे भाडे देण्यास पैसे नाहीत.\n- माणिक घुले, पान्हेरा (ता. परभणी)\nनिर्णय स्वागतार्ह आहेच. सरकार पुन्हा नव्याने पाचशे, हजाराच्या नोटा बाजारात आणणार असल्याने त्यावर मार्ग निघेल. रोज बाजारात माल नेणाऱ्या व त्यावर प्रपंच चालविणाऱ्या शेतकऱ्यांना काही दिवस तरी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.\n- राजाराम सांगळे, संचालक- अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2017/today-celebration-of-ganeshotsav-268061.html", "date_download": "2018-10-15T21:08:27Z", "digest": "sha1:ODW3K5DH3A3FSOROSTIM2QKCI77NDPVK", "length": 17955, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#बाप्पामोरयारे, घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पांचं वाजतगाजत स्वागत", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n#बाप्पामोरयारे, घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पांचं वाजतगाजत स्वागत\nआजपासून पुढील 12 दिवस आपला लाडक्या बाप्पा आपल्यासोबत राहणाराय.\n25 आॅगस्ट : गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया.. म्हणत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळणं करत लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पा घरी आणण्यासाठी भक्तांनी बाजारात गर्दी केलीय. तर गणेश मंडळाचे मोठे गणपती रस्त्यावरून वाजत गाजत मंडळाच्या दिशेनं निघाले आहे. विशेष म्हणजे आजपासून पुढील 12 दिवस आपला लाडक्या बाप्पा आपल्यासोबत राहणार आहे.\nघरोघरी बसणाऱ्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झाली. गणेशमूर्तींसोबतच बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झालीये. फुलबाजारातही गर्दी झालीये. तसंच गणपतीबाप्पाचे आवडते खास मोदक घेण्यासाठी मिठाईच्या दुकानात भक्तांनी गर्दी केलीय. संपूर्ण महाराष्ट्र आज गणेशमय झालाय.मुंबई,पुणे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या मंडळांच्या गणपतींचं पूजन सुरू झालंय. अनेक सेलिब्रिटीज गणेस दर्शनासाठी उपस्थित आहेत.\nपुण्यात मानाच्या गणपतींचं आगमन\nमहाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुण्यात आज गणरायाचं मोठ्या दिमखात आगमन होत आहे. यानिमित्ताने पुण्यात मांगल्य आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. पुण्यातील 5 मानाच्या गणपतींची दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा वगळता सर्व चार आणि अखिल मंडई गणेश मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांच्या गणपतींचीही प्राणप्रतिष्ठा दुपारपर्यंत होणार आहे. तत्पूर्वी सर्वच मंडळ श्रींची मिरवणूक काढणार आहेत. या मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्यासह विविध पथके सहभागी होणार आहेत.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं लोभस रुप यंदा आणखी झळाळून आलंय. कारण यंदा बाप्पाला 40 किलो सोन्याचे नवे दागिने चढवण्यात आले आहेत. दगडूशेठ गणपती करिता खास पीएनजी ज्वेलेर्समध्ये ४० किलो सोन्याचे आणि रत्नांचे दागिने तयार केलेय. दगडूशेठ गणपतीच्या दानपेटीमध्ये जमा झालेल्या सोन्यातून ही आभूषणं बनविण्यात आली आहे. मुकूट, प्रभावळ, शुंडाभुषण, अंगरखा, उपरणे, पितांबर आणि कान अशी विविध आभूषणे घडवण्यात आली आहेत. या दागिन्यांवर माणिक, हिरे आणि पांचू अशी रत्न चढविण्यात आली आहेत. तब्बल 60 करागिरांनी पाच महिने अहोरात्र कठोर परिश्रम करून ही आभूषणं साकारली आहेत.\nसंपूर्ण कोकणातही गणेशोत्सवाचा उत्साह संचारलाय. अस्सल पारंपरिक आणि घरगुती गणेशोत्सवाचं विशेष महत्त्व असणाऱ्या सिंधुदुर्गातले गणेशभक्त नव्या शेता-भातातून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जातायत. प्रथेप्रमाणे गणरायाची दृष्ट काढून त्याला स्थानापन्न करत आहे. गणपतीच्या सजावटीसाठी लावली जाणारी माटवीही पारंपरिक पद्धतीनेच नव्याने रुजुन आलेल्या पाना फुलांनी सजवली जातेय. महागाईची झळ बसत असली तरीही कोकणात यंदा लाखोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झालेत. आजपासून गौरी गणपतीच्या विसर्जनापर्यंत पुढचे पाच दिवस भजनं आणि लोककलांनी कोकणातला हा गणेशोत्सव बहरून जाणार आहे.\nलालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रिघ\nमुंबईतल्या उत्सवांचं माहेरघर म्हणजे लालबाग-परळ. याच लालबाग-परळ मधील गणेशोत्सव पहाण्यासाठी जगभरातील गणेशभक्तं दरवर्षी येत असतात. इथल्या उत्सवाची शान आहे तो म्हणजे लालबागचा राजा. यंदा कासवावर स्वार होऊन लालबागचा राजा आलाय. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असेलेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी पहाटेपासूनच भक्तांची रिघ लागली आहे. या मंडळाचं 83 वं वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठीच्या तीन रांगा, आणि नवसाची एक रांग आहे.अख्खं वातावरणच बाप्पामय झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/1508?page=1", "date_download": "2018-10-15T21:42:27Z", "digest": "sha1:IRP7WA3Y2RRZV3OP54W3OYJAJZ32PWVR", "length": 25742, "nlines": 255, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे? | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मदतपुस्तिका /लेखनासंबंधी प्रश्न /मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे\nमायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे\nमायबोलीवर लेखन करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांशी संबंधीत अनेक ग्रूप आहेत. या ग्रूपमध्ये, तुमचे लेखन तुम्ही स्वत:च प्रकाशीत करू शकता. मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.\n१. मायबोलीवरच्या ग्रूपमधून योग्य तो ग्रूप निवडा.\n२. तुम्ही त्या ग्रूपचे सभासद नसाल तर सभासद व्हा. सभासद झाल्यावरच ग्रूपमधे लेखन करण्याची सुविधा तुम्हाला दिसायला लागेल.\n३. ग्रूपच्या मेनू मधून योग्य तो पर्याय निवडून लेखन करा. ते साठवल्या वर (सेव्ह केल्यावर) लगेच प्रकाशीत होईल.\nमायबोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर सदस्य नामाखाली 'नवीन लेखन करा' असा पर्याय दिसेल.\nत्यावर टिचकी मारली असता नवीन लेखनाचे पान येईल\nयातील योग्य तो पर्याय निवडा आणि त्यावर टिचकी मारा. आता तुम्ही त्या ग्रुपच्या पानावर जाल.\nतुम्ही ग्रूपचे सभासद नसाल तर आधी सभासद व्हा. सभासद झाल्यावर तुम्हाला लेखनाचे पर्याय दिसू लागतील.\nयेथे नवीन लेखनाचा धागा हा पर्याय निवडून त्यावर टिचकी मारा की नवीन लेखनाचे पान समोर येईल.\nनवीन लेखनाचा धागा, गप्पांचे पान, कार्यक्रम, पाककृती या पर्यायांविषयी अधिक माहिती मदतपुस्तिकेतल्या या धाग्यावर उपलब्ध आहे.\nतुमच्या लेखनाला योग्य ते शीर्षक दिल्यावर \"गुलमोहर\"च्या पर्यायांमधून आपल्या लेखनाला पूरक व योग्य तो साहित्यप्रकार निवडा. (उदा. कथा, कविता, मराठी गझल इत्यादी).\nहितगुज विभागात विविध ग्रुपमध्ये त्या त्या विषयानुसार लेखन करता येते.\nरंगीबेरंगी ह्या विभागात लिहीण्यासाठी तेथील सभासदत्व विकत घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मदतपुस्तिकेतला हा धागा बघा.\nकृपया लक्षात ठेवा: मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.\n‹ प्रतिसादापुढे \"संपादन\" का दिसते up मायबोलीवरचे साहित्य इतरत्र प्रकाशित करता येईल का up मायबोलीवरचे साहित्य इतरत्र प्रकाशित करता येईल का\n बाकी काही नाही. दिवसाला आय डी घेणार्‍यांना मी विचारलेच नसते. हा हा हा हा\nमदत समिती, माझा पण धार्मिक\nमदत समिती, माझा पण धार्मिक मधे चालू करायचा विचार होता, पण पुढे त्या विषयाला अनेक उपविषय चालू करायचे असल्याने कदाचित समाज किंवा सामाजिक सारख्या ग्रूपमधे योग्य राहील असे वाटले.\nअसो, सद्ध्या धार्मिक कार्य करू.\nरंगीबेरंगी वर अप्रकाशित ठेवलेले किंवा कुठलेही लिखाण \"डिलीट\" कसे करता येईल\nयोग सध्या लेखन डीलीट करण्याची\nसध्या लेखन डीलीट करण्याची सुविधा बंद केलेली आहे. तुम्ही प्रशासकांना सांगू शकता लेखन काढून टाकायला.\nमी मायबोलि वर नविन सभास्द\nमी मायबोलि वर नविन सभास्द झाले आहे. पुजेत वाप्र्र्ल्या जान्यार्रा पत्ररि व पूज्अनिय व्रुक्शान सम्ब्धधि माहिति देउ इछिते . ह्या लेखान चे scanned copies माझ्याक्ड॓ आहे, ती माहीति एथे देन्याचि procedure कळ्वावे.\nवरती दाखवलेल्या चित्रात [लाल, निळा, भगवा आणि हिरवा असे] ४ रंगीबेरंगी चौकोन आहेत. त्या चौकोनात ज्या गोष्टी आहेत त्यांची माहिती खालीलप्रमाणे\nलाल चौकोन : यामध्ये धाग्याला प्रतिसाद देण्याकरिता 'मजकूर' लिहायचा असतो.\nनिळा चौकोन : प्रतिसाद देण्याकरिता लिहीलेला मजकूर सुशोभित /सुवाच्य करण्यासाठी जी साधने उपलब्ध आहेत ती साधने येथे दर्शविली आहेत.\nभगवा चौकोनः निळ्या चौकोनाने दर्शविलेल्या प्रत्येक बटणाचे कार्य या बाबतची मदत किंवा देवनागरी लिहीण्याचा तक्ता दर्शविण्यासाठी हे बटण आहे.\nहिरवा चौकोनः स्मितचित्रे कशी द्यावीत हे दाखवणारी लिंक दर्शविली आहे.\nप्रतिसादाचा मजकूर लाल चौकोनाने दर्शविलेल्या जागेत भरून त्याखालील जागेत असलेले save बटण दाबले असता, तुमचा प्रतिसाद धाग्यावरती नोंदविला जातो. मजकूर न भरता save बटण दाबल्यास अशाप्रकारे संदेश येतो.\nतुम्हाला येणारा संदेश हा, प्रतिसादाचा मजकूर न लिहीता save बटण दाबल्याने येत असावा असा माझा अंदाज आहे. कृपया वरील चूकदर्शकसंदेश येण्यापूर्वी आपण काय क्लिकक्लिकाट केला होता ते कळवल्यास मदत करणे सोपे जाईल. धन्यवाद.\nअर्चना दातार, मायबोलीवर स्वागत आहे \nमायबोलीच्या विविध भागांची थोडक्यात ओळख करून घ्या. देवनागरी लिहीण्याची चाचणी करण्यासाठी इथे जागा आहे.\nआपण म्हणता ते स्कॅन टाकण्याकरिता धार्मिक ग्रुपमध्ये नवीन लेखनाचा धागा निवडा.\nमी आताच सदस्य झालो आहे. मला\nमी आताच सदस्य झालो आहे. मला एक गझ्ल प्रकाशित करायची आहे. कशी करू\nसतीश देवपूरकर, मायबोलीवर स्वागत आहे. धाग्याच्यावर मदत_समितीने लिहीलेल्या माहितीतल्या क्रमाने त्या त्या गोष्टी करत गेल्यास गज़ल प्रकाशित करता यावी. त्या क्रमाबाबत काही शंका असल्यास या धाग्यावर नि:संकोचपणे विचारा.\nमला एक पाकक्रुती टाकायचि आहे.\nमला एक पाकक्रुती टाकायचि आहे. कशी टाकता येइल\nइथे जा http://www.maayboli.com/node/2548 आणि सदस्य व्हा. मग उजवीकडे 'नवीन पाककृती' अशी लिन्क दिसेल त्यावर क्लिक करा आणि पाककृती लिहा.\n(तीच आधी कोणी लिहिली आहे का बघा. )\nनमस्कार....मी आठवणीच कपाट भाग\nनमस्कार....मी आठवणीच कपाट भाग -४ टाकायचा प्रयत्न करते आहे...पण मला ते जमत नाही मी लेखन करा यावर क्लिक करते.....नंतर तिथे वेग-वेगळे ओप्शन्स येतात मी कथा/कादंबरीवर क्लिक करताच थेट गुलमोहर ग्रुपम्धे पोहचते....तिथे आधी सारखे...शिर्षक.....गाभा...यासारखी माहिती दिसत नाही......मी या ग्रुपची सभासद नाही म्हणून असे होत आहे का असे असेल तर सभासद होण्यासाठी मला काय करावे लागेल असे असेल तर सभासद होण्यासाठी मला काय करावे लागेल \nबदलानुसार नवीन माहितीचा भरणा केला आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यात सापडेल अशी आशा आहे.\nवाचल्यानंतरही काही प्रश्न असल्यास इथे नि:संकोच विचारा.\nनमस्कार मी एक कादंबरी पोस्टते\nमी एक कादंबरी पोस्टते आहे. पण धागा पुढे कसा ओढावा ते कळत नाहीये.\nमी रोज नविनच धागा काढ़ते कृपया मार्गदर्शन करावे.\nनमस्कार मी कादंबरी पोस्ट\nमी कादंबरी पोस्ट करते आहे. पण एकच धागा पुढे कसा ओढावा याचे कृपया मार्गदर्शन कराल का\nनमस्कार माझा दूसरा एक\nमाझा दूसरा एक प्रॉब्लम म्हणजे नविन पोस्ट केलेले लेखन, नविन लेखन मधे दिसते.पण गुलमोहर कथा / कादंबरी मधे दिसत नाही\nमी अपूर्ण लेख पूर्ण\nमी अपूर्ण लेख पूर्ण करण्यासाठी पाऊलखुणा वर क्लिक केले. तर पॅरेग्राफ दिसत नव्ह्ते. संपादन वर क्लिक केले असता ते आले. मग लेख प्रकाशित केल्यानंतर ते पॅरेग्राफ दिसणार नाहीत का\nसंपादकांनाही स्वतःच्या पोष्टी उडविता येत नाहीत की काय\nमी 'तांदळाची उकड (लहानांचा\nमी 'तांदळाची उकड (लहानांचा खाऊ)' ही पा.कृ. लिहिली आहे.\nही पा.कृ. आहारशास्त्र आणि पाककृती मध्ये कशी हलवायची\nपा.कृ. लिहिताना 'आहारशास्त्र आणि पाककृती' असा ऑप्शनच मिळाला नव्हता :-/\nनमस्कार चेरी, >> पा.कृ.\n>> पा.कृ. लिहिताना 'आहारशास्त्र आणि पाककृती' असा ऑप्शनच मिळाला नव्हता :-/\nतुम्ही आहारशास्त्र आणि पाककृती या ग्रुपचे सदस्य असले पाहिजे. सदस्य झाल्यावर [म्हणजेत ग्रुपात सामील झाल्यावर] उजव्या बाजूला दिसणारा मेन्यू वापरून नवीन रेसिपी तेथे तुम्ही लिहू शकाल. अधिक माहितीसाठी मदतपुस्तिकेतला हा दुवा बघा\nहितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन \"गप्पांचं पान\", \"लेखनाचा धागा\", \"कार्यक्रम\" किंवा \"नवीन प्रश्न\" कसा सुरू करायचा\n>> ही पा.कृ. आहारशास्त्र आणि पाककृती मध्ये कशी हलवायची\nयासाठी तुम्ही प्रशासकांना त्यांच्या विचारपूशीत विनंती करू शकता.\nनमस्कार मदतसमिती, मी अ‍ॅगाथा\nमी अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या काही कथांचा अनुवाद केला आहे. त्या कथा मायबोलीवर प्रकाशित केल्या तर चालेल का\nपाऊल्खूणा दिसत नाहीयेत. मदत\nपाऊल्खूणा दिसत नाहीयेत. मदत प्लीज.\nकाही टेक्निकल कारणामुळे माझ्या एकाच लेखाचे तीन भाग पोस्ट झाले आहेत. बाकीचे दोन कसे डिलीट करता येतील\nनविन लेखन कसे करावे\nनविन लेखन कसे करावे\nनमस्कार मी माबो ची नवीन\nमी माबो ची नवीन सदस्य.\nआज मी हितगुज- भटकंती मधे लेख लिहायला घेतला आणि लिहिता लिहिता काय झाले माहीत नाही पण लेख प्रकाशित झाला. त्यामुळे तो लेख कसबसा नाहीसा होईपर्यंत मी पूर्ण panic मोड मधे. असो, मला वाटते की मी save केले आणि लेख प्रकाशित झाला. प्लीज़ मला सांगाल का की मी काय गडबड केली ते दुसरी गोष्ट- लेख प्रकाशित करा किंवा अपूर्ण हा पर्याय कुठेही दिसत नाही आहे. लेख preview कसा करायचा तेही सांगाल का प्लीज़.\nफोटोविषयी- माझे सदस्यत्व मधे मी जर फोटो स्टोर केले ते आपोआप साइज़ माबो च्या निकषाप्रमाणे होतो का प्लीज़ फोटो टाकण्याविषयी पण मार्गदर्शन हवे आहे.\nसॉरी, पण इथे नवीन असल्यामुळे फार गडबडल्यासारखे होत आहे. प्लीज़ मार्गदर्शन करा.\nमला नविन लेखन करायचे आहें कसे\nमला नविन लेखन करायचे आहें कसे करु\nमी माय़बोलीवर नवीन आहे.. कला\nमी माय़बोलीवर नवीन आहे.. कला विभागात धागा कसा उघडावा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/251?page=1", "date_download": "2018-10-15T22:38:31Z", "digest": "sha1:ITMMO7UYVPI6UIH67ADLNVMAJS57WEXV", "length": 7927, "nlines": 225, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाकाहारी : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शाकाहारी\nRead more about फरसाणाची भाजी\nRead more about कमळफुलाची चटणी\nएयर फ्रायर दाल बाटी : स्वातंत्र्यदिन स्पेशल\nRead more about एयर फ्रायर दाल बाटी : स्वातंत्र्यदिन स्पेशल\nRead more about शेंगदाणा पोळी\nमराठवाडी सकस धपाटे _ दुध्याचे\nRead more about मराठवाडी सकस धपाटे _ दुध्याचे\nRead more about ज्वारीचे धपाटे\nRead more about #अंबाडीच्या #देठांची #चटणी\nRead more about फोडणीचे खमंग डोसे\nRead more about फोडणीचे खमंग डोसे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/?sort=votes", "date_download": "2018-10-15T21:00:57Z", "digest": "sha1:JL656WEF3OY4KWVJEPY73IIJX24XNLSI", "length": 4365, "nlines": 152, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nविकासाअंतर्गत प्रकल्प कसे लपवावे आणि संरक्षित करा - मिमल\nमीठ: मी प्रिमियमची कमाल किंमत कशी मोजू शकते किंवा प्री-पेड मर्यादेपेक्षा क्लायंट्सला रोखू शकते\nGoogle Semalt मध्ये उपयुक्त प्रगत विभाग तयार करणे - भाग 1\nGoogle पुस्तके मध्ये काही ग्राउंड देते, फ्रान्स \"सममूल्य\" संरक्षण करण्यासाठी लावतात\nआम्ही त्याच पृष्ठावर प्रदर्शन Semalt कोड सह Google Analytics (अतुल्यकालिक) आणि Google Analytics दोन्ही वापरू शकतो का\nप्रत्येक यूआरएल एन्कोडिंगचा अर्थ आणि वापर काय आहे रिझल्ट Semalt\nएसइओ: डुप्लिकेट मिमल आणि समजून घेणे; किमान क्वालिटी मिमल\nगुगलने ट्विटर भावना विश्लेषक fflick समर्थन करण्यासाठी \"संदर्भित साम्प्लेट\"\nएक डोमेनवर येणाऱ्या विनंत्या दुसर्या डोमेनवर पुनर्निर्देशित कसे करावेत\nअधिक ऑर्गेनिक शोध मिष्टयंत्रा मिळवण्याचे 7 मार्ग\nशोध मिपातલમાં Google +1 बटण लपविला\nझटपट एसइओ Semaltबरोबर त्वरित आपल्या पृष्ठाचे निदान करा\nएसपीएफ़ आणि डीकेआयएम विरुद्ध ई-मेल अग्रेषण पत्ते: स्पॅम म्हणून नाकारले जाणे कसे टाळावे\nमी माझ्या स्वतःच्या सर्व्हरवर हलविलेल्या Semaltेट ब्लॉगला काढून टाकणे आवश्यक आहे काय\nपुन्हा इंडेक्स पृष्ठांचे मिमलॅटसाठी किंवा लिंक शीर्षके अद्यतनित करण्यासाठी ते किती वेळ लागतात\nटेलिवाइंड त्याच्या पेमेंटची व्यवसाय माहिती विमा सादर करते\nडेटा आपल्याला अचूक जुळणा-या मृत्यूविषयी आणि त्याचे परिणाम याबद्दल काय सांगते - सामल\nSemaltॅटसाठी होम ऑफ वर्क\nDoFollow बॅलिकलिंक कसे विनामूल्य करावे ते आपल्याला माहिती आहे\nमिमलट्रेटवर वैशिष्ट्यीकृत स्निपेट्स जिंकणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mrunalini-naniwadekar-writes-about-congress-ncp-81912", "date_download": "2018-10-15T21:49:04Z", "digest": "sha1:AEV6COS7ZI2EFPPHGKP5L2F4DFMWJYG6", "length": 24056, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mrunalini Naniwadekar writes about Congress, NCP काँग्रेस- राष्ट्रवादी संधीच्या शोधात | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेस- राष्ट्रवादी संधीच्या शोधात\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nसंघर्षयात्रेच्या प्रतीकात्मक विरोधानंतरचा हा संघटित प्रयत्न. काही ठिकाणी स्थानिक नेतृत्वाने मेळाव्यासाठी थैल्या उघडल्या नाहीत, त्यामुळे ते रद्द करण्याची नामुष्की ओढवली. चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी तर दोन गटांनी दोन वेगळे मेळावे घेतले. प्रदेशातील नेत्यांचेही पाठबळ नसलेले समाजवादी पार्श्‍वभूमीचे निरीक्षक मोहनप्रकाश या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरले. काही का असेना कॉंग्रेस पुन्हा एकदा जिवंत झाल्याचे वातावरण निर्माण झाले. ते वाढवण्याचे शिवधनुष्य अशोक चव्हाणांना पेलावे लागेल. मुख्यमंत्री फडणवीसांना विरोध करणारी घणाघाती भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना सतत घ्यावी लागेल.\nभाजप - शिवसेना यांच्यातील बेकी वाढली, भाजप स्वबळावर रिंगणात उतरला आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगळे लागू शकतील. या दोन्ही विरोधी पक्षांचे मनोमिलन झाले तर राज्याचे राजकारण बदलू शकेल. पण तसे खरेच घडेल काय\nतीन वर्षे पूर्ण होताच सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला जातो, टीका तीव्र होते, कारभारातील छिद्रे शोधली जातात अन्‌ विरोधी मंडळी सत्ताधारी बाकांवर सरकण्याचे मनसुबे रचू लागतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केलेले चिंतन शिबिर आणि नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसने आयोजित केलेली आंदोलने या पार्श्‍वभूमीवरचे कार्यक्रम आहेत. व्यावहारिक पातळीवर तूर्त अयशस्वी ठरलेला नोटाबंदीचा निर्णय आणि करप्रणालीत आमूलाग्र बदल करणारी \"जीएसटी' रचना याविषयी जनतेच्या मनात रोष आहे, असे विरोधी नेत्यांना वाटते.\nगुजरातसारख्या व्यापारी मनोवृत्तीच्या राज्यातील मतदानात \"जीएसटी'चा मुद्दा मोठा ठरू शकेल या अपेक्षेने राजकारणाच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातही सरकारविरोधी आंदोलने सुरू आहेत. मोदी सरकार काय किंवा फडणवीस सरकार काय स्वत:च दिलेल्या आश्‍वासनांचे ओझे वागवताहेत. ही आश्‍वासने प्रत्यक्षात आली नाहीत तर जनता पर्यायाचा शोध घेईल. हा पर्याय मतांची बेरीज केली तर महाराष्ट्रात तयार आहेच. भाजप- शिवसेना यांच्यातील बेकी वाढली, भाजप स्वबळावर रिंगणात उतरला आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आलेच तर निकाल वेगळे असतील. दोन्ही कॉंग्रेसच्या एकत्र मतांची बेरीज 35 टक्‍के आहे, तर भाजपला मिळालेली मते केवळ 27 टक्‍के आहेत. एकत्र येण्याचा फायदा होईल असे संकेत दोन्ही पक्ष देत आहेत खरे, पण तसे होईल त्यासंदर्भातल्या अडचणींमुळे आज उत्तर देणे कठीण असले तरी दोन्ही पक्षांनी आपापली शस्त्रे परजण्यास प्रारंभ केला आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेची सफाई होईल हे मोदीप्रणीत स्वप्न असेल किंवा प्रत्येक भारतीयाच्या खात्यात परदेशातून निधी आणून जमा करण्याचा \"चुनावी जुमला', असल्या भव्य घोषणांमधला फोलपणा सरकारच्या विरोधातला मुद्दा आहे.\nमहाराष्ट्रातले सरकार मोदी लाटेत निवडून आले असल्याने या त्रुटींचा त्रास येथील सरकारलाही सहन करावा लागेल. त्यातच राहुल गांधी यांची महादशा संपली असे सांगत कॉंग्रेसवर्तुळातील बडे नेते सुटकेचा नि:श्‍वास टाकतात. भविष्य, तसेच कुंडलीवर विश्‍वास असेल नसेल, पण सोशल मीडियाने राहुल यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. मोदींना पर्याय म्हणून उभ्या राहू शकणाऱ्या नेत्यांमध्ये गांधी घराण्याच्या वारसाचा क्रमांक सर्वात वरचा असेल हे उघड आहे. सरकारच्या कारभाराला जनता विटली तर ती कॉंग्रेसकडेच आशेने बघेल या विश्‍वासाने संघटना कामाला लागते आहे. नांदेड महापालिकेतील अपेक्षित विजयावर मतपेटीने शिक्‍कामोर्तब केल्याने अशोक चव्हाणांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेला उत्तर देणारे कॉंग्रेसकडचे नेतृत्व म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. ते सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्रातल्या छोट्या- मोठ्या गावात व्यापारी, प्राध्यापक, तरुण अशा विविध गटांशी ते गेले दोन महिने सातत्याने संवाद साधत आहेत. कॉंग्रेसजनांना बाबांचे वागणे पुस्तकी वाटते, पण जनतेत त्यांना मान आहे. सरकारच्या विरोधात रान उठवण्याचे प्रयत्न दोन्ही चव्हाणांनी सुरू केले आहेत. नोटाबंदीविषयी कॉंग्रेसने मेळावे घेतले.\nसंघर्षयात्रेच्या प्रतीकात्मक विरोधानंतरचा हा संघटित प्रयत्न. काही ठिकाणी स्थानिक नेतृत्वाने मेळाव्यासाठी थैल्या उघडल्या नाहीत, त्यामुळे ते रद्द करण्याची नामुष्की ओढवली. चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी तर दोन गटांनी दोन वेगळे मेळावे घेतले. प्रदेशातील नेत्यांचेही पाठबळ नसलेले समाजवादी पार्श्‍वभूमीचे निरीक्षक मोहनप्रकाश या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरले. काही का असेना कॉंग्रेस पुन्हा एकदा जिवंत झाल्याचे वातावरण निर्माण झाले. ते वाढवण्याचे शिवधनुष्य अशोक चव्हाणांना पेलावे लागेल. मुख्यमंत्री फडणवीसांना विरोध करणारी घणाघाती भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना सतत घ्यावी लागेल.\nफडणवीस सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला, तो ऐतिहासिक असल्याचे वर्णन केले. मात्र प्रत्यक्षात माहिती तंत्रज्ञान आणि सहकार विभागातील समन्वयाच्या अभावामुळे तो योग्य प्रकारे अद्याप प्रत्यक्षात आलेला नाही. क्षमता नसेलेले वाचाळ मंत्री ही मुख्यमंत्र्यांसमोरची समस्या आहे. त्याचा फायदा घेत सरकारचे अपयश सोशल मीडियावर अधोरेखित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हा असंतोष जनतेपर्यंत पोचवावा लागेल. राज्यातील सर्व महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही अपवाद वगळता भाजपने फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. त्यामुळे स्वत:चा ब्रॅण्ड लखलखित करून लोकांसमोर तो पेश करणे हे कॉंग्रेससमोरचे आव्हान आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसनेही चिंतन बैठक घेतली. महाराष्ट्रात निकाल घोषित होताच न मागताच भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे या पक्षाकडे आजही सरकारी संकटमोचक म्हणून पाहिले जाते. शिवसेना बाहेर पडलीच तर \"राष्ट्रवादी' फडणवीस सरकार वाचवेल असे अनेकांना आजही वाटते. फडणवीसांनी विरोधी बाकांवरून \"राष्ट्रवादी'वर सातत्याने आगपाखड केली. \"राष्ट्रवादी'शी हातमिळवणी केली तर महाराष्ट्रातील 15 ते 20 टक्‍के मते कमी होतील, असा इशारा प्रदेशाध्यक्ष असताना देत त्यांनी या घरोब्याला ठाम विरोध केला होता असे म्हणतात. \"राष्ट्रवादी'शी जुळत नसल्यानेच ते शिवसेनेचा बुक्‍क्‍यांचा मार तोंड दाबून सहन करत असावेत. मुख्यमंत्री झाल्यावर भूमिका बदलतात, सरकार टिकवणे हा सर्वोच्च हेतू ठरतो. त्यामुळेच ते सिंचन प्रकरणाचा तपास वेगाने करत नाहीत अशी चर्चा रंगते. तरीही फडणवीस \"राष्ट्रवादी'चा अदृश्‍य हात जाहीरपणे स्वीकारतील काय ही शंका उरतेच. कॉंग्रेसही या जुन्या मित्राकडे संशयाच्या नजरेने पाहते. त्यामुळेच \"राष्ट्रवादी'ची बैठक आम्ही सरकारचे मित्र नाही, तर आजचे विरोधक आणि उद्याचे स्पर्धक आहोत हे दाखवण्यात खर्च झाले. \"राष्ट्रवादी' कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवावे यासाठी पुन्हा एकदा मोठी स्वप्ने दाखवण्यात आली. हे दोन्ही विरोधी पक्ष एकत्र आले तर राज्याचे राजकारण बदलू शकेल. तसे खरेच घडेल काय\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2014/10/02/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T21:52:10Z", "digest": "sha1:ZSZWCK6KOTU576RDPSINZ5M3KJL5YJAX", "length": 43044, "nlines": 127, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "“नागरिकांचा जाहीरनामा’ प्रकाशित | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nएखाद्या राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा जाहीरनामा आपण नेहमीच वाचतो मात्र आम्ही पार्लेकर’च्या पुढाकाराने आणि पार्लेकरांच्या सहभागाने तयार झालेला “नागरिकांचा जाहीरनामा’ ही संकल्पना अभिनव म्हणावी अशीच\nदि.२४ सप्टेंबर रोजी पार्ल्यातील सुजाण व मान्यवर रहिवाशांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. हा विषय सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची निगडीत असल्यामुळे हे प्रकाशन कोणा एका मान्यवराच्या हस्ते करण्याऐवजी सर्वांच्या हाती एकेक प्रत देऊन सामुहिक प्रकाशनाचा एक अभिनव पायंडा या निमित्ताने पाडण्यात आला.\nस्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित पार्ल्यासाठी\nसामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण उपनगर म्हणून आपल्या सर्वांना पार्ल्याविषयी प्रेम आणि अभिमान आहे. मात्र आपल्या पार्ल्याच्या काही समस्याही आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करणे गरजेचे आहे. आपले पार्ले अधिक स्वच्छ, सुंदर व सुरक्षित व्हावे या उद्देशाने पार्लेकर नागरिकांच्या मागण्यांचा एकत्रित जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.\n“आम्ही पार्लेकर’च्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात, अनेक सूचना केल्यात. याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.\nपार्लेकर नागरिक, निवडणूक उमेदवार तसेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी अशा सर्वांना हा जाहीरनामा मार्गदर्शक ठरेल. परंतु फक्त जाहीरनामा प्रकाशित करून पुढे काहीच केले नाही तर त्याचा उद्देश सफल होणार नाही. निवडून येणाऱ्या आमदाराबरोबर तसेच इतर लोकप्रतिनिधींबरोबर ह्याविषयी चर्चा होणे गरजेचे आहे तसेच दर काही महिन्यांनी बैठक घेऊन झालेल्या कामांबद्दल आढावा घेणे व पुढील कामांची दिशा व योजना ठरवणे हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.\nपार्ल्यातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आहे. विशेषत: संध्याकाळच्या वेळी भाजीमार्केटची गल्ली, संपूर्ण महात्मा गांधी मार्ग, हनुमान रोडवरील पितळे वाडीजवळील चौक ह्या ठराविक ठिकाणच्या रस्त्यांवर नेहमीच वाहने संथ गतीने सरकताना दिसतात. दुतर्फा उभ्या केलेल्या गाड्या, सिग्नल्सच्या नियमांची पायमल्ली, रस्त्यांची अरुंद वळणे अशामुळे रस्त्यांवर चालणेदेखील अवघड होत आहे.\nपार्ले स्टेशन ते महात्मा गांधी मार्ग यांना जोडणारा भाजी मार्केटचा रस्ता नो स्टॉपिंग झोन करण्यात यावा. वाहनांची गर्दी होणाऱ्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस नेमावा.\nत्याचप्रमाणे तेजपाल रोड-वि.स.खांडेकर मार्गाचा वापर वाढवायला हवा. कॅ. गोरे पुलाखालून येणाऱ्या रस्त्याची रूंदी बिस्किट फॅक्टरीपासून विष्णूप्रसाद सोसायटीपर्यंत वाढवल्यास सनसिटी सिनेमा व पार्लेश्वर मंदिराजवळील वाहतूक कोंडी कमी होईल.\nपार्ले परिसर हा विमानतळाच्या सर्वात जवळ असल्याकारणाने अनेक गाड्या रामभाऊ बर्वेमार्गावर (गुजरात सोसायटी समोरील भाग) रात्रभर पार्क केल्या जातात. याच ठिकाणी अनेक रिक्षा रात्रभर उभ्या केल्या जातात. यामुळे या परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर इतरही अनेक ठिकाणी विशेषत: भाजीमार्केटच्या रस्त्यावर अनेक गाड्या उभ्या केल्या जातात. यातील बहुतेक गाड्यांमध्ये ड्रायव्हर असल्यामुळे या उचलूनही नेल्या जात नाहीत. यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो.\nपार्ल्यात अनेक रस्त्यांवर दोन्ही बाजुला वाहने पार्क केलेली आढळतात. रस्त्यांच्या एकाच बाजुला (सम व विषम दिवसाप्रमाणे) पार्किंग करण्यात यावे. महात्मा गांधी मार्ग नो पार्किंग झोन करावा आणि त्यापैकी पार्लेश्वर मंदिर ते भोगले चौक हा रस्ता नो स्टॉपिंग झोन करावा. अनधिकृत पार्कींगवर कडक कारवाई करावी.\nपार्ल्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच त्या लोकांना भाजी, फळे, खाद्यपदार्थ अशा नित्योपयोगी वस्तू पुरवणाऱ्या फेरीवाल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. पासून नवीन परवाने देणे पालिकेने बंद केले आहे. साहजिकच परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या अवघी च्या आसपास आहे. यामध्ये आरेचे स्टॉल्स, चांभारांची दुकाने अशांचाही समावेश आहे. जवळपास सर्वच फेरीवाले छोट्या गल्ल्यांऐवजी मुख्य रस्त्यांच्या पदपथावर आपले बस्तान बसवतात. रस्त्यालगतची दुकानेदेखील पदपथाचा सर्रास कब्जा घेतात. अनेकदा आपल्या दुचाकी, चारचाकी गाड्या वाटेतच उभ्या करून लोक त्यांच्याकडून खरेदी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. धंदा बंद करताना अनेक फेरीवाले कचरा तिथेच रस्त्यावर टाकतात. यावर कडक निर्बंध घालण्यात यावे.\nफेरीवाल्यांसाठी – ठिकाणे निवडून स्वतंत्र झोन निश्चित केले जावेत व त्याजागी वाहने उभी केल्यास जबर दंड आकारावा. रस्त्यालगतच्या दुकानांनी पदपथावर आक्रमण केल्यास कडक कारवाई केली जावी.\nदर वर्षी रस्त्यांवर पडणारे खड्डे, उखडलेले पेव्हर ब्लॉक्स, कडा तुटलेले पदपथ हे पार्ल्यातील अनेक गल्ल्यांमधील चित्र आहे. वरचेवर तेच तेच रस्ते दुरुस्त केले जातात आणि पुन्हा पावसाळ्यात त्यांची दूरावस्था होते. दुरुस्तीसाठी लागलेला पैसा आणि मजूरी या दोन्हीची बेजबाबदारपणे नासाडी होत राहते. त्यातून पालिका, टेलिफोन निगम आणि महानगर गॅस यांमध्ये समन्वय नसल्याने पुन्हा पुन्हा रस्ते उखडले जातात. या संबंधी तातडीने कठोर पावले उचलून कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी रस्त्यांच्या नावांच्या पाट्या गायब झालेल्या किंवा तुटलेल्या दिसतात तसेच काही रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अपुरा उजेड दिसतो. या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हनुमान मार्ग व न्यु एअरपोर्ट कॉलनी यांना जोडणारा भुयारी मार्ग नव्याने बांधण्यात आला. तेथेही संध्याकाळनंतर अपुरा उजेड असतो.\nरस्त्यांचे नामफलक, दिवे याकडे तातडीने लक्ष देण्यात यावे. भुयारी मार्गावर दिव्यांची सोय केली जावी. रस्त्यांवरील ठिकठिकाणचे खड्डे आणि उखडलेले पेव्हर ब्लॉक्स दुरुस्त करावेत.\nसार्वजनिक शौचालयांची सोय व देखभाल\nसध्या स्टेशनच्या बाहेर (मासळीमार्केट समोर) तसेच नेहरू रोडवर सार्वजनिक शौचालये आहेत. पार्लेपरिसरात ठिकठिकाणी आढळणारे फेरीवाले, रिक्षाचालक व इतर नागरिक यांच्या सोयीच्या व आरोग्याच्या दृष्टीने किमान – ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची सोय होणे गरजेचे आहे. ही सुविधा सशुल्क केल्यास स्वच्छतेचीदेखील काळजी घेतली जाईल.\nपार्ले परिसरात कमीतकमी पाच सार्वजनिक शौचालये बांधण्यात यावी.\nमोबाइलच्या वाढत्या वापराबरोबरच आजकाल उंच इमारतींवर उभारण्यात येणाऱ्या मोबाइल टॉवर्सच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या टॉवर्समधून विद्युतचुंबकीय लहरी परावर्तीत होतात. तज्ञ डॉक्टरांच्या मते उच्च प्रमाणातल्या किरणोत्सर्गाच्या ते मीटर्सच्या परिघात येणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. मोबाइल टॉवरचे अँटेना, ज्यावर ते टॉवर उभारले जातात त्या इमारतींची उंची आणि आजूबाजूच्या इमारतींमधील अंतर या संबंधी पालिकेतर्फे नियमावली तयार करण्यात आली आहे. मात्र हे टॉवर बसवताना या नियमावलीचे संपूर्ण उल्लंघन केलेले आढळते. त्रस्त नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही याबाबतीत पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली नाही.\nमोबाइल टॉवरसंबंधीच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात यावे. टॉवर्समधून परावर्तीत होणाऱ्या किरणोत्सर्गाची पातळी नियमितपणे मोजावी.\nरस्तेदुरुस्तीसंबंधी नागरिकांसाठी माहिती फलक\nपार्ल्यात अनेक ठिकाणी रस्तादुरुस्तीची कामे चालू असतात. मात्र त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना यासंबंधी कुठल्याही प्रकारची आगाऊ सूचना किंवा त्या कामासंबंधी माहिती दिली जात नाही. कायद्याने बंधनकारक असलेल्या या नियमाचे सर्रास उल्लंघन केलेले आढळते. रस्तादुरुस्तीचे काम सुरू करण्याआधी या कामाचे नेमके स्वरूप काय आहे, अंदाजे किती दिवसात काम पूर्ण केले जाईल तसेच यासाठी किती खर्च अपेक्षित आहे याचबरोबर कंत्राटदाराची माहिती सूचना फलकावर जाहीर केली जावी.\nरस्तादुरुस्तीच्या कामाचा संपूर्ण तपशील फलकावर जाहीर करण्यात यावा. कामाची आगाऊ सूचना परिसरातील नागरिकांना दिल्याशिवाय काम सुरू करू नये.\nशेअर रिक्षा स्टॅंड व शटल-रिंगरुट बस सर्विस\nसंध्याकाळच्या वेळेस स्टेशनसमोर रिक्षा मिळणे दुरापास्त झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी त्याठिकाणी शेअर रिक्षा स्टॅंडमुळे उभारला जावा. त्याचप्रमाणे स्टेशनवरून सुटणारी आणि ठरलेल्या – मार्गांवरून पार्ल्यात फिरून पुन्हा स्टेशनला जाणारी बसची शटल सर्विस सुरू केल्यास अनेक रहिवासी त्याचा फायदा घेऊ शकतील. रिक्षासाठी तो एक चांगला पर्याय होऊ शकतो.\nत्याचप्रमाणे काही ठराविक ठिकाणे निवडून त्याजागी रिक्षा स्टॅंड तयार केले जावेत. प्रवासी म्हणतील तिथे येण्यासाठी रिक्षावाला तयार व्हावा यासाठी तेथे दिवसाचा काही वेळ तरी पोलिस नेमून दिले जावेत.\nशेअर रिक्षा, मॉनिटर्ड रिक्षा स्टॅंड व रिंगरुट बस सर्विस सुरू करावी.\nस्पेशल मुलांसाठी राखीव उद्यान\nगेल्या वर्षी जून महिन्याच्या सुमारास मालवीय मार्गावरील अंदाजे चौरस मीटरचा भूखंड महापालिकेच्या ताब्यात आला. महापालिकेच्या उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या या भूखंडावर मानसिक व शारीरिक दृष्ट्या विकलांग मुलांसाठी उद्यान उभारण्यात यावे असे आवाहन आम्ही पार्लेकरतर्फे करण्यात आले होते. अशा मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या अनेक शाळा पार्लेपरिसरात आहेत मात्र या स्पेशल मुलांना मनमुराद बागडण्यासाठी उपनगरांमध्ये तर सोडाच पण संपूर्ण मुंबईत एकही उद्यान नाही. तेंव्हा अशा प्रकारचे राखीव उद्यान मालवीय रोडवरील भूखंडावर बांधण्याला अग्रक्रम द्यायला हवा.\nमालवीय रोडवरील भूखंड विकलांग मुलांच्या उद्यानासाठी राखीव असल्याचे जाहीर करून बांधकामाला सुरुवात केली जावी.\nपार्ले परिसरात विविध माध्यमाच्या सुमारे ते शाळा आहेत. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी या शाळांच्या आजुबाजूच्या रस्त्यांवर (विशेषतः पार्ले टिळक विद्यालय (इंग्रजी माध्यम), रमाबाई परांजपे बालमंदिर, महिला संघ) स्कूल बसेस, रिक्षा आणि खाजगी वाहनांची प्रचंड गर्दी होते. यामुळे इतर वाहतुकीमध्ये अडथळा तर येतोच पण शाळेत घाईघाईने जाणाऱ्या मुलांची सुरक्षिततादेखील धोक्यात येते.\nस्कुलबसेस शाळेच्या मैदानात उभ्या करण्याची सोय करण्यात यावी. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी पोलीस नेमून वाहतुकीचे नियंत्रण करण्यात यावे.\nघरफोड्या व भुरट्या चोरांपासून सुरक्षितता\nसकाळच्या किंवा दुपारच्या वेळी सोनसाखळी खेचणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच वाहनचोरी व घरफोड्यांचे प्रकारही सर्रास घडताना दिसतात. आजकाल पार्ल्यात पोलिसांची गस्त काही रस्त्यांवर दिसू लागली आहे मात्र रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी त्यात वाढ होणे गरजेचे आहे.\nपहाटेच्या व रात्रीच्या वेळेस पोलिस पहाऱ्यात वाढ करावी.\nरक्तपेढी व डायलिसिस सेंटर\nकुठल्याही शस्त्रक्रियेच्या वेळी कमीत कमी वेळात रक्ताची उपलब्धता करणे ही रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मोठी बिकट समस्या असते. पार्ले परिसरात रक्तपेढीची सोय होणे तसेच मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी सवलतीच्या दरात कृत्रिम रक्तशुद्धिकरण (डायलिसिस) केंद्राची सोय होणे गरजेचे आहे. पालिकेच्या व्हि.एन.शिरोडकर हॉस्पिटलमध्ये रक्तपेढीची आणि डायलिसिस सेंटर उघडल्यास परिसरातील नागरिकांनाही याचा फायदा घेता येईल.\nपालिकेच्या व्हि.एन.शिरोडकर हॉस्पिटलमध्ये किंवा इतरत्र रक्तपेढीची आणि डायलिसिस सेंटरची सुविधा उपलब्ध करावी.\nपरांजपे बी स्कीमवरील पालिकेचे डॉ.व्हि.एन.शिरोडकर प्रसुतीगृह व हॉस्पिटल एप्रिल महिन्यापासून पुनर्बांधणीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या त्यातील जनरल ओ.पि.डि., स्त्रीरोग चिकित्सा व बालरोग चिकित्सा हे विभाग नेहरू रोडवरील महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहेत. मात्र प्रसुती आणि इतर शल्यचिकित्सा मात्र जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर येथे करण्यात येत आहेत. पार्ल्यातील रुग्णांना तिथे जाणेयेणे गैरसोयीचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे हॉस्पिटल आधुनिक सुखसोयींसह सज्ज व्हावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.\nपालिकेच्या व्हि.एन.शिरोडकर इस्पितळाच्या नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.\nकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया\nमहानगरातील वाढत्या लोकसंख्येतून उद्भवणाऱ्या समस्यांपैकी एक प्रमुख समस्या म्हणजे कचरा व्यवस्थापन. रोजच्या रोज डंपिंग ग्राऊंडवर फेकल्या जाणाऱ्या या कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. फक्त पार्ले पूर्व परिसरातून अंदाजे टन कचरा निर्माण होतो. यामध्ये भाजीमार्केटातील कचरा सुमारे दोन टन, हॉटेलांमधून जमा होणारा सुमारे दीड टन, झाडांच्या फांद्या व झावळ्या इ. सुमारे एक टन तर घरगुती व देवळामधील निर्माल्य सुमारे अर्धा टन याचा समावेश होतो. या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प राबविणे शक्य आहे. साधारणपणे एक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक हजार स्क्वे. फुट जागेची गरज लागते. पालिकेकडून अशा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून घ्यायला हवी. (उदा. मिलन फ्लाय ओव्हरखालील जागा.)\nपार्ल्यातील सामाजिक संस्थांमार्फत कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प चालवला जाऊ शकतो. कचरा प्रक्रियेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.\nपालिकेच्या मैदानांची व उद्यानांची देखभाल व सुशोभिकरण\nपार्ल्यात सर्व ठिकाणी जुन्या इमारती पाडून नवीन टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. या कॉंक्रीटच्या जंगलात मोकळी मैदाने व उद्याने फुफुस्सांचे काम करतात. फेरफटका मारण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी, व्यायाम करण्यसाठी, दोन घटका विश्रांतीसाठी सोयी सुविधांनी युक्त अशी स्वच्छ, सुंदर उद्याने परिसरात असणे ही आवश्यक बाब आहे. सुदैवाने पार्ल्यात पालिकेची अनेक मैदाने/उद्याने आहेत. मात्र देखभाल व सुशोभिकरण या बाबतीत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते.\nकाही ठिकाणी मुलांसाठी झोपाळे, घसरगुंड्या वगैरे खेळण्याची साधने मोडलेल्या, गंजलेल्या अवस्थेत आहेत.\nपालिकेच्या मैदानांमध्ये/उद्यानांमध्ये दिव्यांची सोय, शौचालयांची सोय, बाकांची दुरुस्ती, कुंपणाची व्यवस्था, आवश्यक तिथे शोभेची झाडे लावणे या गोष्टी अग्रक्रमाने केल्या जाव्यात.\nठिकठिकाणी लटकवलेल्या शुभेच्छा, अभिनंदन, श्रद्धांजलीच्या होर्डिंग्जमुळे आपल्या उपनगराची शोभा बिघडते. यापैकी बऱ्याचशा फलकांवर स्थानिक लोकप्रतिनिधींचे चेहरेच पाहायला मिळतात. त्यामुळे यावर काही तोडगा काढला जाईल यावर नागरिकांच्या मनात शंकाच आहे. यावर साकल्याने विचार करून मिळेल त्या जागी, झाडांवर, चौकात दिसणाऱ्या या लहानमोठ्या होर्डिंग्जवर बंदी आणण्यात यावी आणि एका स्तुत्य उपक्रमाची सुरुवात पार्ल्यापासून करावी. पालिकेची पूर्वपरवानगी घेतलेल्या होर्डिंग्जवर नोंदणी क्रमांक व मुदत जाहीर केली जाते. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करणे सहज शक्य आहे.\nपरवानगी घेऊन लावलेल्या होर्डिंग्जवर परवाना क्रमांक घालणे बंधनकारक केले जावे व अनधिकृत होर्डिंग्ज ताबोडतोब काढण्यात यावी.\nदुर्मीळ व जुन्या वृक्षांचे संवर्धन\nहिरव्यागार वुक्षराजींनी वेढलेले उपनगर अशी पार्ल्याची कीर्ती आजकाल उतरणीला लागली आहे. अजूनही अनेक रस्त्यांवर सावली देणारे मोठमोठे वृक्ष आढळतात. यामध्ये अनेक दुर्मीळ प्रजातींचादेखील समावेश आहे. या वृक्षांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. रस्तादुरुस्तीच्या कामाच्या वेळी या वृक्षांची मुळे दुखावली जातात तसेच त्यांच्या खोडापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट घातले जाते. याची परिणिती म्हणजे अनेक दशकांपासून ताठ मानेने उभी असणारी मोठमोठी झाडं अनेक ठिकाणी उन्मळून पडत आहेत. जागेअभावी आपल्याला नवीन वृक्षांची लागवड करणे कठीण असेल पण जे आहेत त्यांचे तरी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य संवर्धन व्हायला हवे.\nवनस्पती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दूर्मीळ व जुन्या वृक्षांचे योग्य संवर्धन व्हायला हवे. यासाठी निश्चितस्वरूपी कृती कार्यक्रम आखावा.\nशरीर आणि मन तंदुरूस्त ठेवण्यासाठी खेळासारखा व्यायाम नाही. शहाजी राजे मार्गावरील स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्रामध्ये बॅडमिंटन कोर्ट उभारले जावे यासाठी क्रीडाप्रेमी आणि प्रशिक्षक अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट पार्ल्यात तयार झाले तर अनेक खेळाडू त्याचा लाभ घेऊ शकतील.\nआंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट स्वा. सावरकर केंद्रामध्ये सुरू करावे.\nपार्ल्यातील अनेक रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. कुत्र्यांनी चावल्याच्या घटनादेखील अधूनमधून घडतच असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकींच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.\nभटक्या कुत्र्यांना वस्ती बाहेर सोडण्यात यावे.\nआमदारनिधीचा वार्षिक जमाखर्च जाहीर करणे.\nविभागातील नागरिकांच्या सुविधांसाठी ठरावीक रक्कम दरवर्षी आमदार निधी म्हणून प्रदान केली जाते. या निधीचा विनियोग कसा केला जातो याचा तपशीलवार अहवाल सर्वांना दिसेल अशा ठिकाणी (उदा. रेल्वे स्टेशनच्या बाहेर) फलकाद्वारे जाहीर करण्यात यावा. ‘आम्ही पार्लेकर’मध्ये सुद्धा हा तपशील प्रसिद्ध करता येईल.\nआमदारनिधीचा सविस्तर तपशील जाहीर करण्यात यावा.\nअशोक पानवलकर, अरविंद कुळकर्णी, प्रा. मोहन आपटे, दीपक घैसास, प्रतिभा बेलवलकर, प्रताप अंकोलेकर, प्रसाद कुलकर्णी, अनिता चांदेकर, संजय पुरंदरे, जयंत देशपांडे, डॉ.चंद्रहास देशपांडे, पद्मजा जोग, नीला रवींद्र, संजय गीते, संजय पालकर, डॉ. अनुया पालकर, अनुराधा गोरे, तनुजा घोटीकर, मिलिंद पुर्णपात्रे, डॉ. कविता रेगे, डॉ. माधवी पेठे, डॉ. शशिकांत वैद्य, डॉ. सुहास पिंगळे, सुहास बहुलकर, डॉ. चारुशीला ओक, अजित जोशी, सुहास बेंगेरी, मालवीका बेंगेरी, दिलिप भोगले, कॅ.नरेंद्र जामनेरकर, मनिषा खांडेकर, श्रिकांत फणसळकर, नंदकुमार आचार्य, कुलकर्णी सर, सुचिता आंबर्डेकर डॉ.अजित दांडेकर, रत्नप्रभा महाजन, किशोर जावळे, अंजली पेंढारकर, श्रीधर फडके, सुमेध वडावाला, उदय पटवर्धन, प्रदीप वेलणकर, प्रवीण कणेकर, यशवंत जोशी, उमेश श्रीखंडे, अनिल गानु, सुधीर महाबळ, अमेया जाधव, इला भाटे, प्रकाश बापट, पराग साठे, कांचन ठोसर, विजय जोशी, माधव काणे, मोहन रानडे, ज्ञानेश चांदेकर, प्रज्ञा काणे, चित्रा वाघ\nव इतर अनेक जागरूक पार्लेकर.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/07/230.html", "date_download": "2018-10-15T21:26:42Z", "digest": "sha1:NPWDHTEU6EFYPSNDR4TKNWM4XWHULF6A", "length": 2114, "nlines": 55, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय विशेष सल्लागारच्या 230 जागा", "raw_content": "\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय विशेष सल्लागारच्या 230 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय विशेष सल्लागारच्या 230 जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात वैद्यकीय विशेष सल्लागार (230 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ता मध्ये 21 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2017/ganpati-as-main-god-268944.html", "date_download": "2018-10-15T22:29:42Z", "digest": "sha1:AKFP6T3OUQQYMSXRHPUOPBIE7MPI7IB7", "length": 12982, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन\nबाप्पा मोरया रे - 2017\nकपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप\nबाप्पाला निरोप द्यायला लोटला जनसागर\nपुण्याच्या 'या' गणेश मंडळाने साकारला डीजेमुक्तीचा देखावा\nभक्तांना पावणारा गुपचुप गणपती\nपुण्याचा प्रसिद्ध गुंडाचा गणपती\nकोल्हापूरच्या गणेशोत्सवात अवतरलं विमान\nव्यासरत्न डॉ. सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत बुद्धी आणि सिद्धीचं महत्त्व\nरोबो करतो बाप्पाची आरती\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : शिवसम्राट मिजगर, मालाड\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : आशिष गोलतकर, दादर\nशिवडीच्या राजाचा नदी संवर्धनाचा देखावा\nगणपती विसर्जनासाठी 'अमोनियम सल्फेट'चा वापर\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणेशाच्या दंतकथांचे अर्थ\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणपतीला का म्हणतात 'एकदंत'\nअकोल्याचा प्रसिद्ध बारभाई गणपती\nजीएसबी गणपतीचं झालं विसर्जन\nगणेशोत्सवात केलं मैदानी खेळांचं आयोजन\n'ओम ईश गणाधीश स्वामी'\nऔरंगाबादच्या इमारतीला गणेशोत्सवात भरपूर मागणी\nसोनाळी गावचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nबातम्या, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\n‘या’ पाच जागेवर तीळ असणं मानलं जातं शुभ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%96_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%96", "date_download": "2018-10-15T22:13:30Z", "digest": "sha1:2MLDNL3LRX4T6KEVEY5KVY55WOPU7VTV", "length": 3658, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एरिख शेरमाख - विकिपीडिया", "raw_content": "\nएरिख शेरमाख यांनी अनुवंशशास्त्राचा विकास केला व अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम शोधून काढले.\nचार्ल्‌स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील म्हणण्याप्रमाणे गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे बघण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींच्या लागवडी करून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यातील अनुमानांवरून अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम मांडले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २००९ रोजी ०७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/07/73.html", "date_download": "2018-10-15T21:26:27Z", "digest": "sha1:AFEYHMHI3LZ344KN3O5GOV4NOUZA73OO", "length": 2577, "nlines": 56, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्या परिक्षेत्रात लिपिक टंकलेखकांच्या 73 जागा", "raw_content": "\nऔरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्या परिक्षेत्रात लिपिक टंकलेखकांच्या 73 जागा\nऔरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्या परिक्षेत्रात लिपिक टंकलेखकांच्या 73 जागा\nऔरंगाबद परिक्षेत्रातील पोलिस महानिरीक्षक यांचे कार्यालय लिपिक टंकलेखक (3 जागा), पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद ग्रामीणमध्ये (17 जागा), औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालय (10 जागा), जालना पोलीस अधीक्षक कार्यालय (१३ जागा), बीड पोलीस अधीक्षक कार्यालय (16 जागा), उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालय (14 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2014 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/igabad/CMS/Content_Static.aspxdid=442 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2016/11/30/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC/", "date_download": "2018-10-15T21:49:08Z", "digest": "sha1:R2ZNNDC2VKYIYDFMXINV4KEYEFA2U7KO", "length": 5572, "nlines": 39, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – डिसेंबर २०१६ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – डिसेंबर २०१६\nकाही वर्षांपूर्वी पु ल देशपांडे ह्यांच्या साहित्याच्या स्वामित्वाचा वाद संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता. लोकमान्य सेवा संघाने हे हक्क आपल्याकडे आहेत असे सांगत भाईंच्या साहित्यावर चित्रपट काढू इच्छिणाऱ्या निर्मात्यांकडून काही रक्कम घेतली होती. ह्यावर पार्ल्यात चर्चा, वाद झडले व अंतिमतः त्या वेळच्या कार्यकारिणीला पायउतार व्हावे लागले. ‘ह्या विषयाची तड लवकरच लावू’ अशी ग्वाही नवीन कार्यकारिणीने दिली होती पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. आज ह्या गोष्टीला ४ / ५ वर्षे उलटून गेली आहेत, ग्वाही देणाऱ्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपून त्या पुढील कार्यकारिणी आली पण परिस्थिती मात्र ‘जैसे थे’ अशीच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून परत ह्या वादाला तोंड फुटले आहे व काही मराठी वृत्तपत्रात ह्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.\nपार्लेकरांचा टिळक मंदिर व त्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे. ते जर म्हणत असतील की त्यांच्याकडे भाईंच्या साहित्याचे स्वामित्व हक्क आहेत तर ते नक्कीच असतील. पार्लेकरांची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी ह्या संबंधीची कागदपत्रे लोकांसमोर आणावीत, कोर्टात सादर करावीत, ज्यायोगे ह्या वादावर कायमचा पडदा पडेल. त्यावेळच्या कार्यकारिणीकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासुद्धा मोकळेपणाने मान्य करायला काही हरकत नाही. लोकमान्य सेवा संघ ही पार्ल्यातील मध्यवर्ती सामाजिक संस्था आहे. पार्ल्याच्या जडणघडणीत टिळक मंदिराचा मोठा वाटा आहे. भाई तर पार्ल्याचे दैवतच त्याचमुळे आज पार्लेकर व्यथित झाले आहेत. टिळक मंदिराचे व भाईंचे नाव ह्या कारणासाठी वृत्तपत्रात वारंवार ‘झळकणे’ पार्ल्याला शोभा देणारे खचितच नाही.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bmcschools.blogspot.com/2016/10/blog-post_13.html", "date_download": "2018-10-15T21:11:12Z", "digest": "sha1:GB55E4TIRJNQU3GCVFPDRHUMLRP7ETBN", "length": 17563, "nlines": 275, "source_domain": "bmcschools.blogspot.com", "title": "'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती - बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा", "raw_content": "\nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\nHome / 'वाचन प्रेरणा दिन' / bhashan / vachan prerna divas / 'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\n15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यामागची भूमिका सांगताना शिक्षण मंत्री विनोद तावडे....\nआपल्याला हव्या त्या माहिती साठी क्लिक करा\n👉 * वाचन प्रेरणा दिन विषयी संपूर्ण माहिती\n👉 * वाचनाचे महत्वं\n👉 बोलती पुस्तके .mp3\n( खालील पुस्तके mp3 मध्ये आहेत आपण मुलांना ऐकवू शकतो )\n२ ) श्यामची आई\n👉 * डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल मराठी, हिंदी ,भाषण\n👉 * मुलांना दाखवण्यासाठी विडीओ डाउनलोड करा \"\nएपीजे अब्दुल कलाम का इतिहास व जीवन परिचय \"\n👉 * डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल कविता\nडॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम\nडॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम\nवाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nहे वाचा > 10,542 शिक्षांकाची भर्ती \n7,584 दहावी / बारावी पास भर्ती \nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\n🌟 शालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )\n🌟 प्रथम सत्र निकाल तयार करण्याचे एक्सेल सॉफ्टवेअर \n🌟 पायाभूतचे EXCEL सॉफ्टवेअर,रिझल्ट बनवा/श्रेणी काढा 1 मिनिटात\n🌟 संकलित चाचणी-1 रिझल्ट सॉफ्टवेअर\n🌟 1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर\n🌟 रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n🌟 मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.\n🌟 डेली अटेंडन्स अँप संपूर्ण माहिती\n🌟 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर \n5 / 8 वी स्कालरशिप सराव प्रश्नपत्रिका\n💥 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या एकूण 250 सराव प्रश्नपत्रिका \n💥 श्री.प्रशांत शिवाजी हासे सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 60 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . दिनेश सरदार सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . महादेव पाटील सरांच्या 60 स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nशिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\nशिक्षक दिवस पर शायरी\nकविता - महात्मा गाँधी जी\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech /...\nलोकमान्य तिलक हिंदी भाषण/निबंध\n१ अगस्त : अण्णाभाऊ साठे जयंती हिंदी भाषण\nश्री लोकमान्य टिळक नारे/कविता\nगणतंत्र दिन निम्मित काही शेर\nसावित्रीबाई फुले मराठी भाषण\nसावित्रीबाई फुले यांच्या कविता\nसावित्रीबाई फुले हिंदी भाषण\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल मराठी, हिंदी ,भाषण\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन माहिती / भाषण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nलोकमान्य टिळक मराठी, हिंदी,इंग्रजी भाषण/निबंध सूत्रसंचालन\nप्रथम घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका, आकारीत चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech / Essay in Hindi\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन पायाभूत चाचणी 2016 श्रेणी तक्ता ,भाषा/गणित मार्गदर्शिका ,प्रश्नपत्रिका\nआदर्श व संगीतमय परिपाठ\nरोमन अंक १ ते २०००\nमाझ्या ब्लॉग चा APP डाउनलोड करा \nवार्षिक नियोजन व टाचण\nस्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nसंगीतमय पाढे- Mp3 व Video\nअब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र\nगुगल फॉर्म तयार करणे\nकरून पहा - साधे सोपे प्रयोग.\nश्री महादेव पाटील सरांच्या स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n👉 जॉब दालन भेट द्या 👈\n५ वि आणि ८ वि शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ सराव प्रश्नपत्रिका\n⚛️ 15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण हिंदी ,मराठी,इंग्रजी\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \nमोबाईल मध्ये CATALOG तयार करा\nआमच्या नवीन पोस्ट ईमेल वर पाहिजे असल्यास खाली तुमचा Email टाका\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n� नोकरीच्या जाहिराती �\nकेंद्रीय विद्यालया मधे 6205 शिक्षकांची महा भरती,kvs Teachers Recruitment\nमहाभरती ,बँक, कॉलेज, लैब, CID, BSNL\nमुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात 'कनिष्ठ अभियंता' पदांच्या ८० जागा\nबीड भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या ...\nनंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या २५ जागा\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या एकूण २२०० जागा\nमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आस्थापनेवर 'शिक्षक' पदांच्या ८५ जागा teacher job\nयवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ८९ जागा\nपुणे महानगरपालिकेत ‘शहरी डिझायनर’ पदांच्या जागा\nनागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ४७ जागा\nअहमदनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nसातारा नगर परिषदेत फायरमन पदांची भरती\n👉 जॉब दालन भेट द्या 👈\nवार्षिक नियोजन व टाचण\nपैसे कमवा ब्लॉग द्वारे\nमराठी ब्लॉग द्वारे पैसे कमवा ,earn money from mara...\nPropeller ads से पैसे कैसे कमाए \nवार्षिक नियोजन व टाचण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/11?page=47", "date_download": "2018-10-15T21:13:16Z", "digest": "sha1:F2OQ7S2IR6WAUV22EZYV4COUEAYET3DI", "length": 8102, "nlines": 149, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भाषा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसमाजातील सर्व व्यक्तींना ज्याची कायम भीती वाटते अशा काही समान गोष्टी आहेत. मृत्यू, साप वगैरे. सभेत बोलण्याची भीती ही अशीच एक सर्वसामान्य गोष्ट.. सभा याचा अर्थ येथे व्यक्तींचा समुदाय असा घ्यावा.\nव्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ७ (समाप्त)\nया भागात या लेखमालेचा समारोप होतो आहे. सुरुवातीचा मुद्दा हा की अभ्यास करताना व्याकरणाचे दृश्य आणि कार्यकारी स्वरूप काय असते खरे तर या मुद्द्याने शेवट होऊ शकतो.\nपुण्यामध्ये रसिक साहित्य यांची घरपोच सेवा अशी अभिनव अशी सेवा आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी १००० रुपये भरा आणि आयुष्यभर फुकट पुस्तके वाचा अशी योजना आखलेली आहे. इच्छुकांनी श्री. योगेश नांदुरकर यांच्याशी जरूर संपर्क साधावा.\nआले आले गणपती बाप्पा आले (खरंतर मी 'बाप्पा आले' एवढेच लिहिणार होतो पण बप्पी लहिरीच्या मुलाचे नाव बाप्पा लहिरी () आहे असे समजले म्हटले, कन्फ्युजन नको) तर आपल्या सर्वांचे आवडते गणपती बाप्पा उद्या येत आहेत.\nवाहन चालक रहदारी चे नियम पाळत नाहीत, कारणे व उपाय.\nहा खालील चर्चा चा\nवाहन चालवणे म्हणजे किल्ली फिरवुन (अगर लाथ मारुन) स्टिअरिंग फिरवत पुढे जाणे हे खरे काय\n(चर्चा येथे सुरु झाली)\nव्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ६\nहा भाग पुन्हा लांबीला लहान लिहिलेला आहे. यातील मुद्द्यांची उपक्रमावर बाकी ठिकाणी ज्वलंत चर्चा होत आहे. ती विचारपूर्ण आणि आवेशपूर्ण मते या लेखाच्या अनुषंगानेही मांडली तर संवादात भर पडेल, म्हणून हा लिहून काढायची घाई केली.\nनवीन कवितेतल्या मात्रा कशा मोजतात\nमला पडलेल्या एका प्रश्नाबाबत कोणी जाणकार मराठी शिक्षकाने मदत करावी.\nअनेकदा चर्चा प्रस्ताव, लेख वाचताना, काही गोष्टी हव्यात नि नकोत असे जाणवत राहते.\nत्यासाठी आधीच्या भागात खालील गोष्टींचा उहापोह झाला\nआपण कुणासाठी लिहिता आहात\nव्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ५\nहा भाग जरा लांब लिहिलेला आहे. पण यात तीन मोठ्या चर्चा करण्यालायक कल्पना आहेत.\nपहिली ही की व्याकरणाचा पाया लोकांतली भाषा आहे. व्याकरण शब्दांत अर्थ भरत नाही, तो संबंध लोकांना व्याकरणाशिवाय कळतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/black-bag-full-weapons-found-jnu-15641", "date_download": "2018-10-15T21:58:48Z", "digest": "sha1:TXT6PBIJ37AAKBORR2C562S6LETLZLYV", "length": 10130, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "black bag full of weapons found in jnu जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रे भरलेली बॅग सापडली | eSakal", "raw_content": "\nजेएनयूमध्ये शस्त्रास्त्रे भरलेली बॅग सापडली\nसोमवार, 7 नोव्हेंबर 2016\nजेएनएयूतील नॉर्थ गेटच्या आतमध्ये सुरक्षा रक्षकांना आज सकाळी एका काळ्या रंगाच्या बॅगेत ही शस्त्रे आढळून आली.\nनवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यापीठात आज (सोमवार) पहाटे बंदुक व काडतुसे असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे.\nजेएनएयूतील नॉर्थ गेटच्या आतमध्ये सुरक्षा रक्षकांना आज सकाळी एका काळ्या रंगाच्या बॅगेत ही शस्त्रे आढळून आली. शस्त्रास्त्रांनी भरलेल्या या बेवारस बॅगेत बंदुक आणि काडतुसे होती. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली. पोलिस अधिक तपास करत असून, अज्ञात व्यक्तीविरोधात शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजेएनयूमधील विद्यार्थी नजीब अहमद हा गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता असल्याने याबाबत चर्चा होत असताना आता शस्त्रस्त्रांची बॅग सापडल्याने पुन्हा एकदा जेएनयू चर्चेत आले आहे.\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/swati-gadhwe-title-hat-trick-26229", "date_download": "2018-10-15T22:17:28Z", "digest": "sha1:XJPZ45N2PMA6XGEYA6JCEGT4VMAINEZV", "length": 16078, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swati Gadhwe title hat-trick स्वाती गाढवेची विजेतेपदाची हॅटट्रिक | eSakal", "raw_content": "\nस्वाती गाढवेची विजेतेपदाची हॅटट्रिक\nनरेश शेळके -सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nभिलाई - बहुधा कारकिर्दीतील शेवटची राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धा धावणाऱ्या रेल्वेच्या स्वाती गाढवेने भिलाई येथे रविवारी झालेल्या 51 व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत महिलांच्या दहा किलोमीटर शर्यतीत अव्वल स्थान मिळवून वैयक्तिक विजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली. पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीत आंध्रच्या बी. स्रिनूने बाजी मारली. या स्पर्धेत प्रवेश अर्जात जन्मतारखेची नोंद नसल्याने महाराष्ट्राच्या 20 वर्षे मुले, मुली व 18 वर्षाखालील मुलींच्या संघातील खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला. महिला गटात सांघिक प्रकारात तिसरे स्थान ही महाराष्ट्रासाठी या स्पर्धेतील समाधानाची बाब.\nभिलाई - बहुधा कारकिर्दीतील शेवटची राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धा धावणाऱ्या रेल्वेच्या स्वाती गाढवेने भिलाई येथे रविवारी झालेल्या 51 व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत महिलांच्या दहा किलोमीटर शर्यतीत अव्वल स्थान मिळवून वैयक्तिक विजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली. पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीत आंध्रच्या बी. स्रिनूने बाजी मारली. या स्पर्धेत प्रवेश अर्जात जन्मतारखेची नोंद नसल्याने महाराष्ट्राच्या 20 वर्षे मुले, मुली व 18 वर्षाखालील मुलींच्या संघातील खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला. महिला गटात सांघिक प्रकारात तिसरे स्थान ही महाराष्ट्रासाठी या स्पर्धेतील समाधानाची बाब.\nपुणे येथे मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या आणि स्पर्धेत भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करणारी स्वाती सुरवातीला रेल्वे, महाराष्ट्राची साईगीता नाईक, पश्‍चिम बंगालची पूजा मोंडल आणि मणिपूरची किरण सहदेव यांच्यासोबत एकत्र धावत होती. शर्यतीच्या मध्यावर तिने आघाडी घेण्यास सुरवात केली, त्या वेळी इतर धावपटूंकडून तिला आव्हान मिळू शकले नाही. या संधीचा फायदा घेत भास्कर भोसलेच्या नेतृत्वाखाली सराव करणाऱ्या स्वातीने आणखी वेग वाढविला व 37 मिनिटे 01.43 सेकंदांत सलग तिसऱ्या वर्षी शर्यत जिंकली. नऊ किलोमीटरपर्यंत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या महाराष्ट्राच्या साईगीता नाईकला शेवटी 37 मिनिटे 28.51 सेकंदांत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नागपुरात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत कार्यरत असलेली मोनिका राऊत सातव्या क्रमांकावर आली. पूजा मोंडलने रौप्य, तर किरण सहदेवने ब्रॉंझपदक जिंकले. रेल्वेने 16 गुणांसह अपेक्षितपणे सांघिक विजेतेपद मिळविले. पंजाबला 55 गुणांसह दुसरे, तर महाराष्ट्राला 59 गुणांसह तिसरे स्थान मिळाले.\nपुरुषांत रेल्वे आणि सेनादलाच्या खेळाडूंत चुरस होती. यात सेनादलाने बाजी मारली. दोन वर्षांपूर्वी दुसरे स्थान मिळविणाऱ्या स्रिनूने अंतिम क्षणी बाजी उलटवीत 31 मिनिटे 37.27 सेकंदांत सुवर्णपदक जिंकले. गतवर्षी सेनादल संघात असलेल्या कर्नाटकच्या ए. बी. बेलीअप्पाला दुसरे स्थान मिळाले. सेनादलाचा एम. एच. परसप्पा ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. यात सेनादलाने 18 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकाविले. रेल्वेला 34 गुणांसह दुसरे, तर पोलिस संघाला तिसरे स्थान मिळाले. महाराष्ट्र संघ 94 गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिला.\nमुला-मुलींच्या 20 वर्षे वयोगटात उत्तर प्रदेशच्या धावपटूंनी वर्चस्व गाजविले. मुलींच्या सहा किलोमीटर शर्यतीत हेमलता, तर मुलांच्या आठ किलोमीटर शर्यतीत अनिलकुमार यादवने प्रथम क्रमांक पटकाविला. दोन्ही गटात सांघिक विजेतेपदही उत्तर प्रदेशनेच मिळविले. मुंबई मॅरेथॉन आणि आंतर विद्यापीठ स्पर्धेमुळे काही दिग्गज स्पर्धक राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही.\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\n#mynewspapervendor वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गगन भरारी\nपुणे : सकाळी घरोघरी पेपर टाकणाऱ्यांपैकी अनेक जणांनी त्यांच्या कर्तृत्वावर भरारी घेतली आहे. कोणी सनदी अधिकारी तर कोणी उद्योजक, व्यावसायिक...\n'मेरी सायकल' लघुपटाचा प्रिमियर शो पुण्यात संपन्न\nपुणे : आजच्या गतीमान युगात संस्कार मूल्यांचा ऱ्हास होत आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची खरी...\nकऱ्हाडमध्ये राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धांना प्रारंभ\nकऱ्हाड : क्रीडा व युवक सेवा संचालनालयातंर्गत सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कऱ्हाड येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वेणूताई चव्हाण...\nबैठका काढणे हा आपल्या परंपरेतील उत्तम व्यायाम म्हणून परिचित आहे. पण सगळ्यांनाच बैठका काढणे योग्य नसते. बैठकांचा व्यायाम काहींना तरी टाळावाच लागेल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/chandrapur-municipal-corporation-election-result-258746.html", "date_download": "2018-10-15T22:08:35Z", "digest": "sha1:YQQUPWC7CAOCBH4NPCRF7AEN3GT2IP2E", "length": 12507, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुनगंटीवारांनी गड राखला ; चंद्रपुरात कमळ उमललं, काँग्रेसची धुळधाण", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nमुनगंटीवारांनी गड राखला ; चंद्रपुरात कमळ उमललं, काँग्रेसची धुळधाण\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला गड कायम राखत काँग्रेसला धोबीपछाड दिलाय.\n21 एप्रिल : चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला असून भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केलीये. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला गड कायम राखत काँग्रेसला धोबीपछाड दिलाय.\nचंद्रपूर महापालिकेच्या 66 जागासांठी सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा पासून भाजपने आघाडी घेतली. आणि हीच आघाडी आतापर्यंत कायम आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या 34 जागांचा आकडा भाजपने गाठला असून 35 जागांवर भाजप आघाडीवर आहे. काँग्रेसला 12 जागा मिळाल्यात. तर राष्ट्रवादी, शिवसेनेला प्रत्येकी 2 जागांवर समाधान मानावे लागले. मनसेला 1 जागा आणि अपक्षांना 2 जागा मिळाल्यात. चंद्रपूर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं होमग्राऊंड असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. मुनगंटीवार यांच्यासह सर्वच भाजपच्या नेते आणि मंत्र्यांनी चंद्रपुरात प्रचाराचा धुराळा उडवला होता. भाजपच्या या आक्रमक प्रचारामुळे अखेर चंद्रपूरकरांनी भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या देऊ केल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\n'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा\nदिवाळीनिमित्त रेशन दुकानावर मिळणार १ किलो साखर -गिरीश बापट\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/03/womens-day.html", "date_download": "2018-10-15T22:22:57Z", "digest": "sha1:GK6BB47CWDWVTIGOQ6H7S6ZCCMEO7S45", "length": 17014, "nlines": 179, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Women's Day : तू स्वप्नं....तूच सत्य", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nWomen's Day : तू स्वप्नं....तूच सत्य\nतुला खूप राग येत असेल नाही आमचा ........ आमच्या संस्कृतीचा..........आमच्या परंपरेचा \nसंस्कृतीच्या कोणत्या जोखडात जखडून टाकलंय आम्ही तुला \nतुझ्या विचारांना, कर्तुत्वाला काहीसा वाव मिळतोय, पण खेड्यात..............तू जुंपलेली असतेस घाण्याला अहोरात्र.\nखरंतर तू या विश्वाचा आस..........\nतू आम्हा साऱ्यांच्या जगण्याचा ध्यास..............\nतू स्वप्नं, जगण्याला उमेद देणारी.............\nतू सत्य, वास्तवाचं भान देणारी ..........\nतू आभाळ, पंखाला बळ देणारं ..........\nतूच माती, थकल्यानंतर आधार देणारी.\nखूप लिहायचं होतं. पण थांबतोय.................\nतुझ्यातल्या मायेला सलाम करून.\nसमिधा प्रतिक्रियेबद्दल आभार. आईशिवाय आपण नाही हे प्रत्येकाला माहित असतं. अगदी पट्टीच्या गुन्हेगारालाही. त्यामुळेच जेव्हा समाज प्रत्येक स्त्रीत आई पहायला शिकेल. अगदी आपल्या बायकोत आणि प्रेयसीतही. तेव्हाच समाज स्त्रीचा आदर करू लागेल.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove Poem : ती सोबत नव्हती म्हणुनी\nLove Poem : आयुष्य हरवले माझे\nLove Poem : खुशाल पडतो प्रेमात\nLove Poem : आपण साले वेडेपिसे\nStory For Kid's : प्रामाणिक पहारेकरी\nWomen's Day : तू स्वप्नं....तूच सत्य\nStory for kid's : दयाराम आणि सोन्याचं नाणं\nStory for kid's : मुर्ख राजा आणि विदुषक\nStory for kid's : बन्सी आणि मिठाईवाला\nLove poem :मोर आणि लांडोर\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/decoration/1150953/", "date_download": "2018-10-15T21:42:37Z", "digest": "sha1:5B6YWDCI6FVYGEITPTYYHWAQJOIFNY2X", "length": 2620, "nlines": 71, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "तिरूचिरापल्ली मधील Golden Decorator डिजायनर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 18\nतिरूचिरापल्ली मधील Golden Decorator डिजायनर\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे, लाइट, झुंबर\nबोली भाषा इंग्रजी, तामिळ\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 18)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-city-became-serious-question-stray-dogs-135792", "date_download": "2018-10-15T22:31:14Z", "digest": "sha1:7MQKHYZDBDMCY36SBXPQPN7KNX2R2CXB", "length": 12540, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad city became a serious question stray dogs पकडलेले कुत्रे आता पळून जाणार नाहीत! | eSakal", "raw_content": "\nपकडलेले कुत्रे आता पळून जाणार नाहीत\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद - महापालिकेच्या मध्यवर्ती जकात नाका परिसरातील श्‍वानगृहाच्या दुरवस्थेमुळे नसबंदी शस्त्रक्रियेसाठी पकडून आणलेले कुत्रे पसार होत होते. महापालिकेने शस्त्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीने याबाबत वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही फाइल जागची हलत नव्हती. अखेर दोन दिवसांपूर्वी श्‍वानगृहाची दुरुस्ती करण्यात आली.\nऔरंगाबाद - महापालिकेच्या मध्यवर्ती जकात नाका परिसरातील श्‍वानगृहाच्या दुरवस्थेमुळे नसबंदी शस्त्रक्रियेसाठी पकडून आणलेले कुत्रे पसार होत होते. महापालिकेने शस्त्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीने याबाबत वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही फाइल जागची हलत नव्हती. अखेर दोन दिवसांपूर्वी श्‍वानगृहाची दुरुस्ती करण्यात आली.\nशहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दीड वर्षापासून नसबंदी शस्त्रक्रिया बंद असल्यामुळे कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली होती. दरम्यान, शहरातील कुत्रे पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे कंत्राट महापालिकेने पुण्याच्या ब्ल्यू क्रॉस एजन्सीला दिले. या एजन्सीने नेमलेले कर्मचारी दिवसभर शहरात फिरून मोकाट कुत्रे पकडतात. पकडलेल्या कुत्र्यांना मध्यवर्ती जकात नाका परिसरातील श्‍वानगृहात ठेवले जाते. नसबंदी शस्त्रक्रिया केल्यानंतर कुत्र्यांना तीन दिवस देखरेखीखाली ठेवले जाते. मात्र येथील श्‍वानगृहाची दुरवस्था झाल्याने पकडून आणलेले कुत्रे तुटलेल्या जाळीतून पळून जात होते. त्यामुळे एजन्सीचे कर्मचारी त्रस्त होते. श्‍वानगृहाची दुरुस्ती करा; अन्यथा काम बंद करू असे पत्रही एजन्सीने महापालिकेला दिले होते. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही फाइल जागची हलत नव्हती. याबाबत ‘सकाळ’ने पाठपुरावा केला. अखेर प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच मोडकळीस आलेल्या श्‍वानगृहाची दुरुस्ती केली आहे.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\n#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य\nसोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40...\nनाल्यात विसर्जन केलेल्या मूर्त्यांची दुरवस्था\nपुणे : वडगाव फाट्याजवळील नाल्यामध्ये गणेशमूर्ती तुटलेल्या अवस्थेत दिसत होत्या. नाल्यातील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे या मूर्त्या दिसत होत्या. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bmcschools.blogspot.com/2016/06/10-th-ssc-online-result-sites-10.html", "date_download": "2018-10-15T22:32:11Z", "digest": "sha1:WWYWSW7MG3SBENF7CMTIZI4GJX7XTKRR", "length": 14697, "nlines": 218, "source_domain": "bmcschools.blogspot.com", "title": "10 th ssc online result sites ,10 वी चा निकाल जाहीर ! - बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा", "raw_content": "\nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\n10 वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला \nराज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल\nउद्या 06 जून ला दुपारी ठिक १ वाजता जाहीर होणार आहे.\nनिकाल बघण्यासाठी खालील साईट वर क्लिक करा\nया वेबसाइट्सवरून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि\nउच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य बोर्ड) अधिकृतपणे\nहा निकाल उपलब्ध करून देणार आहे\nरिझल्ट लोड होण्यासाठी वेळ लागत असेल तर\n👉👉हे अँप डाउनलोड करा👈👈\nआणि साईट ओपन करा \nहे वाचा > 10,542 शिक्षांकाची भर्ती \n7,584 दहावी / बारावी पास भर्ती \nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\n🌟 शालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )\n🌟 प्रथम सत्र निकाल तयार करण्याचे एक्सेल सॉफ्टवेअर \n🌟 पायाभूतचे EXCEL सॉफ्टवेअर,रिझल्ट बनवा/श्रेणी काढा 1 मिनिटात\n🌟 संकलित चाचणी-1 रिझल्ट सॉफ्टवेअर\n🌟 1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर\n🌟 रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n🌟 मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.\n🌟 डेली अटेंडन्स अँप संपूर्ण माहिती\n🌟 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर \n5 / 8 वी स्कालरशिप सराव प्रश्नपत्रिका\n💥 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या एकूण 250 सराव प्रश्नपत्रिका \n💥 श्री.प्रशांत शिवाजी हासे सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 60 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . दिनेश सरदार सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . महादेव पाटील सरांच्या 60 स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nशिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\nशिक्षक दिवस पर शायरी\nकविता - महात्मा गाँधी जी\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech /...\nलोकमान्य तिलक हिंदी भाषण/निबंध\n१ अगस्त : अण्णाभाऊ साठे जयंती हिंदी भाषण\nश्री लोकमान्य टिळक नारे/कविता\nगणतंत्र दिन निम्मित काही शेर\nसावित्रीबाई फुले मराठी भाषण\nसावित्रीबाई फुले यांच्या कविता\nसावित्रीबाई फुले हिंदी भाषण\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल मराठी, हिंदी ,भाषण\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन माहिती / भाषण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nलोकमान्य टिळक मराठी, हिंदी,इंग्रजी भाषण/निबंध सूत्रसंचालन\nप्रथम घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका, आकारीत चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech / Essay in Hindi\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन पायाभूत चाचणी 2016 श्रेणी तक्ता ,भाषा/गणित मार्गदर्शिका ,प्रश्नपत्रिका\nआदर्श व संगीतमय परिपाठ\nरोमन अंक १ ते २०००\nमाझ्या ब्लॉग चा APP डाउनलोड करा \nवार्षिक नियोजन व टाचण\nस्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nसंगीतमय पाढे- Mp3 व Video\nअब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र\nगुगल फॉर्म तयार करणे\nकरून पहा - साधे सोपे प्रयोग.\nश्री महादेव पाटील सरांच्या स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n👉 जॉब दालन भेट द्या 👈\n५ वि आणि ८ वि शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ सराव प्रश्नपत्रिका\n⚛️ 15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण हिंदी ,मराठी,इंग्रजी\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \nमोबाईल मध्ये CATALOG तयार करा\nआमच्या नवीन पोस्ट ईमेल वर पाहिजे असल्यास खाली तुमचा Email टाका\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n� नोकरीच्या जाहिराती �\nकेंद्रीय विद्यालया मधे 6205 शिक्षकांची महा भरती,kvs Teachers Recruitment\nमहाभरती ,बँक, कॉलेज, लैब, CID, BSNL\nमुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात 'कनिष्ठ अभियंता' पदांच्या ८० जागा\nबीड भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या ...\nनंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या २५ जागा\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या एकूण २२०० जागा\nमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आस्थापनेवर 'शिक्षक' पदांच्या ८५ जागा teacher job\nयवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ८९ जागा\nपुणे महानगरपालिकेत ‘शहरी डिझायनर’ पदांच्या जागा\nनागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ४७ जागा\nअहमदनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nसातारा नगर परिषदेत फायरमन पदांची भरती\n👉 जॉब दालन भेट द्या 👈\nवार्षिक नियोजन व टाचण\nपैसे कमवा ब्लॉग द्वारे\nमराठी ब्लॉग द्वारे पैसे कमवा ,earn money from mara...\nPropeller ads से पैसे कैसे कमाए \nवार्षिक नियोजन व टाचण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-15T22:36:25Z", "digest": "sha1:VSKKNSRADPANJOW2WLVJUVUL7FUOCGPA", "length": 8043, "nlines": 97, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शॉर्टसर्किटमुळे शिवाजीनगरात सिंलेडरचा स्फोट | Janshakti", "raw_content": "\nविष घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा\nबालसंस्कार मंडळ एज्यु. सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश वाणी\nदिवाळीच्या तोंडावर गरीब कुटुंबाना साखर वितरीत\nभुसावळात घरफोडी, रोकड व साहित्य लांबविले\nबोगस जातीच्या दाखल्यावर आळा घालावा\nरहिमपुरे येथे विजेच्या तार तुटल्याने भीषण आग\nशिंदखेडा पं.स.कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा\nमोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू\nवरखेडी-भोकरी-वरखेडी रस्त्याला अतिक्रमणाचाही विळखा\nशॉर्टसर्किटमुळे शिवाजीनगरात सिंलेडरचा स्फोट\nजितेंद्र कोतवाल 13 Mar, 2018\tखान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव तुमची प्रतिक्रिया द्या\nलाखोंचे नुकसान; प्रशासनाकडून पंचनाम्यास सुरूवात\n शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट परिसरात शॉर्टसर्किटमुळे सिंलेडरच्या झालेल्या स्फोटात पार्टेशनचे 14 घरे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास घडली. आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांना आग विझविण्याचे काम सुरू करून तत्काळ पोलिसांसह अग्निशमन बंबाला बोलावण्यात आले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे कळते. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट येथे सतीश कंडारे (वय-60), यांचा प्लॉट असून या ठिकाणी पार्टीशनची घरे उभारुन यातील काही घरे चेतन भगत, आत्माराम सोनार, मंगला सोनार, रफिक शेख, शारदा मिसाळ, ज्ञानेश्‍वर पाटील, संजू मिस्त्री, विष्णू कोळी, ज्ञानेश्‍वर शिंपी व नरेश बाविस्कर यांना भाडेतत्वावर देण्यात आलेली आहेत. आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास चेतन भगत हे राहत असलेल्या घरात शॉर्ट सर्कीट होवून आग लागली. घरे पार्टीशानची असल्याने आग तात्काळ पसरली. आगीत घरातील जिवनावश्यक साहित्यासह 14 घरे जळून खाक झाले. आग इतकी भयंकर होती की घरावरची पत्रे, रॅक, पलंग वाकले होते. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nPrevious प्रेमप्रकरणातून दहावीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरून खून\nNext रोह्याची अवस्था भोपाळसारखी करायचीय का\nविष घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू\nकासमवाडीत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा\nबालसंस्कार मंडळ एज्यु. सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश वाणी\nयावल – येथील बाल संस्कार मंडळ एज्यु . सोसायटीची सन २०१८ ते २०२१ या कालावधी …\nविष घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू\nकासमवाडीत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा\nबालसंस्कार मंडळ एज्यु. सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश वाणी\nदिवाळीच्या तोंडावर गरीब कुटुंबाना साखर वितरीत\nभुसावळात घरफोडी, रोकड व साहित्य लांबविले\nबोगस जातीच्या दाखल्यावर आळा घालावा\nरहिमपुरे येथे विजेच्या तार तुटल्याने भीषण आग\nशिंदखेडा पं.स.कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा\nराजकीय व्देषापोटी एरंडोल तालुक्यास वगळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/11?page=49", "date_download": "2018-10-15T22:05:54Z", "digest": "sha1:T2EJDPPS6467GPWGDMV7QN275PHN4MSG", "length": 7131, "nlines": 140, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भाषा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nया संकेतस्थळावर \"संस्कृत\" विषयावर चर्चा करताना एका अवांतर विचारप्रवाहामुळे पतंजलीचे व्याकरणमहाभाष्य उडत उडत चाळायला घेतले. आधी लक्षात न घेतलेला एक परिच्छेद माझ्या डोळ्यासमोर आला.\nमराठी अनुदिनी लेखकांस सूचना\nप्रिय मायबोलीत लिहिणारे लेखक हो,\nमराठी भाषे साठी आणखी एक ब्लाग् \"एग्रीगेटर\" आला आहे, तो म्हणजे www.blogwani.com\nII स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी प्रसन्न II\nतसिमन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी\nभारताच्या स्वातंत्र्याला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nमराठी कन्नड स्नेहवर्धन केंद्रातर्फे मराठी भाषक व कन्नड न येणाऱ्या पुण्यातील कन्नडिगांसाठी कन्नड भाषा शिकण्याचे वर्ग जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु झाले आहेत.\nस्थळ: कर्नाटक विद्यालय, डेक्कन जिमखाना.\nपरदेशात आल्यावर बरेचसे भारतीय, आपला समाज, आपली माणसे जोडलेली राहावीत या हेतूने भारतीय मंडळांचे/ संघांचे सदस्यत्व घेतो. भारतीय समाज, सण, कार्यक्रम या सर्वांशी आपली नाळ जोडलेली राहावी या भावनेतून.\nभारताचा परतणारे वैभव - बिझीनेस ऍज युज्वल\nअधुनीक भारताच्या साठी निमित्त 'दी लास्ट मुगल: दी फॉल ऑफ ए डायनास्टी, दिल्ली १८५७' पुस्तक आणि त्यासाठी \"डफ कुपर - ऐतिहासीक लिखाणाबद्दल पारीतोषीक\" मिळवणारे विख्यात लेखक विल्यम डेलेर्म्पल यांचा खालील लेख \"टाईम\" या साप्ताहीकात प्रसि\nकाही दिवसांपुर्वी मुंबईतील (बोरीवली, \"लक्ष्मीछाया\") एक इमारत बघता बघता पडली असे अगोदर् पण झाले आहे.\nराजांचा गड : राजगड\nराजगड. राजांचा गड किंवा गडांचा राजा काहीही म्हणा पण मनाला भुरळ पाडणारा आहे खरा. मावळ खोर्‍यावर करडी नजर ठेवता येण्यासारख्या जागी असलेला. २६ वर्षे मराठी राज्याची राजधानी असलेला गड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/page/5/", "date_download": "2018-10-15T22:34:52Z", "digest": "sha1:UCM3LXK6GLQ3X4DVIE35J2QAAW32BMV5", "length": 19116, "nlines": 159, "source_domain": "pcmcnews.in", "title": "PCMC News Marathi – Page 5 – All latest news, breaking news happened in current affairs and keep yourself updated with latest happenings.", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भा…\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली : वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ का…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nऔरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला लाथ मारल्याचं समोर आल…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्य…\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला द…\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची …\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nपिंपरी पालिका मुख्यालयावर पडतो आहे वाहन भार\nपिंपरी-चिंचवड : शहरात वाहनतळांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, शहराचा प्रशासकीय कारभार जेथून चालतो, …\nVIDEO : अर्धा डझन पोरींना फसवलं, आणि बाईच्या नादा पाई बायोको आणि मुलालाच संपवलं\nPCMC News Team June 12, 2018\tचिंचवड, ठळक बातम्या, महाराष्ट्र 28\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nराज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nआमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \nप्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. …\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nPCMC News Team December 30, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on ‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nअजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nPCMC News Team December 29, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nकोल्हापूर : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर: ‘पैसे दे; अन्यथा आत्महत्या कर’, असा तगादा लावण्याच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी सांगलीतील चार खासगी सावकारांसह इतर दहा जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांत मंगळवारी (८ ऑगस्ट) दाखल झाला. खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) …\nराज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा\nमुंबई : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. यातच भाजप आणि एनडीएसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. शिवसेनेने एनडीएचे उमेदवार हरिवंश यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएला मोठा दिलासा मिळाला …\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\nमुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ‘सुई-धागा : मेड इन इंडिया’च्या कामात व्यस्त आहेत. यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचा लोगो नुकताच लॉन्च करण्यात आला… पण हा लोगो म्हणजे एक नाही तर अनेक कलाकारांची मेहनत आहे. अनुष्का आणि वरुणनं या सिनेमाचा लोगो कसा बनला त्याची कहाणी एका …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/nikhare?order=title&sort=asc", "date_download": "2018-10-15T22:19:02Z", "digest": "sha1:2SPEEH72HDPI5A6NCEVIULTTATT5RNSB", "length": 4740, "nlines": 93, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "लोकसत्ता सदर : राखेखालचे निखारे | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nलोकसत्ता सदर : राखेखालचे निखारे\n      अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचं हे नवं सदर दर दुसऱ्या व चौथ्या बुधवारी \"लोकसत्ता\" मध्ये प्रकाशित होत आहे. ही लेखमाला लोकसत्ताच्या सौजन्याने येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.\n      राखेखालच्या या निखाऱ्यांमध्ये मातीशी नातं सांगणाऱ्या आर्थिक विचारांची धग वाचकांना नक्कीच अनुभवायला मिळेल.\n06-03-2013 कायदा आणि सुव्यवस्थेची ऐशीतैशी शरद जोशी\n09-01-2013 राखेखालचे निखारे : उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल शरद जोशी\n23-01-2013 शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे शरद जोशी\n20-02-2013 स्त्रियांचा प्रश्न : आम्ही मरावं किती\n06-02-2013 स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे शरद जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-xa-1-digital-camera-black-price-pdVTRd.html", "date_download": "2018-10-15T21:46:20Z", "digest": "sha1:6JQ7QIVQP5VMRRT523KSL452M5UYAGJU", "length": 14214, "nlines": 374, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jul 14, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅकऍमेझॉन उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 42,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels\nऑप्टिकल झूम 3 X\nमॅक्सिमम शटर स्पीड 30 Seconds\nमिनिमम शटर स्पीड 0.00025 Seconds\nस्क्रीन सिझे 3 Inches\nफुजिफिल्म क्सा 1 डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1060/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%A7%E0%A5%8B", "date_download": "2018-10-15T20:59:53Z", "digest": "sha1:KBRC77OWIDMUOAYV3NGETWXY2KJL5FYN", "length": 7354, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nबीपीसीएलसारख्या रिफायनरी शहराच्या मध्यभागी असणे धोकादायक - सचिन अहिर\nबीपीसीएलच्या रिफायनरीत झालेल्या भीषण स्फोटामुळे चार ते पाच किलोमीटरपर्यंत लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या विषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी माहुलगावातील रहिवासी व तिथल्या ट्रांझिट कॅम्पमधील नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी काळजी व्यक्त करत राज्य सरकारने तात्काळ तिथल्या लोकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली. मुंबईसारख्या अत्याधुनिक शहरात अशाप्रकारचे प्लांट्स असणे शहरासाठी घातक आहे. बीपीसीएल व एचपीसीएलच्या रिफायनरी या परिसरातून स्थलांतरित करता येतील का, ही मागणी आपण राज्य व केंद्र सरकारकडे करणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार महिन्याभरात जाहीर करणा ...\nविधिमंडळ पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दौरा पूर्ण झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींना त्याचा अहवाल देण्यात येईल. त्यानंतर दोन आठवड्यातच युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारणी व सर्व जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जातील, अशी माहिती संग्राम कोते पाटील यांनी नाशिक येथे दिली.कोते पाटील सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल अहमदनगर येथे युवक मेळाव्याच्या प्रचंड प्रतिसादानंतर आज नाश ...\nज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर मुंबई येथील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांकडून न्यायालयीन निर्णयाचे आनंदोत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष निलेश भोसले, सचिव बाप्पा सावंत, मुंबई सरचीटणीस सचिन नारकर, युवा जिल्हाध्यक्ष उबेत साबरी, युवा जिल्हाध्यक्ष सुनील गिरी, कुलाबा तालुका अध्यक्ष शैलेन्द्र नाग युवा मुंबई सचिव सचिन शिंदे, मुंबई सहसचिव भालचंद्र शिरोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाके फोडून राष्ट्रवादी भवनात आनंद सा ...\nमुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ ...\nमुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला. या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल्ल पटेल, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आ. विद्या चव्हाण, आ. किरण पावसकर, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि इतर पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.खा. शरद पवा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2015/06/01/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95/", "date_download": "2018-10-15T21:09:55Z", "digest": "sha1:OMFW7UI7JXXHTJTYOVLV54ZRUGOZOXPV", "length": 30822, "nlines": 59, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "पार्ल्यातील बागा आणि वृक्षराजी थोडा है, थोडे की जरूरत है। | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nपार्ल्यातील बागा आणि वृक्षराजी थोडा है, थोडे की जरूरत है\nगेला संपूर्ण महिना आपण सर्वचजण वैशाख वणव्याने होरपळून निघत आहोत. ग्लोबल वॉर्मिंगवर तर मला वाटतं पहिलीतल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच आपली मते हिरीरीने मांडत असतात. ॠतुमानात होणारे बदल, अवकाळी पाऊस, गारांचा वर्षाव या रोजच्याच बातम्या झाल्या आहेत. पण या सर्वांचे खापर फक्त निसर्गावर फोडण्याचा आपल्याला अधिकार आहे का निसर्गातील समतोल बिघडवायला आपणही तेवढेच जबाबदार नाही का निसर्गातील समतोल बिघडवायला आपणही तेवढेच जबाबदार नाही का असं म्हणतात, शहरवस्तीतले बागबगिचे, मैदाने ही त्या शहरांची फुफुस्सं असतात. मग आपणही विचार करूया की आपल्या श्वासोच्छ्वासाबद्दल कितीसे जागरूक आहोत\nएकेकाळी विलेपार्ले म्हणजे घनदाट झाडीत वसलेले टुमदार उपनगर होते. ती हिरवाई आता खूपच कमी झाली असली तरी अजूनही विमानातून बघताना पार्ल्यातील वृक्षराजी डोळयांत भरते. पण उद्यादेखील ही स्थिती राहील पार्लेश्वर सोसायटी, जयविजय सोसायटी, शुभदा सोसायटी किंवा इतर अनेक इमारतींमध्ये वृक्षांची चांगली काळजी घेतल्याचे दिसते. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वृक्षांचे काय पार्लेश्वर सोसायटी, जयविजय सोसायटी, शुभदा सोसायटी किंवा इतर अनेक इमारतींमध्ये वृक्षांची चांगली काळजी घेतल्याचे दिसते. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वृक्षांचे काय गेली काही वर्षे सातत्याने अनेक वृक्षांची पडझड होते आहे. कारण रस्त्यांची व इतर वीज, टेलिफोन आदि कामे करताना त्यांच्या मुळांना होणारी दुखापत तसेच नवीन रस्ता बांधताना त्यांच्या खोडापर्यंत केले जाणारे कॉंक्रिटीकरण गेली काही वर्षे सातत्याने अनेक वृक्षांची पडझड होते आहे. कारण रस्त्यांची व इतर वीज, टेलिफोन आदि कामे करताना त्यांच्या मुळांना होणारी दुखापत तसेच नवीन रस्ता बांधताना त्यांच्या खोडापर्यंत केले जाणारे कॉंक्रिटीकरण मुळांना श्वास घ्यायला ना माती, ना हवा, ना पाणी मुरायला जागा. साहजिकच यामुळे अनेक मोठे वृक्ष सुकायला, मरायला लागले आहेत. रस्तेबांधणीत प्रत्येक वृक्षाच्या मुळाशी थोडी जागा ठेऊन त्याला चौकोनी आळे बांधून नवीन माती, खत दिले तर ते सहज वाचवता येतील याकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वळवण्याची गरज आहे.\nया प्रश्नाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. सार्वजनिक बागांच्या दुर्दशेकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ठेकेदाराकडे बोट दाखविले. खरं तर ठेकेदारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या विभागाचीच असताना बगिच्यांवर ही वेळ का यावी हा मोठा प्रश्न आहे. यापुढे लक्ष घालू, तक्रारी सांगा असे आश्वासनही या अधिकाऱ्यांनी दिले. सावरकर उद्यान, केसकर बाग व ठक्कर रोडवरील बागेच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव आहे व लवकरच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होईल असेही सांगण्यात आले. या बागांमधील जॉगिंग ट्रॅक सुधारण्याचीही सूचना त्यांना केली. हे ट्रॅक सुधारल्यास प्रबोधनकार ठाकरे उद्यान व दुभाषी मैदानावरील पडणारा भार कमी होऊ शकेल व मैदान मुलांना खेळण्यासाठी उपयोगी पडेल.\nयासंबंधी नगरसेविका ज्योती अळवणी यांच्याशी सविस्तर बोलणे झाले असता त्या म्हणाल्या,”माझ्या विभागातील बगीचे व झाडे यांचे जतन व्हावे असे मला मनापासून वाटते. माझ्या कार्यकाळात पार्ल्यातील बगीच्यांमध्ये नक्की सुधारणा होईल. त्यासाठी मी व गार्डन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. मिलन फ्लायओव्हर खालील भुखंडामधे आम्ही नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान, क्रिकेट ग्राऊंड बनवून घेतले आहे. बाजूने ग्रील लावून बॉल क्रिडांगणाच्या बाहेर जाणार नाही यासाठीही काम चालू आहे. सर्व्हीस रोडवरील शहीद स्मारकाची जागाही मुलांसाठी खेळायला खुली केलेली आहे. या वर्षाच्या विकासनिधीमधून ठक्कर रोड, आझाद रोड व सर्व्हीस रोड येथील बगिच्यांचा विकास केला जाईल. तेथे मुलांसाठी पाळणे, घसरगुंडी असे खेळ असलेला किड्‌स झोन तसेच मोठ्यांसाठी ओपन एअर जिमची मागणी केली आहे. शिवाय तेथे नवीन झाडांची लागवडही होणार आहे. जेथे जेथे जॉगर्स ट्रॅक आहेत ते दुरूस्त करून घेण्यात येतील. शिवाय आझाद रोड, मिलन सबवे व ठक्कर रोडवर 170 नवीन झाडे लावली आहेत. तशीच लागवड आता हनुमान रोड, तेजपाल स्किममध्ये होईल. 2017च्या आत ही सर्व कामे पूर्ण होतील असा मला विश्वास वाटतो.’\nमहानगरपालिकेच्या बगिच्यांच्या अवस्थेबद्दल नगरसेविका शुभदा पाटकर यांच्याशीही चर्चा केली. त्यांच्या प्रभागातील शहाजी राजे मार्गावरील सावरकर उद्यान व मार्केटमधील केसकर बागेबद्दल त्यांनीही चिंता व्यक्त केली. ही दोन्ही उद्याने दत्तक घेण्यासाठी त्यांची व माजी नगरसेवक शशिकांत पाटकरांची इच्छा असल्याचे व त्यासाठी त्यांची खटपट सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या बागांच्या सुरक्षेबाबतीत लक्ष घालण्याचेही त्यांनी मान्य केले मात्र त्यांचाच पक्ष महानगरपालिकेत कित्येक वर्ष सत्तेत असूनही त्यांची खटपट फलद्रुप का होत नाही हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.\nपार्ल्यात अनेक ठिकाणी दूर्मीळ वृक्ष आहेत. जसे पार्ले टिळकच्या आवारातील करमक, साठे कॉलेजच्या परीसरातील शेंदरी, वरूण, हनुमान सोसायटीतील सीता अशोक, साठे कॉलेजच्या आवारातील बिब्ब्याची झाडे, संतूर सोसायटीजवळील चंदन वृक्ष, बोटॅनिकल गार्डनमधील अनेक दुर्मिळ जातीचे निवडूंग अशी झाडे निवडून त्यांच्या योग्य देखभालीची आज गरज आहे. आज अनेकजण हाही प्रश्न विचारतील की पार्ल्यात मोठी झाडे लावायला जागाच कोठे आहे पण या प्रश्नाचेही उत्तर तयार आहे. काही वर्षांपूर्वी वनस्पतीतज्ञ डॉ. चंद्रशेखर लट्टू, टिळक मंदिराचे सध्याचे सह-कार्यवाह नंदकुमार आचार्य व स्वा.सावरकर केंद्राचे कार्यवाह सुरेश बर्वे यांनी पार्ले परिसराची संपूर्ण पाहणी करून वृक्ष लावता येतील अशा सुमारे 30-35 जागा निवडल्या. त्यांची यादी महानगरपालिकेच्या गार्डन विभागाकडे सुपूर्द केली. पण अजूनही त्यावर काही ठोस कारवाई मात्र झालेली नाही.\nअनेक इमारतींमध्ये दरवर्षी फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र अनेकदा छाटणीच्या ऐवजी मोठमोठ्या फांद्यांची तोडणी करून झाडांचे अतोनात नुकसान केले जाते. पुनर्विकासाच्या वेळीही इमारतीतील रहिवाशांनी जास्तीत जास्त झाडे वाचवण्यासाठी बिल्डरबरोबर आग्रही राहायला हवे. महिला संघाजवळील कुपर बंगल्याच्या जागी नवीन इमारत झाली पण आवारातले काटेसावरीचे झाड सुस्थितीत राहिले. अशी उदाहरणे डोळ्यासमोर ठेवायला हवीत. जी झाडे हलवणे शक्य नाही, तोडणे गरजेचे आहे. त्याच्या बदली इमारत बांधून झाल्यावर नवीन वृक्ष लावणे तितकेच गरजेचे आहे. ही झाडे मध्यम आकाराची व आपल्या इमारतींचे सौंदर्य वाढवणारी असावीत. वनस्पतीतज्ञ डॉ. लट्टू यांनी काही झाडे सुचविली आहेत. ज्यांच्या इमारती रस्त्यालगत आहेत त्यांनी ‘आसूपालव’ लावावा. उंच, सरळ वाढणारा वृक्ष इमारतीस त्रासदायक होत नाही व वर्षभर हिरवागार राहातो. मध्यम वर्गातील रातराणी, कुंती, तगर, बहावा, वायकर्ण, चकारांडा (नीलमोहोर), किंजळ, मुरूड शेंग, कण्हेर, बिट्टी, बोगनवेल, चिनायमेंदी (यात 5/6 रंग मिळतात) ही झाडे वेगवेगळया ॠतुंमध्ये बहरतात. आपल्या परिसराचे सौंदर्य व आपल्याला प्रसन्नता देतात.\nजिकडे तिकडे चाललेली इमारतींची बांधकामे, वाहनांचा धूर व मुख्य हायवे व विमानतळाजवळची भौगोलिक स्थिती यामुळे पार्ल्याला वायू व ध्वनी प्रदूषणाचा धोका जास्त आहे. त्याला नियंत्रित ठेवायचे असेल तर वृक्षराजी व बगिचांचे संगोपन व संवर्धन ही आपली नैसर्गिक गरज ठरते. आज पार्ल्यात सर्वत्र इमारतींचे पुनर्वसन चालू आहे. नवीन मिळणाऱ्या मोठया जागेच्या लालसेने आपलेही याकडे दुर्लक्ष होत आहे तरी निदान इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर कंपाऊंडला लागून पुन्हा काही झाडे लावली, जोपासली तर आपण झालेली हानी भरून काढू शकतो. पुढच्या पिढीसाठी आरोग्यदायी निवारा द्यायचा का सिमेंटचे प्रदूषित जंगल हे आता आपणच ठरवायचे आहे.\nविलेपार्ले पूर्व म्हणजे तब्बल सहा-सात उद्यानं आणि तीन सार्वजनिक मैदानं लाभलेलं वैशिष्ट्यपूर्ण उपनगर इथल्या मुलांच्याच नव्हे तर सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने ही मोकळा श्वास देणारी फुफुस्सं कार्यक्षम आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न करणं आपल्याच हातात आहे.\nसनसिटी थिएटरच्या समोर स्वा. सावरकर केंद्राला लागून असलेल्या बागेची दूरावस्था पहावत नाही. मोक्याची जागा व बऱ्यापैकी मोठा भूखंड असूनही ही बाग आज ओसाड पडलेली दिसते. बागेचे संपूर्ण लोखंडी कंपाऊंड जागोजागी तोडलेले आहे. स्वा. सावरकर केंद्रातून बागेत उघडणारे प्रवेशद्वार बंद करून ठेवले आहे. कारण ते मोडले आहे. हे मोडलेले प्रवेशद्वार केवळ दोरीने बांधून ठेवलेले दिसते. जे कधीही कुणाच्या अंगावर पडून जीवावर बेतू शकते. बहुतेक दिवे बंद तरी आहेत किंवा झाडांमध्ये लपलेले आहेत त्यामुळे संध्याकाळनंतर हा बगिचा मिट्ट काळोखात असतो. बागेत कुत्रे व माकडांचा सुळसुळाट असून त्यांना कोणीही हाकलत नाही. पाण्याची पाईपलाईन तुटलेली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा कमी होतो, त्यातच रस्त्यावरील अनधिकृत उपहारगृहे तेथूनच पाणी वापरतात त्यामुळे टॅंकरने पाणी मागवावे लागते. एक देऊळ बगिच्यात असून तेथे अपरात्री पूजाअर्चा चालतात अशी नागरिकांची तक्रार ऐकू आली. रात्री आठनंतर सुरक्षा रक्षक बागेला कुलूप लाऊन गेल्यानंतर तेथे अनधिकृत ये-जा व समाजकंटकांचा वावर असल्याने आजुबाजुच्या रहिवाशांत दहशत पसरत आहे असेही कानावर आले.\nपार्क रोडवरील साठे उद्यान\nमहानगरपालिकेची देखभाल असून बऱ्यापैकी व्यवस्थित असलेले उद्यान. इथे माळी व वॉचमन नियमितपणे काम करत असल्याने आणि पार्लेकट्टा सारखे उपक्रम तेथे होत असल्याने हे उद्यान चांगल्या स्थितीत आहे. पार्क रोड सारख्या मध्यवर्ती पार्ल्यात असलेल्या, छोटयाशा पण टुमदार अशा या उद्यानात अजूनही चांगली स्थित्यंतरे होऊ शकतील हे मात्र नक्की.\nमालवीय मार्गावरील राखीव उद्यान\nमालवीय मार्गावरील वादग्रस्त भूखंड जुलै 2013 पासून महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे आला. अंदाजे 1200 चौरस मीटर इतक्या प्रशस्त जागेवर “स्पेशल’ मुलांसाठी राखीव उद्यान उभारले जावे असा प्रस्ताव “आम्ही पार्लेकर’ने मांडला होता. सर्वसामान्य मुले ज्या मैदानांत किंवा बगिच्यांमध्ये खेळतात तिथे ही “स्पेशल’ मुले सुरक्षितपणे खेळू शकत नाहीत. जी गरज शारीरिक दृष्ट्या विकलांग मुलांची तीच, किंबहुना जास्त गरज मानसिक दृष्ट्या कमकुवत मुलांची असू शकते. अशा मुलांसाठी उपनगरांमध्ये तर सोडाच पण संपूर्ण मुंबईत एकही उद्यान नाही या विचारातून हा प्रस्ताव मांडण्यात आला.\nया प्रस्तावाला पार्ले परिसरातल्या स्पेशल मुलांच्या सहा-सात शाळा, शिक्षक, पालक, सामाजिक संस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यासंबंधीचे निवेदन महापालिकेच्या सुपूर्द करण्यात आले. लवकरात लवकर येथे राखीव उद्यान उभारले जावे या प्रतिक्षेत समस्त पार्लेकर आहेत.\nनवीनभाई ठक्कर रोडवरील उद्यान\nराजपूरीया हॉलसमोरील या जागेला बगिचा म्हणायचे पण येथिल अवस्था ना बाग ना मैदान अशी आहे. बाजूला महानगरपालिकेचे मैदान आहे. पण तेही देखभालीअभावी दुरावस्थेत आहे. बागेच्या भूखंडात दोन भाग असून एका भागात मोठी मुले व्हालीबॉल खेळताना दिसतात, तर अर्ध्यात झोपाळे, घसरगुंडी आदि गोष्टी आहेत. चालायला जॉगिंग ट्रॅक आहे पण देखभालीचा संपूर्ण अभाव आहे. हिरवळीचा, झाडाफुलांचा संपूर्ण अभाव आहे.\nदयाळदास रोडवरील आजी आजोबा उद्यान\nमुळातच हा बगिचा विलेपार्ल्याच्या एका कोपऱ्यात हायवेला लागून आहे. आजुबाजुला इमारती कमी व बैठया घरांची वस्ती जास्त. त्यातच आजुबाजूला रिक्षा दुरुस्तीची गॅरेजेस, यामुळे येथे जाण्यासाठी लोकांची पसंती थोडी कमीच. त्यात दिव्यांचा, उजेडाचा अभाव. मधील काही काळ नुसते रान माजले होते ते नगरसेविका ज्योती अळवणी यांच्या सहकार्याने तोडून घेतले गेले. पण बागेच्या एकूण देखभालीची अवस्था वाईटच आहे. बागेला माळीही नाही, सुरक्षारक्षकही नाही. नेहेमी चालायला येणारे लोकच झाडांना पाणी घालतात. हायवेकडील लोखंडी कंपाऊंडवरून कोणीही बागेत येऊन बसते. रात्रीच्यावेळी दारूडयांचा गोंधळ चालू असतो. बागेत अनेकदा दारूच्या बाटल्या, खाण्याच्या गोष्टींचा कचरा आदी पडलेला असतो. त्यामुळे उद्यान दिवसेंदिवस उपद्रवी आणि उपयोगशून्य होत चालले आहे.\nविलेपार्ले मार्केटमधील हा सर्वात मध्यवर्ती बगिचा. संध्याकाळी बाजारहाट करतानाही मधेच विश्रांती घ्यावीशी वाटली तरी स्त्रियांना, वयोवृद्धांना उपयोगी पडू शकेल असा. मात्र प्रवेशद्वार सर्व फेरीवाल्यांनी व्यापून टाकलेले व आतला काळोखी परिसर, त्यामुळे येथे बगिचा असल्याचे लक्षातच येत नाही. बागेसारख्या पर्यावरण समतोल राखला जाणाऱ्या या जागीच रिलायन्सचा मोबाईल टॉवर स्थापन केलेला दिसतो. तोही शेजारी महानगरपालिकेची शाळा असताना. रहिवाशांसाठी उपयुक्त अशा या बागेतील जुने मोडके बाक काढून टाकले गेले पण नवीन बाक बसवताना मात्र ते संख्येने कमी बसवले गेले. उन, पावसासाठी केलेल्या छत्र्यांचे पत्रे मोडके व गळके आहेत.\nप्रबोधनकार ठाकरे महापालिका उद्यान\nविलेपार्ल्यातील हे एकमेव अतिशय उत्तम स्थितीतील उद्यान. जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्याचा विभाग व छोटेस गणपती मंदिर व तेथे बसायला उत्तम सोय, मुलामाणसांनी भरलेले, वेगवेगळया झाडांनी, हिरवळीचे सजलेले हे उद्यान पार्लेकरांच्या पसंतीस उतरलेले आहे. उद्यान महानगरपालिकेचे असले तरी देखभालीसाठी छत्रपती शिवाजी स्मारक समितीने दत्तक घेतले आहे व त्यामुळेच त्याची स्थिती चांगली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पूर्वीप्रमाणे पुन्हा त्यात मंद संगीत सुरु झाले तर इथली स्थिती सोने-पे-सुहागा अशी होईल. तरी याची दखल सदर समिती घेईल का\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2017/07/02/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD/", "date_download": "2018-10-15T21:23:14Z", "digest": "sha1:6M254SUUJYRI4OB7M2YTUD5AD2DAJGOU", "length": 6811, "nlines": 41, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – जुलै २०१७ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – जुलै २०१७\nनुकताच दहावीचा निकाल लागला व अपेक्षेप्रमाणेच पार्ल्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. ह्याचे श्रेय जसे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आहे, त्याचप्रमाणे ते शिक्षकांना, पालकांना व पार्ल्यातील शैक्षणिक सजगतेला सुद्धा आहे. त्याच बरोबर ह्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे की दहावीत चांगले मार्क मिळवले की सर्व काही झाले असे नाही व दहावीत अपेक्षाभंग झाला तर आयुष्य फुकट गेले असेही नाही \nहल्ली विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ज्याप्रकारे मार्क मिळत आहेत त्याचे वर्णन ‘मार्कांचा महापूर’ असेच करावे लागेल. ह्याला बहुतांशी परीक्षेचा व प्रश्नांचा पॅटर्न कारणीभूत आहे. मात्र ह्या पुढील पायरीला, अकरावीला तेवढे मार्क मिळत नाही व आमचा पठया गोंधळून जातो. ह्यातच अनेक वेळा अभ्यासावरील, खेळावरील, इतर उपक्रमांवरील लक्ष उडते व आयुष्याची दिशाच चुकते. ह्यामुळे अकरावीचे वर्ष त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.\n’ ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार सोडवतो. एकेकाळी चांगले मार्क मिळाले की मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ठरलेले असायचे. पण आज विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय आहेत. आर्थिक क्षेत्रापासून ते कला क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रात आज इतक्या संधी उपलब्ध आहेत की आपल्या आवडीचे रूपांतर करिअरमध्ये करणे सहज शक्य आहे व आज अनेक विद्यार्थी चाकोरीबद्ध अभ्यासक्रमाऐवजी आपल्या आवडीच्या क्षेत्राला पसंती देत आहेत. पार्ल्याच्या निकालाकडे नजर टाकली तर असे लक्षात येते की काही ठराविक शाळांचे निकाल वर्षोनुवर्षे 100% लागत आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल की आर्किटेक्चर अशा चर्चांचे फड जमत आहेत, अकरावी बारावीसाठी उत्तमोत्तम क्लासेसची चौकशी होत आहे, मात्र पार्ल्यातीलच काही शाळांमध्ये मात्र नापासांची संख्यासुद्धा डोळ्यात खुपण्यासारखी आहे. का आहे हा फरक पार्ल्यासारख्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर म्हणवून घेणाऱ्या समाजाला हे शोभते का पार्ल्यासारख्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर म्हणवून घेणाऱ्या समाजाला हे शोभते का पार्ल्यातील प्रथितयश शाळा इतर शाळांना काही मदत करू शकतील का पार्ल्यातील प्रथितयश शाळा इतर शाळांना काही मदत करू शकतील का पार्लेकर नागरिक म्हणून आपली ह्याबाबतीत काही जबाबदारी असू शकते का \nपार्ल्यातच असलेल्या या दुसऱ्या पार्ल्याशी आपण ओळख करून घेतली पाहिजे, त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. ह्यातच पार्ल्याचे खरे यश आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://bmcschools.blogspot.com/2016/08/blog-post_5.html", "date_download": "2018-10-15T20:58:34Z", "digest": "sha1:X6EE6XQ2APUCLDIC5QBC762PNWHLWJQP", "length": 17143, "nlines": 268, "source_domain": "bmcschools.blogspot.com", "title": "राखी तयार करणे शिका - बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा", "raw_content": "\nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\nराखी तयार करणे शिका\n>>>【राखिचा वीडियो डाऊनलोड करा 】<<<\n>>>>【राखीची PDF डाऊनलोड करा 】<<<<\n>>>【राखिचा वीडियो डाऊनलोड करा 】<<<\n>>>>【राखीची PDF डाऊनलोड करा 】<<<<\n>>>【राखिचा वीडियो डाऊनलोड करा 】<<<\n>>>>【राखीची PDF डाऊनलोड करा 】<<<<\nहे वाचा > 10,542 शिक्षांकाची भर्ती \n7,584 दहावी / बारावी पास भर्ती \nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\n🌟 शालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )\n🌟 प्रथम सत्र निकाल तयार करण्याचे एक्सेल सॉफ्टवेअर \n🌟 पायाभूतचे EXCEL सॉफ्टवेअर,रिझल्ट बनवा/श्रेणी काढा 1 मिनिटात\n🌟 संकलित चाचणी-1 रिझल्ट सॉफ्टवेअर\n🌟 1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर\n🌟 रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n🌟 मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.\n🌟 डेली अटेंडन्स अँप संपूर्ण माहिती\n🌟 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर \n5 / 8 वी स्कालरशिप सराव प्रश्नपत्रिका\n💥 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या एकूण 250 सराव प्रश्नपत्रिका \n💥 श्री.प्रशांत शिवाजी हासे सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 60 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . दिनेश सरदार सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . महादेव पाटील सरांच्या 60 स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nशिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\nशिक्षक दिवस पर शायरी\nकविता - महात्मा गाँधी जी\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech /...\nलोकमान्य तिलक हिंदी भाषण/निबंध\n१ अगस्त : अण्णाभाऊ साठे जयंती हिंदी भाषण\nश्री लोकमान्य टिळक नारे/कविता\nगणतंत्र दिन निम्मित काही शेर\nसावित्रीबाई फुले मराठी भाषण\nसावित्रीबाई फुले यांच्या कविता\nसावित्रीबाई फुले हिंदी भाषण\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल मराठी, हिंदी ,भाषण\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन माहिती / भाषण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nलोकमान्य टिळक मराठी, हिंदी,इंग्रजी भाषण/निबंध सूत्रसंचालन\nप्रथम घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका, आकारीत चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech / Essay in Hindi\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन पायाभूत चाचणी 2016 श्रेणी तक्ता ,भाषा/गणित मार्गदर्शिका ,प्रश्नपत्रिका\nआदर्श व संगीतमय परिपाठ\nरोमन अंक १ ते २०००\nमाझ्या ब्लॉग चा APP डाउनलोड करा \nवार्षिक नियोजन व टाचण\nस्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nसंगीतमय पाढे- Mp3 व Video\nअब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र\nगुगल फॉर्म तयार करणे\nकरून पहा - साधे सोपे प्रयोग.\nश्री महादेव पाटील सरांच्या स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n👉 जॉब दालन भेट द्या 👈\n५ वि आणि ८ वि शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ सराव प्रश्नपत्रिका\n⚛️ 15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण हिंदी ,मराठी,इंग्रजी\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \nमोबाईल मध्ये CATALOG तयार करा\nआमच्या नवीन पोस्ट ईमेल वर पाहिजे असल्यास खाली तुमचा Email टाका\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n� नोकरीच्या जाहिराती �\nकेंद्रीय विद्यालया मधे 6205 शिक्षकांची महा भरती,kvs Teachers Recruitment\nमहाभरती ,बँक, कॉलेज, लैब, CID, BSNL\nमुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात 'कनिष्ठ अभियंता' पदांच्या ८० जागा\nबीड भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या ...\nनंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या २५ जागा\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या एकूण २२०० जागा\nमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आस्थापनेवर 'शिक्षक' पदांच्या ८५ जागा teacher job\nयवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ८९ जागा\nपुणे महानगरपालिकेत ‘शहरी डिझायनर’ पदांच्या जागा\nनागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ४७ जागा\nअहमदनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nसातारा नगर परिषदेत फायरमन पदांची भरती\n👉 जॉब दालन भेट द्या 👈\nवार्षिक नियोजन व टाचण\nपैसे कमवा ब्लॉग द्वारे\nमराठी ब्लॉग द्वारे पैसे कमवा ,earn money from mara...\nPropeller ads से पैसे कैसे कमाए \nवार्षिक नियोजन व टाचण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/mcdonald-chain-expand-17224", "date_download": "2018-10-15T21:47:04Z", "digest": "sha1:DT73YTVHIFRQWPSOL52MKPY4U2MFHCDO", "length": 10590, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "mcdonald chain to expand मॅकडोनाल्डची साखळी आणखी विस्तारणार | eSakal", "raw_content": "\nमॅकडोनाल्डची साखळी आणखी विस्तारणार\nसोमवार, 21 नोव्हेंबर 2016\nचेन्नई : देशभरात मॅकडोनाल्ड रेस्टॉरन्टची साखळी चालविणाऱ्या हार्डकॅसल रेस्टॉरन्ट्‌स कंपनीने व्यवसाय विस्तारासाठी पुढील पाच ते सात वर्षांत सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.\nचेन्नई : देशभरात मॅकडोनाल्ड रेस्टॉरन्टची साखळी चालविणाऱ्या हार्डकॅसल रेस्टॉरन्ट्‌स कंपनीने व्यवसाय विस्तारासाठी पुढील पाच ते सात वर्षांत सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.\nही कंपनी मॅकडोनाल्ड रेस्टॉरन्टमध्ये मॅक कॅफेही चालविते. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता जातिया म्हणाल्या, \"\"मॅकडोनाल्ड रेस्टॉरन्ट आणि मॅक कॅफेंचा विस्तार करण्यासाठी कंपनी सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मॅक कॅफे सुरवातीला मुंबईमध्ये सुरू करण्यात आले. याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता ते चेन्नईमध्येही सुरू करण्यात आले आहेत. पश्‍चिम आणि दक्षिण विभागात मॅक कॅफे सुरू आहेत. कंपनीने तीन वर्षांत बारा शहरांतील 95 रेस्टॉरन्टमध्ये मॅक कॅफे सुरू केले आहेत.''\nनियमानुसारच जिल्हा बॅंकेला कर्ज\nमुंबई - \"नाबार्ड'च्या व्याजदारानुसारच राज्य सहकारी शिखर बॅंक जिल्हा बॅंकाना पीक कर्जपुरवठा करेल, असा निर्णय राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासक...\nसौदी अरेबिया भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात करणार मोठी गुंतवणूक\nनवी दिल्ली: सौदी अरेबियाने भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठी कच्च्या...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\n#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य\nसोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/famous-caricaturist-views-expressed-16775", "date_download": "2018-10-15T21:37:11Z", "digest": "sha1:JA3TNZH42WJ7UXFJ7TLPQI4LSR2UZHIX", "length": 18687, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Famous caricaturist views expressed अस्सल कलावंताची नजर | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चाैथ्या स्मृतिदिनानिमित्त व्यंग्यचित्रकार या त्यांच्या पैलूविषयी दोन प्रसिद्ध व्यंग्यचित्रकारांनी व्यक्त केलेले मनोगत.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चाैथ्या स्मृतिदिनानिमित्त व्यंग्यचित्रकार या त्यांच्या पैलूविषयी दोन प्रसिद्ध व्यंग्यचित्रकारांनी व्यक्त केलेले मनोगत.\nमाझा आणि बाळासाहेबांचा परिचय १९६० पासूनचा. याच दरम्यान बाळासाहेबांनी साप्ताहिक ‘मार्मिक’ सुरू केलं. माझीही व्यंग्यचित्रे मार्मिकमध्ये छापून यावीत, अशी माझी मनोमन इच्छा होती. म्हणून मी एके दिवशी पुण्याहून मुंबईला बाळासाहेबांच्या घरी गेलो. त्यांनी आनंदाने माझं स्वागत केलं. एखाद्या सामान्य माणसासारखीच त्यांची राहणी होती. त्यांनी मला बसायला सांगितलं आणि स्वतः खाली सतरंजीवर त्यांचं साहित्य घेऊन व्यंग्यचित्रं काढत बसले. मीही त्यांना व्यंग्यचित्र काढताना बघू लागलो. याआधी कुठल्याही निष्णात कलावंताला त्याची कलाकृती रेखाटताना पाहिलं नव्हतं. बाळासाहेब पेन्सिल न घेता थेट शाईने चित्र चितारायचे. एकदम शार्प पॉवरफुल फटकारे मारत आकाशात घिरट्या घातल्यासारखा त्यांचा ब्रश फिरे. त्यांनी क्षणार्धात माझ्यासमोर अटलबिहारी वाजपेयींचं चित्र पुरं केलं. एखादं व्यंग्यचित्र काढताना ते स्पष्ट विचार करून ठरवत. त्यानंतरच ते चित्रात साकारत. एखाद्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीवर घाईने भाष्य करत नसत. थोडा वेळ घेऊन अतिशय कल्पक विचार करून मग चित्र काढीत. मग त्यामुळे जे वादळ उठे, ते आपल्याला माहीतच आहे.\nराजकीय व्यंग्यचित्र काढताना जो पंच लागतो, तो त्यांच्याकडे होता. त्यांना कुणावर टीका करायची असल्यास ते थेट टीका करायचे. आचार्य अत्रेही यातून सुटले नव्हते. माझी व्यंग्यचित्रं बाळासाहेबांनी पाहिली आणि ती मार्मिकमध्ये आल्यानंतर बाळासाहेबांचे काही खास पैलू आपण स्वतः व्यंग्यचित्रातून रेखाटावेत, या विचाराने मी बाळासाहेबांना पंचेस आणि ठोसे देणारी काही व्यंग्यचित्रे काढली. पण ती व्यंग्यचित्रे कुणीच छापायला तयार होईना. मग मुंबईतील एका संपादकाने ती व्यंग्यचित्रं छापली आणि बाळासाहेबांना नेऊन दाखवली. त्यांनी चित्रं कौतुकाने पाहिली. त्यानंतर मी एका प्रदर्शनाला त्यांना बोलवायला गेलो असताना त्यांनी माझं त्या व्यंग्यचित्रांसाठी कौतुक केलं आणि म्हणाले, ‘‘कलाकाराला आपल्यावरील मिश्‍कील, मार्मिक भाष्य आणि टीका दोन्हीही खिलाडू वृत्तीने स्वीकारता आली पाहिजे.’’ त्यांच्या स्वभावातच खिलाडू वृत्ती होती.\nभाषा आणि रेषा दोन्हींवर हुकमत\nजे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये कलेचं शिक्षण घेत असताना बाळासाहेबांच्या व्यंग्यचित्रकलेनं मी भारावून गेलो होतो. त्या वेळी त्यांनी आम्हाला शिकवायला असलेल्या फॅकल्टीमधील शिक्षकाचीच भूमिका निभावली. आम्ही त्या वेळी ‘मार्मिक’च्या अंकाची वाट बघत बसायचो. त्याच वेळी बाळासाहेबांची व्यंग्यचित्रकला पाहून मी मनाशी पक्कं ठरवलं, की मला कार्टूनिस्ट व्हायचंय. माझं शिक्षण पुरं झाल्यानंतर मग मी कुठल्याही ॲड एजन्सीत वगैरे काम न करता स्वतंत्र कार्टूनिस्ट म्हणून काम करू लागलो. ‘मार्मिक’मध्ये मी १२ वर्षं काम केलं. शिवसेनेचा पक्ष म्हणून उदय झाला आणि बाळासाहेबांची जबाबदारी वाढली. मग त्यांनी मार्मिकची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यांच्यातील कलावंताने मला अचूक हेरलं आणि मार्मिकच्या टीममध्ये सामावून घेतलं. बाळासाहेबांकडे माणसं हेरण्याची कला होती. त्यांच्यासोबत काम करताना सकारात्मक ऊर्जा जाणवायची. एका पक्षाचे प्रमुख असले, तरीही त्यांनी माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर कुठलीही बंधनं घातली नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी प्रदीर्घ काळ काम करू शकलो. दुसऱ्याचा मान राखणं, त्याला आर्थिक गोष्टी कमी पडू नयेत म्हणून इतरत्र काम करायला स्वातंत्र्य देणं, त्यावर हरकत न घेणं, हे फक्त बाळासाहेबच करू शकतात. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. त्यांनी माझ्या ५० व्या वाढदिवशी स्वतः शब्दांकन केलेलं मानपत्र राज ठाकरेंच्या हस्ते देऊन सत्कार समारंभ आयोजित केला होता.\nमी जे यश मिळवलंय, त्यात बाळासाहेबांचा खूप मोठा वाटा आहे. बाळासाहेबांना उत्कृष्टतेचा ध्यास होता. व्यंग्यचित्रामध्ये एकही त्रुटी आवडत नसे. ॲनॉटॉमीबाबत ते काटेकोर असत. अफाट कल्पनाशक्तीचं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. व्यंग्यचित्रकला इतर कलावंतांनीही आत्मसात करावी, यासाठी त्यांची धडपड असे. त्याचं मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं आणि विचारांमध्ये स्पष्टता होती. त्यामुळे त्यांची भाषणं आजही आपल्या स्मरणात आहेत आणि त्यांची कला आपल्याला नवं काही करण्याची प्रेरणा देते. भाषा आणि रेषा या दोन्ही गोष्टींवर त्यांची कमांड होती.\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nकर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने गौरव\nठाणे - दांडियाच्या जल्लोषासोबतच सामाजिक भान जपण्याचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करत असून ‘डोंबिवली रासरंग दांडिया 2018 च्या निमित्ताने...\nअडीच लाख सदस्यांची शिवसेनेकडून नोंदणी\nसातारा - आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेने जिल्ह्यात दमदार तयारी सुरू केली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांत चार लाख सदस्य नोंदणीचे ‘टार्गेट’...\nसुवर्णपदक विजेता रोहित चव्हाणने घेतली राज ठाकरे यांची भेट\nवालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भाला फेकस्पर्धेमधील जागतिक सुवर्णपदक विजेता रोहित भारत चव्हाण यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nephew-of-eknath-khadse-enquired-in-ashwini-bidre-case-276526.html", "date_download": "2018-10-15T21:09:21Z", "digest": "sha1:M5U4FAXMRCJ7P3W2X5EWEZ6V6X42LGIR", "length": 13254, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी एकनाथ खडसेंच्या भाच्याची चौकशी", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी एकनाथ खडसेंच्या भाच्याची चौकशी\nजळगावातून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. राजेश पाटील हा अभय कुरुंदकर यांचा मित्र असल्याचं समजतंय. अश्विनी बेपत्ता झाल्या त्या काळात कुरुंदकर आणि या दोघात मोबाईलवर संभाषण झालं होतं.\n10 डिसेंबर: सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे (बिद्रे) बेपत्ता प्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ राजेश पाटील याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलाय. राजेश हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे.\nजळगावातून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. राजेश पाटील हा अभय कुरुंदकर यांचा मित्र असल्याचं समजतंय. अश्विनी बेपत्ता झाल्या त्या काळात कुरुंदकर आणि या दोघात मोबाईलवर संभाषण झालं होतं. कुरुंदकरांच्या सीडीआरवरून हे निष्पन्न झालय. बेपत्ता प्रकरणात राजेश पाटील यांचा संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पण राजेश पाटील याला अटक नाही तर चौकशीसाठी नेल्याचा पोलिसांनी खुलासा केला आहे. वरणगाव पोलीस स्टेशनला नोंद करून नवी मुंबई पोलिसांनी नेले आहे.\nसहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे 2006 साली पोलीस दलात दाखल झाल्या होत्या. त्यापूर्वीच एक वर्ष आधीच म्हणजेच 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगलेमधील राजू गोरे यांच्याशी झाला होता. नोकरी लागल्यावर त्यांनी पुणे, नवी मुंबई, सांगली या भागात नोकरी बजावली. पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकाऱ्याशी झाली आणि संसारात बाधाही निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी पतीशी संबंध तोडले आणि परस्पर प्रपंच थाटला. ही घटना घडली तब्बल दीड वर्षांपूर्वी. तेव्हापासून एपीआय बिद्रे या बेपत्ता आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\n'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा\nदिवाळीनिमित्त रेशन दुकानावर मिळणार १ किलो साखर -गिरीश बापट\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-df-dslr-af-s-50mm-black-price-p52Vk9.html", "date_download": "2018-10-15T21:33:54Z", "digest": "sha1:WDSN2IJSMP5VZX7TV2CTMM6OCTIMFE34", "length": 18597, "nlines": 452, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक नवीनतम किंमत Sep 14, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅकऍमेझॉन, फ्लिपकार्ट, शोषकलुईस, एबाय उपलब्ध आहे.\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे एबाय ( 1,83,589)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव DSLR Df\nफोकल लेंग्थ 50 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 36 x 23.9 mm\nमिनिमम शटर स्पीड 4 sec sec\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 5.5 fps\nरेड इये रेडुकशन Yes\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन 1/3 EV Increments +/- 3 EV\nस्क्रीन सिझे 3.2 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 16.6\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन डफ दसलर एफ s ५०म्म ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://techno-savvy.com/2015/01/18/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-15T21:50:23Z", "digest": "sha1:6W7UUG7I4KRAPYNJOZD4IO2XSQIOX6LQ", "length": 19120, "nlines": 50, "source_domain": "techno-savvy.com", "title": "गिगाबिट इंटरनेट – टेक्नो सॅव्ही", "raw_content": "\nसाप्ताहीक सकाळमध्ये प्रकाशित झालेले आणि इतर लेख\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा जानेवारीत अमेरिकेतल्या सीडर फॉल्स या छोट्याशा शहरात गेले. ह्या शहरातून त्यांनी आपल्या ब्रॉडबँड इंटरनेट सुविधेचा विस्तार करण्याची घोषणा केली. पण त्यांनी ही घोषणा करायला आयोवा राज्यातील ह्या छोट्या शहरालाच का निवडले त्याचं एक कारण आहे. सीडर फॉल्स हे शहर अमेरिकेतील अगदी थोड्या गिगाबिट सिटी पैकी एक आहे. ज्या शहरामध्ये तब्बल १ गिगाबीट प्रति सेकंद एव्हढा इंटरनेट स्पीड उपलब्ध असतो, त्याला गिगाबीट सिटी म्हणतात. तुलना करण्यासाठी सांगायचं तर लॉस एंजलिसच्या माझ्या घरी मला १५ मेगाबिट प्रति सेंकंद या वेगाने इंटरनेट मिळते. १ गिगाबिट म्हणजे १००० मेगाबिट प्रति सेंकंद. म्हणजे माझ्या घरापेक्षा तब्बल ६६ पट जास्त वेगाने सिडर फॉल्समधील घरात इंटरनेट उबलब्ध आहे. अकामाई या प्रसिद्घ कंपनीने जाहिर केलेल्या एका पत्रकानुसार भारतामध्ये सरासरी इंटरनेट स्पीड फक्त २ मेगाबिट्स प्रति सेकंद आहे. म्हणजे अमेरिकेतल्या सीडर फॉल्स या शहरात भारताच्या तब्बल ५०० पटीने जास्त जलद इंटरनेट उपलब्ध आहे. अमेरिकेत इतर ठिकाणी हा सरासरी वेग १० मेगाबिटस् पर सेकंद आहे.\nभारताच्या पेक्षा ५ पटीने जास्त सरासरी इंटरनेटचा वेग असूनही अमेरिकेला त्यांच्या ब्रॉडबँड मध्ये सुधारणा करावीशी का वाटते ब्रॉडबँड इंटरनेट किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर जलद इंटरनेट मिळून नक्की काय साध्य होईल हे प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. आजकाल अधिकाधिक कंपन्या आपल्या सेवा इंटरनेटवरून देत आहेत. जवळजवळ प्रत्येक बँकेची ऑनलाईन बँकीग सुविधा असतेच. अमेरिकेत तर अधिकाधिक लोक केबल टिव्ही काढून टाकून टिव्ही चॅनेलचे कार्यक्रमही इंटरनेटवरून पाहतात. भारतात आजकाल लोक अधिकाधिक गोष्टी इंटरनेटवरून खरेदी करु लागले आहेत. त्यामुळे जलद इंटरनेटचा प्रसार जेव्हढा जास्त असेल तेव्हढेच ग्राहकांना इंटरनेटवरून मिळणाऱ्या सेवा वापरणे जास्त सोपे जाईल. ग्राहकांना सेवा मिळणे सोपे झाले तर अधिक ग्राहक अशा सुविधांचा लाभ घेतील. जास्त ग्राहक म्हणजे जास्त फायदा. अधिक फायदा झाल्यास या कंपन्या अधिक गुंतवणूक करतील व अधिक मागणी पुरी करण्यासाठी अधिक लोकांना नोकऱ्या देतील. या सर्वामुळे सुरु झालेल्या आर्थिक उलाढालीमुळे देशाचे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा जी डी पी वाढायला मदत होईल. आणि त्यामुळेच जलद इंटरनेट ही आर्थिक सुबत्तेची एका प्रकारे गुरुकिल्ली बनली आहे. आणि त्यामुळेच जगातील अधिकाधिक देश जलद इंटरनेटचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. युनेस्कोच्या एका २०१३ मधील रिपोर्टनुसार भारताच्या ब्रॉडबँड पेनीट्रेशन – जास्त लोकांना ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध झाली तर – मध्ये जर फक्त १ टक्के वाढ झाली तर भारताच्या जीडीपी मध्ये २.७ अब्ज डॉलर्सची भर पडू शकते\nअमेरिकेत जलद इंटरनेट उपलब्ध असले तरी गिगाबिट इंटरनेट मात्र सर्वत्र उपलब्ध नाही. गिगाबीट इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी फायबर ऑप्टीक्स केबलचे जाळे तयार करावे लागते. गुगलने हा प्रकल्प अमेरिकेतल्या प्रोव्हा, ऑस्टीन आणि कानसास सिटी या तीन छोट्या शहरात हाती घेतला आहे. या शहरामध्ये फायबर ऑप्टीक्स केबलचे जाळे विणून सर्वसामान्या ग्राहकांना गिगाबिट इंटरनेट उपलब्ध करून दिले गेले आहे. या प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात गुगलचा इतरही अनेक शहरांमध्ये हेच करण्याचा विचार आहे. परंतु जी शहरे गुगलच्या फायबरच्या नकाशावार नाहीत, त्यांचे काय तिथे इतर कुठल्यातरी कंपन्या अशा प्रकारचे गिगाबिट इंटरनेट उपलब्ध करून देतील अशी आशा आहे. परंतु त्यांच्यावर विसंबून न राहता स्थानिक महानगरपालिकांनी अशा प्रकरचे इंटरनेट लोकांना उपलब्ध करून द्यावे असे ओबामांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या काही शहरात असे प्रयोग झाले आहेत. परंतु अमेरिकेतील १९ राज्यांमध्ये स्थानिक महानगरपालिकेला इंटरनेट सुविधा देण्यासाठी मनाई करणारे कायदे आहेत. इंटरनेट सुविधा देण्याचे काम खाजगी कंपन्यांचे असून त्यात सरकारने ढवळाढवळ करू नये या उद्देशाने बनवलेले हे कायदे आहेत. खाजगी व्यवस्थेवर अवलंबून राहिले असता छोट्या शहरांमध्ये गिगाबिट इंटनरनेट यायला वेळ लागेल किंवा कदाचित काही शहरांमध्ये फायद्याची शक्यता कमी असल्याने ते कधीही येणार नाही म्हणून सरकारनेच अशी सुविधा पुरवली पाहिजे अशा मताचे राष्ट्राध्यक्ष ओबामा आहेत. अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनला मनाई कायदे असूनही गिगाबिट इंटरनेट सुविधासाठी परवानगी देता येते. त्यामुळे ओबामाने एफ सी सीला अशा प्रकारच्या महानगरपालिकांच्या प्रकल्पांना परवानगी देण्याची विनंती केली आहे. एफ सी सी चे चेअरमन टॉम व्हीलरही अशाच मताचे असल्याने अमेरिकेतील अनेक शहरांना स्वत: अशी सुविधा देणे अथवा खाजगी कंपन्यांबरोबर भागीदारी करून गिगाबिट इंटरनेट सुविधा देणे आता शक्य होणार आहे. तसेच ग्रामीण भागात अशा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या खाजगी कंपन्यांना सवलतीही देण्याचा ओबामांचा विचार आहे.\nभारतामध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवेची व्यवस्था अमेरिकेच्या विरुद्ध आहे असे म्हणता येईल भारतामध्येही खाजगी कंपन्या शहरांमधून ब्रॉडबँड सेवा देतात पण खाजगी कंपन्याबरोबर बीएसएनएल आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड सारख्या सरकारी कंपन्याही ब्रॉडबँड सुविधा देतात. ग्रामीण भागामध्ये खाजगी कंपन्यांनी ब्रॉडबँड इंटरनेट सुविधांचा प्रसार करण्याऐवजी भारत सरकारनेच देशातील सुमारे २ लाख गावांना फायबर ऑप्टीक्स नेटवर्कने जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड नावाची सरकारी कंपनीही स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पावर सुमारे २०,००० कोटी रुपये खर्च होणार आहे. ह्या फायबर ऑप्टीक्स नेटवर्कचा वापर इतर खाजगी कंपन्यांनाही आपल्या सेवा पुरवण्यासाठी करु दिला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे तीन सरकारी कंपन्यांना फायबर ऑप्टीक्स केबल टाकण्याचे कंत्राट दिले गेले आहे. परंतु दर महिन्याला ३०,००० किलोमीटरची केबल टाकण्याऐवजी या कंपन्यांना फक्त ५०० किलोमीटर केबलच टाकण्यात यश मिळाले आहे. २०१६ च्या शेवटापर्यंत सर्व २ लाख गावातील ग्रामपंचायतींना जोडण्याचे उद्दीष्ट त्यामुळे पुढे ढकलले जाणार आहे. या विलंबामुळे हे नेटवर्क बनवण्यासाठी खाजगी कंपन्यांना पाचारण करावे की नाही यावर सरकारचा विचार विनिमय चालू आहे. परंतु या प्रकल्पाचे गिगाबिट इंटरनेट गावागावाला उपलब्ध करून देणे हे उद्दीष्टच नाही. त्याऐवजी साधे ब्रॉडबँड इंटरनेट गावागावत उपलब्ध करून देणे एवढेच या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे.\nअलिकडेच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार गुगल फायबरही भारतात येण्याची शक्यता आहे. गुगलने भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाशी या विषयी चर्चा सुरु केली आहे. गुगल फायबरचे भारतामध्ये येणे तेव्हढे सोपे नाही. भारतामध्ये प्रत्येक इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीला ती सेवा देण्यासाठी लायसन्स मिळवावे लागते. ह्या लायसन्सचा लिलाव होत असल्याने त्याचा खर्च काही हजार कोटीच्या घरात जाऊ शकतो. एव्हढा खर्च केल्यावर गुगल फायबर जरी काही शहरात उपलब्ध झाले तरी ते ग्राहकांना काय परवडण्यासारख्या भावात मिळेल याची शाश्वती नाही. जर ग्राहकांना ते परवडले नाही तर ते कुणीच घेणार नाही व हा प्रकल्प अपयशी होईल. परंतु गुगलने जर बीएसएनएल सारख्या आधीच लायसन्स मिळवलेल्या कंपनीबरोबर भागीदारी केली तर मात्र खर्च कमी होऊ शकेल. आणि चर्चेअंती गुगलला लायसन्स विकत न घेता गिगाबीट इंटरनेट भारतात आणण्याची परवानगी दिली गेली तर मात्र भारताच्या इंटरनेट स्पीडमध्ये खूप मोठा फरक पडू शकेल.\nभारताला महासत्ता व्हायचे असेल तर बिजली सडक आणि पाण्याच्या पुढे जाऊन ब्रॉडबँड इंटरनेट सुविधेचा सुद्धा गंभीरपणे विचार करावा लागेल. जगाचे लक्ष साध्या ब्रॉडबँडकडून गिगाबिट इंटरनेटकडे वळले आहे. गिगाबिट इंटरनेटचा अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच गिगाबिट इटंरनेटकडे अनावश्यक चैन म्हणून न पाहता आवश्यक गोष्ट म्हणून पहावे लागेल.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6703", "date_download": "2018-10-15T22:36:28Z", "digest": "sha1:Z2YPNY667FJMATC4XPUJE4UP3ZD4GZEN", "length": 6419, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राहुल गांधी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राहुल गांधी\nअमीर खानच्या पोस्टरच्या निमित्ताने \nनुकताच नेटवर आमीर खानने पीके चित्रपटासाठी केलेले पोस्टर पाहिले आणी धक्काच बसला पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नक्की कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नक्की कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला परंपरा, प्रतिष्ठा आणी अनुशासन असलेली आपली संस्कृती खाऊजा च्या लाटेपुढे हतबल होत आहे का परंपरा, प्रतिष्ठा आणी अनुशासन असलेली आपली संस्कृती खाऊजा च्या लाटेपुढे हतबल होत आहे का म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. हाच ट्रेंड मराठीत आला आणी स्वजो ने असेच पोस्टर केले तर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. हाच ट्रेंड मराठीत आला आणी स्वजो ने असेच पोस्टर केले तर त्यात बजेट नाही म्हणून हातात टू इन वन च्या ऐवजी आयपॉड नॅनो घेतता तर त्यात बजेट नाही म्हणून हातात टू इन वन च्या ऐवजी आयपॉड नॅनो घेतता तर अरेरे, कुठे ते अंगभर कपडे घालून वर निळा स्वेटर घालणारे आमच्या वेळचे नायक आणे कुठे हे खुदालाही डरवणारे आजकालचे नायक\n१ हेच का ते अच्छे दिन \nRead more about अमीर खानच्या पोस्टरच्या निमित्ताने \nतुझ्या गळा, माझ्या गळा - विषय ४ : राहुल गांधी आणि राखी सावंत\nमंडळी, तयार व्हा खेळ खेळायला... \"तुझ्या गळा माझ्या गळा....\"\n१. ही स्पर्धा नाही. हा एक गमतीशीर खेळ आहे.\n२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.\n३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन जोडीचे छायाचित्र दिले जाईल.\n४. दिलेल्या जोडीच्या तोंडी संवाद घालायचे आहेत पण सगळे संवाद गाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजेत.\n५. संवाद गळ्यात गळा घालून म्हटला आहे की एकमेकांचे गळे दाबत म्हटला आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.\n६. चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणी \"मराठी किंवा हिंदी\" असणे आवश्यक आहे.\nतुझ्या गळा माझ्या गळा\nRead more about तुझ्या गळा, माझ्या गळा - विषय ४ : राहुल गांधी आणि राखी सावंत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Currentdate", "date_download": "2018-10-15T21:19:26Z", "digest": "sha1:ADJ2VIILOPKOEJ4IIWYKOYM3DWCBMMQ2", "length": 5221, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Currentdate - विकिपीडिया", "raw_content": "\n२१:१९, सोमवार, ऑक्टोबर १५, २०१८ (UTC)\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\n२१:१९, सोमवार, ऑक्टोबर १५, २०१८ (UTC)\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Currentdate/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nसद्य वेळेवर आधारीत दिनांक-गणना साचे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०१७ रोजी १४:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/972/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%96%E0%A4%BE.%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%B8", "date_download": "2018-10-15T21:03:23Z", "digest": "sha1:WKGCNVCNC2Y6DADTBB5AFSRNULBYFZSM", "length": 7146, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रसेच्या खा. सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार प्रदान\nराष्ट्रवादी काँग्रसेच्या खा. सुप्रिया सुळे या संसद रत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. आय. आय. टी. मद्रास येथे पंतप्रधानांचे माजी सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन् आणि माजी निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती यांच्या हस्ते सुळे यांनी संसद रत्न पुरस्कार स्वीकारला. प्राईम पॉईंट फाऊंडेशन-प्रिसेन्स ई-मॅगेझिनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.\nयावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सुळे म्हणाल्या की, “हा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होत आहे. जनतेने दाखविलेला विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर संसदेत जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नरत आहे. हा संसदरत्न पुरस्कार माझा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे. या जनतेलाच मी हा पुरस्कार समर्पित करीत आहे.”\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटकपदी बापूसाहेब डोके यांची नियुक्ती ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटकपदी बापूसाहेब डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांच्या हस्ते डोके यांना आज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस मुनाफ हकीम, चिटणीस संजय बोरगे उपस्थित होते. उपस्थितांनी डोके यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ...\nजिल्हा बँकांवर विश्वास नसेल तर मंत्रालयातले अधिकारी बँकेत बसवा – नवाब मलिक ...\nनोटबंदीच्या निर्णयानंतर सरकारतर्फे रोज तुघलकी निर्णय बाहेर येत आहेत. केंद्रीय वित्त सचिव संसदेला टाळून रोज नव्या घोषणा करत आहेत. बोटाला शाई लावणे, पैसे काढण्याची मर्यादा ४५०० वरून पुन्हा २००० वर आणणे अशा प्रकारचे नवनवे निर्णय रोज लोकांसमोर मांडले जात आहेत. लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपले मत मांडले. ते मुंबईतील राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.जिल्हा मध्यवर्ती बँकाना नोटा बदलीसाठी परव ...\nउदासिन सरकारवर 'राष्ट्रवादी'चे टीकास्त्र ...\nमराठा आरक्षणाबाबत उदासिन असणाऱ्या युती सरकारचा बुरखा फाडणारे लक्षवेधी मासिक ‘राष्ट्रवादी’ हे प्रसिद्ध झाले आहे. आपल्या मुखपत्रातील व्यंगचित्राच्या माध्यमातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवणाऱ्या शिवसेनेवर यंदा राष्ट्रवादीच्या मासिकातून घणाघाती टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेचा वेध या मासिकातून घेण्यात आला आहे. सरकारने मोर्चांची दखल घ्यावी, तसेच मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र याचवेळी इ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/cairo-film-festival-half-tikitaci-selection-16296", "date_download": "2018-10-15T21:46:37Z", "digest": "sha1:CDUBSYFM7Y6HWIDEUHG2XUHUV3RDYN6U", "length": 12329, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cairo Film Festival 'Half tikitaci selection कैरो चित्रपट महोत्सवात 'हाफ तिकीट'ची निवड | eSakal", "raw_content": "\nकैरो चित्रपट महोत्सवात 'हाफ तिकीट'ची निवड\nरविवार, 13 नोव्हेंबर 2016\nमुंबई - समित कक्कड दिग्दर्शित, नानूभाई निर्मित \"हाफ तिकीट' या मराठी चित्रपटाची कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. 16 ते 25 नोव्हेंबरदरम्यान रविवारी (ता. 20) दाखवला जाईल. वर्ल्ड पॅनोरमा विभागात जगातील सर्वोत्कृष्ट 15 चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे.\nमुंबई - समित कक्कड दिग्दर्शित, नानूभाई निर्मित \"हाफ तिकीट' या मराठी चित्रपटाची कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. 16 ते 25 नोव्हेंबरदरम्यान रविवारी (ता. 20) दाखवला जाईल. वर्ल्ड पॅनोरमा विभागात जगातील सर्वोत्कृष्ट 15 चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे.\nलहान मुलांच्या भावविश्‍वाचा वेध घेणारा हा चित्रपट 23 जुलैला प्रदर्शित झाला. आपल्याकडे नसलेली; परंतु हवीहवीशी वाटणारी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या दोन लहान मुलांची कथा त्यात आहे. या चित्रपटात शुभम मोरे व विनायक पोतदार या बालकलाकारांसह भाऊ कदम, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, प्रियांका बोस आदींच्या भूमिका आहेत. याआधी जयपूरला झालेला चिल्ड्रन फिल्म फेस्टिव्हल, कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही हा चित्रपट दाखवण्यात आला होता.\nयाबाबत चित्रपटाचे निर्माते नानूभाई म्हणाले, या महोत्सवात वर्ल्ड पॅनोरमा विभागात हा एकमेव मराठी चित्रपट दाखल झाला आहे. बर्लिनमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या चित्रपट महोत्सवात तसेच जानेवारी महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या पामस्प्रिंग चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखवला जाणार आहे.\nभारतीय दूतावासाकडून डीनरचे आमंत्रण\nया महोत्सवातील \"हाफ तिकीट'च्या स्क्रिनिंगच्या वेळी \"हाफ तिकीट'चे दिग्दर्शक समित कक्कड, मोहित जयसिंघानी, संजय मेमाणे आणि अनमोल भावे उपस्थित राहणार आहेत. इजिप्तमधील भारतीय दूतावासाने या चित्रपटाच्या टीमला डीनरचेही आमंत्रण दिले आहे.\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\n#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य\nसोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40...\nनांदेड : बळेगाव वाळू घाटावर पोलिसांचा छापा\nनांदेड : जिल्ह्यातील वाळू घाटावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याने स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवत टेम्पोमधून पोलसांनी थेट बळेगाव (नायगाव) घाट गाठला...\nअवैध धंद्यांवरील कारवाईकडे शिरूरकरांचे लक्ष\nटाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यात दारूवाले व वाळूमाफियांवर कडक करवाई करू, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. मात्र, नेमकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-rape-incidence-tasagon-taluka-135351", "date_download": "2018-10-15T21:53:30Z", "digest": "sha1:O36JKNG23QISUJJQALTQTBIIN66K777Z", "length": 15547, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News rape incidence in Tasagon Taluka गर्भवतीवर बलात्कार प्रकरणी तिघे ताब्यात; पाच फरारी | eSakal", "raw_content": "\nगर्भवतीवर बलात्कार प्रकरणी तिघे ताब्यात; पाच फरारी\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nतासगाव - आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर पतीला डांबून ठेवून आठ जणांनी बलात्कार केल्याची प्रकार ३१ जुलैला घडला. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे.\nतासगाव - आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर पतीला डांबून ठेवून आठ जणांनी बलात्कार केल्याची प्रकार ३१ जुलैला घडला. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले आहे.\nआणखी संशयितांना शोधण्यासाठी तासगाव पोलिसांचे पथक सातारा जिल्ह्यात गेले आहे. सर्व संशयित येळावी (ता. तासगाव) आणि दहिवडी (जि. सातारा) आहेत. संबंधित महिलेने वैद्यकीय तपासणीस नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिलेचा हॉटेलचा व्यवसाय आहे. त्यांना हॉटेलमध्ये काम करण्यासाठी कामगार जोडपे हवे होते. असे जोडपे तासगावात आहे, अशी माहिती या प्रकरणातील मुकुंद माने या तुरची फाटा येथे ढाब्यावर काम करणाऱ्या वेटरने दिल्यावरून ही महिला पतीसह ३१ जुलैला सकाळी सहाच्या सुमारास तुरची फाटा येथे आली होती. तेथे त्यांची मुकुंद मानेशी भेट झाली. मानेबरोबर असलेल्या सागरला (रा. तुरची फाटा) या दोघांना मारा, असे सांगितल्यावर सागर याने महिला आणि तिच्या पतीला मारहाण केली.\nदरम्यान, त्याच ठिकाणी आणखी अज्ञात चौघे मोटारसायकलवरून आले. त्यांनी महिलेच्या पतीला कारमध्ये कोंडून घातले. महिलेला जबरदस्तीने ओढून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिच्याकडील तीन तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची सोन्याची साखळी आणि २० हजार रुपये रोख काढून घेऊन तिला आणि तिच्या पतीला दम देऊन सोडून दिले.\nपीडित महिलने माने, सागरसह जावेद खान (रा. दहिवडी) आणि विनोद शामराव गंजाम (मूळ रा. नागपूर, सध्या दहिवडी) या चौघांसह अन्य अज्ञात चौघे अशा आठ जणांविरोधात फिर्याद दिली आहे.\nया घटनेतील संशयित चौघेही हॉटेल व्यवसायाशी संबंधित असून त्यापैकी सागर तुरची फाटा येथील एका ढाब्याचा मालक आहे. माने तेथे वेटर आहे. जावेद आणि विनोद गोंदवले, दहिवडी परिसरातील हॉटेल ढाब्यांवर वेटर आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून विविध ठिकाणी पोलिस पथके रवाना केली. पोलिसांनी मुकुंद माने आणि येथील सागर थोरात यांना ताब्यात घेतले. दहिवडी, गोंदवले परिसरात सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडीले यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठवले होते. त्यांनी तेथून विनोद याला ताब्यात घेतले आहे.\nदरम्यान, पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी वसंतदादा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असता तिने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना नक्‍की कुठे घडली, याचाही शोध पोलिस घेत आहेत.\nमहिला आयोगाकडून गंभीर दखल\nराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्याकडून कोणती कारवाई करण्यात आली, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे किंवा कसे, याबाबतचा सविस्तर अहवाल त्वरित आयोगाला देण्याचे आदेश रहाटकर यांनी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिले आहेत.\nतासगाव तालुक्यात आठ महिन्याच्या गर्भवतीवर सामुहिक बलात्कार\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2017/04/01/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD/", "date_download": "2018-10-15T21:56:46Z", "digest": "sha1:NCB5H753SW3UG5YLZZUZQT4OWTOU3XEH", "length": 6849, "nlines": 41, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – एप्रिल २०१७ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – एप्रिल २०१७\nआपल्या पार्ल्यात अनेक सांस्कृतिक उपक्रम वरचेवर होत असतात. संगीत, साहित्य, नाटक यात पार्लेकरांना मनापासून रस आहे. पण खेदाने असे म्हणावेसे वाटते की इतर कलांना मात्र तितकासा लोकाश्रय मिळत नाही. उदाहरणार्थ चित्रकला व शिल्पकला\nखरे म्हणजे ह्या दोहोंतही कलेचा व संस्कृतीचा अत्युच्च आविष्कार घडतो, ह्या कला आत्मसात करायला इतर कलांसारखेच अफाट परिश्रम करायला लागतात. एखादे सुंदर चित्र किंवा शिल्प आपल्याला एकदा नव्हे तर वर्षोनुवर्षे आनंद देत राहते.\nपार्ल्याला जशी नाट्यकर्मींची, गायकांची परंपरा आहे तशी शिल्पकार, चित्रकारांचीसुद्धा आहे. लंडनच्या आर्ट गॅलरीत विराजमान झालेले राजा रविवर्मा, गुरुदेव टागोर यांनी गौरविलेले ‘मंदिरपथगामिनी’ हे शिल्प आपल्या पार्ल्याच्या रावबहाद्दूर गणपतराव म्हात्रे यांनी साकारले आहे ना पार्ल्याची शिल्पकलेची परंपरा म्हात्रे, डिझी कुलकर्णी ह्यांच्यापासून अजूनही कार्यरत असलेल्या विठ्ठल शानभागांपर्यंत अनेकांनी समृद्ध केली आहे. चित्रकलेतसुद्धा उत्तमोत्तम शिष्य घडवणारे केतकर मास्तर, श्रेष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे, वसंत सोनावणी, रमाकांत देशपांडे, वसंत सवाई, सुखशील चव्हाण, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई ह्यांच्यापासून चित्रा वैद्य, चंद्रशेखर पंत, कविता जोशी ह्यांच्यासारख्या नव्या दमाच्या चित्रकारांमुळे पार्ल्याला चित्रकलेचीसुद्धा एक भव्य परंपरा आहे ह्यात शंका नाही.\nवाईट ह्याचे वाटते की ह्या सर्व कलाकारांच्या कलाकृतींची प्रदर्शने बघण्यासाठी थेट दक्षिण मुंबईतच जावे लागते. बाकीच्या उपनगरांचे सोडा पण मुंबईची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पार्ल्यात देखिल अशा प्रकारचे एकही चित्र-शिल्प प्रदर्शन भरू नये हे खचितच आपल्या सर्वांना शोभादायक नाही. अशा प्रकारची प्रदर्शने भरवण्यासाठी कायमस्वरुपी कलादालन उभारणे, हॉलमध्ये दिव्यांची रचना व चित्रे- शिल्पे ठेवण्यासाठी विशेष मांडणी करणे गरजेचे आहे पण ती काही प्रचंड खर्चाची बाब नव्हे. पार्ल्यात खरे तर अनेक कलाप्रेमी, दानशूर नागरिक आहेत, सामाजिक संस्था आहेत, त्या संस्थांचे मोठे मोठे हॉल्स आहेत. थोडे कष्ट घेतले तर अशाप्रकारचे कलादालन पार्ल्यात निश्चितच उभे राहू शकते. प्रश्न आहे तो इच्छाशक्तीचा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad-paschim-maharashtra/kolhapur-news-butter-fly-preservation-81062", "date_download": "2018-10-15T21:38:58Z", "digest": "sha1:NBQ4UMMBTREH3Q53JNYV2GRSQ45JC2ZU", "length": 16316, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Butter fly preservation इथे... फुलपाखंराना मिळतोय हक्काचा निवारा... | eSakal", "raw_content": "\nइथे... फुलपाखंराना मिळतोय हक्काचा निवारा...\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nकोल्हापूर - फारूक म्हेतर... राहणार प्रायव्हेट हायस्कूलच्या पिछाडीस... शिवाजी स्टेडियमच्या बाजूला... हा पत्ता सर्वांना माहीत असायचं तसं कारण नाही. पण हा पत्ता कोल्हापुरातल्या बहुतेक फुलपाखरांना, चिमण्यांना, बुलबुल, युनिया पक्ष्यांना मात्र अगदी बरोबर माहीत आहे. कारण आता हा पत्ता केवळ फारूकच्या घराचा नव्हे, तर अक्षरश: शेकडो विविधरंगी फुलपाखरांच्या, चिमण्यांच्या वास्तव्याचा पत्ता झाला आहे.\nकोल्हापूर - फारूक म्हेतर... राहणार प्रायव्हेट हायस्कूलच्या पिछाडीस... शिवाजी स्टेडियमच्या बाजूला... हा पत्ता सर्वांना माहीत असायचं तसं कारण नाही. पण हा पत्ता कोल्हापुरातल्या बहुतेक फुलपाखरांना, चिमण्यांना, बुलबुल, युनिया पक्ष्यांना मात्र अगदी बरोबर माहीत आहे. कारण आता हा पत्ता केवळ फारूकच्या घराचा नव्हे, तर अक्षरश: शेकडो विविधरंगी फुलपाखरांच्या, चिमण्यांच्या वास्तव्याचा पत्ता झाला आहे. पटणार नाही, अगदी मध्यवस्तीतल्या या फारूकच्या घराला फुलपाखरांनी आपल्या हक्काचा निवाराच मानले आहे. अगदी अंडी, सुरवंट, कोष हे विविध रंगांत न्हाऊन निघालेलं फुलपाखरू असा त्यांचा सारा प्रवास येथूनच सुरू होत आहे. हे आपण निसर्गाशी जुळवून घेतलं तर काय घडू शकते, याचाच फारूकचे घर हा एक साक्षात्कार आहे.\nफारूक म्हेतर हे मुळातच निसर्गप्रेमी. जंगल, डोंगर, दऱ्या-खोऱ्यात भटकंती आणि भटकंतीबरोबर तिथले पशू-पक्षी, मानवी जीवन अभ्यासण्याचा त्यांचा छंद. फुलपाखराच्या विविध रंगांनी तर ते वेडेच झाले. फुलपाखराच्या पंखांवर इतकी सुंदर आणि तीही दोन्ही पंखांवर समान आकारात नक्षी उमटतेच कशी, या कुतूहलाने ते त्याचा अभ्यास करू लागले. योगायोगाने त्यांच्या घराच्या पिछाडीस (परड्यात) मोकळी जागा होती. त्यांनी तेथे फुलपाखरांना आकर्षित करतील अशी फुलझाडे, जंगली झाडे लावली. पहिले वर्ष फुलपाखरू फिरकले नाही. त्यानंतर मात्र २० ते २२ प्रकारची फुलपाखरे त्यांच्या घराभोवती जणू पिंगाच घालू लागली. ही जागा आपल्यासाठी योग्य, सुरक्षित आणि चांगली असल्याचा अंदाज आल्याने झाडावर अंडी घालू लागली.\nअंड्यातून अळ्या, अळ्यातून कोष अशी टप्प्याटप्प्याने त्यांची वहिवाट सुरू झाली आणि या हा टप्पा पार करीत विविध रंगांची फुलपाखरे त्यांच्या घराच्या आवारातून आकाशाकडे झेपावू लागली.\nफुलपाखरांची अंडी, त्यांच्या अळ्या, त्यांचे कोष यामुळे साहजिकच ते खाण्यासाठी चिमण्या, बुलबुल व इतर छोट्या पक्ष्यांचाही तेथे वावर वाढला. शंभरातले ७० ते ८० कोष हे पक्षी खातात; पण उरलेल्या १० ते २० कोषातून फुलपाखरू भरारी घेतात. कारण निसर्गातील अन्न साखळीचाच हा एक भाग असतो. साधारण जून, जुलैपासून त्यांच्या घराच्या आवारातील झाडावर फुलपाखराचे आगमन होते व त्यांच्या नवनिर्मितीची प्रक्रिया घडते. आता ऑक्‍टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा थंडी पडायला सुरुवात झाली. येथून पुढची ही थंडी फुलपाखरांना सहन होणारी नसते.\nत्यामुळे आता फुलपाखरे फारूक म्हेतरांचे घर काही काळासाठी सोडून जाणार आहेत. अर्थात उन्हाळा सुरू झाला की पुन्हा परतणार आहेत. फारूक म्हेतर यांचं कोल्हापुरातलं हे आगळं-वेगळं घर आहे. अनंक किमती घरात कृत्रिम फुलपाखरे, कृत्रिम पक्षी, कृत्रिम वेली लावून सजावट केली जाते. पण हे घर निसर्गाचा एक घटक झाले आहे. फुलपाखरांना तर एवढं सवयीचं झालं आहे की, त्यांची भरारी येथे हक्काचीच झाली आहे.\nफुलपाखरू ही निसर्गाची वेगळी देण आहे. फुलपाखरू, त्याचे रंग, त्याचं भिरभिरणं हे सारं अमूल्य आहे. फुलपाखराच्या प्रेमात पडणार नाही, असा माणूस क्वचितच आहे आणि ही फुलपाखरे माझ्या घरात, परसात आनंदाने पिंगा घालतात हे नक्कीच वेगळे समाधान देणारे आहे.\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/salim-khan-success-review-28544", "date_download": "2018-10-15T21:56:32Z", "digest": "sha1:S2ISSMYVI3KZORXGL66KZDCCDXXTT6LY", "length": 11108, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "salim khan success Review सलीम खान यांच्या यशाचा प्रवास | eSakal", "raw_content": "\nसलीम खान यांच्या यशाचा प्रवास\nबुधवार, 1 फेब्रुवारी 2017\nप्रसिद्ध लेखक सलीम खान अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. काही प्रमुख भूमिका करूनही त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी चित्रपटांसाठी पटककथा आणि संवाद लिहायला सुरुवात केली. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांची जोडी जमली होती. \"सलीम-जावेद' या जोडीने नंतर दीवार, डॉन, शोले आणि त्रिशूल यासारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशाचा प्रवास शनिवारी (ता. 4) संध्याकाळी 7 वाजता झी क्‍लासिक वाहिनीवरील \"माय लाइफ माय स्टोरी'मध्ये दाखविण्यात येणार आहे.\nप्रसिद्ध लेखक सलीम खान अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. काही प्रमुख भूमिका करूनही त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी चित्रपटांसाठी पटककथा आणि संवाद लिहायला सुरुवात केली. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांची जोडी जमली होती. \"सलीम-जावेद' या जोडीने नंतर दीवार, डॉन, शोले आणि त्रिशूल यासारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशाचा प्रवास शनिवारी (ता. 4) संध्याकाळी 7 वाजता झी क्‍लासिक वाहिनीवरील \"माय लाइफ माय स्टोरी'मध्ये दाखविण्यात येणार आहे. इतकेच नाही, तर मुलगा सलमान खानसोबतचे त्यांचे संबंध आणि अन्य अनेक गोष्टींवर सलीम यांनी दिलखुलास गप्पा या शोमध्ये मारल्या आहेत.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\n#NavDurga भारतीय संस्कृतीचा वारसा तंत्रज्ञानाद्वारे जगभर\nभारतीय संस्कृतीतील अनमोल वारसा जगभर नेण्यासाठी धनलक्ष्मी टिळे या तरुणीनं ब्लॉग, वेबसाइट आदींचा कल्पकतेनं उपयोग केला आहे. पुणेरी पगडी ते मंदिर...\n'मेरी सायकल' लघुपटाचा प्रिमियर शो पुण्यात संपन्न\nपुणे : आजच्या गतीमान युगात संस्कार मूल्यांचा ऱ्हास होत आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची खरी...\nसोमवारी शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन\nमुंबई: माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्‍टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा...\nतावडे यांनी राजीनामा द्यावा : मुंडे\nमुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकाचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही, तर या पुस्तकाच्या लेखक आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/transport-hubs-will-be-metro-135047", "date_download": "2018-10-15T22:07:27Z", "digest": "sha1:VQCREGWNUQKIXTWCNFBPJBEYHSUV7474", "length": 13915, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "The transport hubs will be metro ट्रान्स्पोर्ट हबचे काम मेट्रो करणार | eSakal", "raw_content": "\nट्रान्स्पोर्ट हबचे काम मेट्रो करणार\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nपुणे - मेट्रोपासून रिक्षापर्यंत... शॉपिंग मॉल ते कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स असलेले ट्रान्स्पोर्ट हब स्वारगेट येथे उभारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन याच महिन्यात होईल. सुमारे १६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम मेट्रो कंपनी करणार आहे.\nपुणे - मेट्रोपासून रिक्षापर्यंत... शॉपिंग मॉल ते कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स असलेले ट्रान्स्पोर्ट हब स्वारगेट येथे उभारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन याच महिन्यात होईल. सुमारे १६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम मेट्रो कंपनी करणार आहे.\nपर्वती विधानसभा मतदारसंघातील स्वारगेट हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. खासगी सार्वजनिक सहभागातून (पीपीपी मॉडेल) हा ट्रान्स्पोर्ट हब उभा केला जाईल. प्रकल्पासाठी २० एकर जागा आवश्‍यक आहे. पीएमपी, एसटी आणि मनपाची एकूण १७ एकर जागा ताब्यात आली आहे. विपश्‍यना केंद्राची ३ एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. विपश्‍यना केंद्राची जागाही महापालिकेचीच असून, ती संबंधित संस्थेला भाडेतत्त्वावर दिली आहे. त्यांना पर्यायी जागा देण्यासंदर्भातही विचार सुरू आहे. केंद्राची जागा मिळाली नाही तरी प्रकल्पाचे काम केले जाऊ शकते. केंद्राची जागाही या भागातील वाहतूक वळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nस्वारगेट येथे सध्या मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाले आहे. त्याठिकाणी खोदाई सुरू असून, याच भागात ट्रान्स्पोर्ट हब उभे करण्याचे काम मेट्रो कंपनीला दिले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तो महापालिका करू शकत नसल्याने ‘पीपीपी’ पद्धतीने केला जात आहे. याचे काम सुरू झाल्यानंतर साधारणपणे तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. याठिकाणी मेट्रो स्टेशन, एसटी आणि पीएमपी स्थानक, रिक्षा आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी स्थानक असेल. शॉपिंग मॉल, कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स अशा सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.\nप्रकल्प अहवालाचे काम सुरू\nस्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी गंगाधाम ते शत्रुंजय मंदिर ते कात्रज, सातारा रस्ता ते बिबवेवाडी रस्ता ते अप्पर इंदिरानगर असे पर्याय आहेत. त्या संदर्भात प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. अप्पर इंदिरानगर येथे मेट्रोचे स्थानक उभारून तेथून बसने कात्रजपर्यंत सेवा देता येईल. अप्पर इंदिरानगर येथून पुरंदर तालुक्‍यातील विमानतळाशी मेट्रोला जोडणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nबाळ जन्मले गं सये\nबाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड...\nअपघातातून बचावले आमदार बाळा भेगडे\nतळेगाव दाभाडे - येथील अथर्व हॉस्पिटलच्या लिफ्टचा रोप तूटून झालेल्या अपघातात आमदार बाळा भेगडे आपल्या मुलासह सुखरूप बचावले. शनिवारी दुपारी...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nपाण्यानंतर विकासकामावरुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा\nभिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/anushka-swachata-abhiyan-28893", "date_download": "2018-10-15T21:44:10Z", "digest": "sha1:E6NPDNZZ3PSJTJ67GPFSUWEL3E3R7QK5", "length": 11597, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Anushka in swachata abhiyan अनुष्काचे नवे अभियान | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा नवीन चेहरा आहे अनुष्का शर्मा. कोणत्याही सरकारी जाहिरातीत एखादा सेलिब्रिटी असेल तर ती जाहिरात किंवा ते अभियान जास्त यशस्वी होते, अशी धारणा आहे. कारण आपल्या देशात सेलिब्रिटी हे भारतातील छोट्यातला छोट्या गावात पोहोचलेले आहेत. त्यामुळे याआधी अमिताभ बच्चन यांना या अभियानासाठी निवडले होते. त्यानंतर आता अनुष्का शर्माही अमिताभ बच्चन यांच्याबरोबर या अभियानाचा फिमेल फेस म्हणून काम करणार आहे. अनुष्का मुख्यतः तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. तरुणींच्या स्वच्छतेबाबतच्या समस्या खूप असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा नवीन चेहरा आहे अनुष्का शर्मा. कोणत्याही सरकारी जाहिरातीत एखादा सेलिब्रिटी असेल तर ती जाहिरात किंवा ते अभियान जास्त यशस्वी होते, अशी धारणा आहे. कारण आपल्या देशात सेलिब्रिटी हे भारतातील छोट्यातला छोट्या गावात पोहोचलेले आहेत. त्यामुळे याआधी अमिताभ बच्चन यांना या अभियानासाठी निवडले होते. त्यानंतर आता अनुष्का शर्माही अमिताभ बच्चन यांच्याबरोबर या अभियानाचा फिमेल फेस म्हणून काम करणार आहे. अनुष्का मुख्यतः तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. तरुणींच्या स्वच्छतेबाबतच्या समस्या खूप असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले. म्हणून अनुष्का आता या अभियानात खास महिलांच्या प्रश्‍नांवर काम करणार आहे. या आधी स्वच्छतागृहांच्या अभियानासाठी विद्या बालनने काम केले होते. अनुष्काचे हे नवे अभियान यशस्वी होण्यासाठी तिला शुभेच्छा.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nनवी दिल्ली (पीटीआय) : भारत सरकारने राबविलेल्या आधार मोहिमेपासून प्रेरणा घेत मलेशिया सरकारने त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला...\nनिम्म्यापेक्षा जास्त गावे वाचनालयाविना\nसोलापूर - वाचन संस्कृती वाढावी म्हणून सरकार एकीकडे सोमवारी (ता. 15) गावोगावी \"वाचन प्रेरणा' दिन साजरा करत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2018-10-15T21:57:00Z", "digest": "sha1:5CRNN42DKDWEN6KL33IEMVMV5V5ZCEID", "length": 4567, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुलीकट सरोवर - विकिपीडिया", "raw_content": "\nपुलीकट सरोवर किंवा पळवेरकाड् (तमिळ: Pazhaverkaadu பழவேற்காடு )पुलीकत सरोवर हे एक दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खार्‍यापाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर आंध्र प्रदेश व तमिळनाडु यांच्या सीमा वेगळे करते. या सरोवरात पुलीकत पक्षीअभयारण्य आहे. श्रीहरीकोटा बेटाची भित्तीका या सरोवराला बंगालच्या उपसागरापासुन वेगळे करते. याच श्रीहरीकोटा बेटावर सतीश धवन अंतराळ केंद्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/smart-city-project-in-nagpur-2-1615386/", "date_download": "2018-10-15T21:31:07Z", "digest": "sha1:GBEAGY66F2WDV5PNMXWDVH6VK3JVYUDR", "length": 14169, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Smart City Project in Nagpur | स्मार्ट सिटी कार्यालयासाठी दोन कोटींची उधळपट्टी | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nस्मार्ट सिटी कार्यालयासाठी दोन कोटींची उधळपट्टी\nस्मार्ट सिटी कार्यालयासाठी दोन कोटींची उधळपट्टी\nस्थायी समितीची मंजुरी, विरोधकांचा आक्षेप\nस्थायी समितीची मंजुरी, विरोधकांचा आक्षेप\nस्मार्ट सिटी योजनेच्या कार्यालयासाठी दोन कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र महापालिका आर्थिक अडचणीत असताना ही उधळपट्टी कशासाठी, असा सवाल करीत विरोधी पक्षाने या प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे.\nनागपूर शहराची स्मार्ट सिटीसाठी केंद्राच्या योजनेत निवड झाली. त्यासाठी महापालिकेत प्रशासकीय इमारतीत कार्यालय सुरू करण्यात आले. महालातील राजे रघुजीराव भोसले सभागृह (टाऊन हॉल) पाडण्यात येणार असल्यामुळे या ठिकाणी पूर्वनियोजित आराखडय़ानुसार सभागृह आणि सदस्यांच्या बैठकीसाठी व्यवस्था करण्यात येणार होती आणि तसा प्रस्ताव मंजूर झाला होता. मात्र, प्रशासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यालयासाठी ही जागा उपलब्ध करून दिली. येथील सौंदर्यीकरणासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामाची निविदा काढण्यात आली आहे.\nमहापालिकेच्या तिजोरीत आधीच खडखडाट असताना शहरात विकास कामे रखडली आहेत. शिवाय नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांचे प्रस्ताव निधी नसल्याचे कारण देत नामंजूर केले जात आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या कार्यालयावर दोन कोटी खर्च केले जात आहे.\nयामुळे काँग्रेस आणि बसपने याला विरोध केला आहे. अन्य कार्यालय जशी आहे, त्याच पद्धतीने स्मार्ट सिटीचे कार्यालय असावे त्यावर अतिरिक्त खर्च करण्यापेक्षा तो निधी शहर विकासकामासाठी खर्च करावा, अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम ज्या खासगी संस्थेला देण्यात आले आहे. त्या एजन्सीवर आधीच कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहे. आता पुन्हा कार्यालय स्मार्ट करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्राप्त माहितीनुसार, सौंदर्यीकरणामध्ये कार्यालयात रंगरंगोटी, आसन व्यवस्था आणि सुशोभित करण्यासाठी विविध वस्तूंचा उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी खासगी संस्थेला दोन कोटी रुपये देण्यात येणार आहे.\nस्मार्ट सिटी कार्यालयाचे केवळ सौंदर्यीकरण नाही तर कार्यालयात अन्य व्यवस्था करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. अन्य देशातील प्रतिनिधी महापालिकेत आले की ते स्मार्ट सिटीच्या कार्यालयात जातात. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी अनुरूप व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करण्यात आली. केंद्राकडून येणाऱ्या निधीतून ती व्यवस्था केली जाईल. – संदीप जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती, नागपूर महापालिका\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/vice-president-felicitated-organ-donor-families/", "date_download": "2018-10-15T20:56:58Z", "digest": "sha1:NSZQBRM5HE6FXRVK4CLCB3CWOODNAMWJ", "length": 9195, "nlines": 133, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "अवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार करताना उपराष्ट्रपती | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी अवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार करताना उपराष्ट्रपती\nअवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार करताना उपराष्ट्रपती\nमाय मेडिकल मंत्राच्या पहिल्या वर्धापन दिनी देशाचे उपराष्ट्रपती व्यैंकया नायडू यांनी कुटुंबीयांचं अवयवदान करणाऱ्या नऊ जणांचा सत्कार केला. उपराष्ट्रपतींनी अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबीयांना स्मृतीचिन्ह आणि मानपत्र दिलं. तुम्ही फार चांगला निर्णय घेतलात असंही उपराष्ट्रपती म्हणाले.\nमाय मेडिकल मंत्राच्या अवयवदानाच्या मोहिमेला उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांचा पाठिंबा\nअवयवदान करणारी कुटुंबीय आणि माय मेडिकल मंत्राची टीम उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांच्यासोबत\nउपराष्ट्रपती नायडू यांना माय मेडिकल मंत्रातर्फे अवयवदानाचं संदेश देणारं तैलचित्र भेट देण्यात आलं\nअवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबीयांशी चर्चा करताना उपराष्ट्रपती\nअवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या मंदाबाई मगर यांचा सत्कार करताना उपराष्ट्रपती\nअवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या निशांत कासलीवाल यांना उपराष्ट्रपतींकडून मिळाली कौतुकाची थाप\nअवयदानाचा निर्णय घेणाऱ्या ज्योती पाटील यांचा उपराष्ट्रपतींकडून सत्कार\nउपराष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारताना सुरेश डिसूजा\nवडिलांचे अवयव दान करणारे पुण्याचे विक्रम देशमुख\nपुण्याच्या मार्सेनिना मार्टीन उपराष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारताना\nउपराष्ट्रपतींकडून धनंजय खारकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला\nपुरस्कार स्वीकारताना प्रदीप गाडवे\nअवयवदानाचा निर्णय घेणारे मुंबईच्या बिजू कोरथ यांचा उपराष्ट्रपतींकडून सत्कार\nअवयव प्रत्यारोपण समितीचे समन्वयक मनोज गाडेकर यांचाही सत्कार करण्यात आला\nबॉम्बे रूग्णालयाच्या किडनीविकारतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ.श्रीरंग बिच्चू यांचाही उपराष्ट्रपतींनी सत्कार करण्यात आला\nमाय मेडिकल मंत्राकडून उपराष्ट्रपतींना स्मृतीचिन्ह देण्यात आलं\nPrevious articleअकाली टक्कल पडलं मग हृदयरोगाचा धोका अधिक\nNext articleजेवणानंतर ‘स्वीट डिश’ खाताय..सावधान\nदारू सेवनावर नियंत्रणासाठी पॉलिसी करा, कॅन्सरतज्ज्ञांची मागणी\nखरचं मुंबई कुपोषणमुक्त झाली\nपिझ्झा, बर्गरमधल्या कॅलरीजचं मेन्यूकार्ड\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\n…म्हणून हर्बल औषधं घेताना जरा जपून\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\nखोकला, होमिओपॅथी आणि उपचार\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nपुणे- बी.जे.मेडिकल महाविद्यालयातील अधिष्ठातांची जे.जे. रुग्णालयात बदली\nडॉ. अमित मायदेव यांना मिळाला आयएमए डॉ. ज्योती प्रसाद गांगुली स्मृती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/lomography-diana-mini-35mm-camera-black-price-p2W86u.html", "date_download": "2018-10-15T21:47:22Z", "digest": "sha1:3TUKYSAJRNQ62267UJVPYFRJZMN4LFM2", "length": 14137, "nlines": 365, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Aug 15, 2018वर प्राप्त होते\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅकऍमेझॉन उपलब्ध आहे.\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 9,046)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया लोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nलोमोग्राफय डायना मिनी ३५म्म कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/04/politics_22.html", "date_download": "2018-10-15T22:25:09Z", "digest": "sha1:Y4MT24HNHFYF3YW5APCG6DQ2BVWT5FCT", "length": 19976, "nlines": 152, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Politics : काँग्रेस जातीयवादी नाही काय ?", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nPolitics : काँग्रेस जातीयवादी नाही काय \nलेखक Vijay Shendge वर्गवारी : राजकारण, राजकीय, सामाजिक\nभाजपा आणि शिवसेना या पक्षांना जातीयवादी ठरवण्यात आणि मतदारांसमोर तसा चित्रं उभं करण्यातच कॉंग्रेसच्या तमाम नेत्यांनी नेहमीच धन्यता मानली आहे. पण भाजपा आणि शिवसेना या पक्षांना जातीयवादी ठरवणारी काँग्रेस स्वतः खरंच निधर्मी आहे का \nवर्षानुवर्ष या देशावर राज्य करण्याची संधी कॉंग्रेसला मिळाली ती या देशातल्या विषमतेमुळे. कधी ती विषमता गरिबीच्या स्वरूपातली असते तर कधी धार्मिक स्वरुपाची असते. आणि अशी विषमता कॉंग्रेसला हवीच आहे. सत्ता काबीज करण्याचं ते मूलतंत्र आहे याची कॉंग्रेसला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळेच अशी विषमता मोडीत काढण्यापेक्षा ती वाढीस कशी लागेल याचीच दक्षता कॉंग्रेसने नेहमी घेतली आहे. म्हणूनच ‘ गरिबी हटाव ‘ अशी घोषणा देत स्वर्गीय इंदिरा गांधींनी सत्ता मिळवली पण ह्टलीय का या देशातली गरिबी \nत्यामुळेच आम्ही निधर्मी आहोत असं म्हणतानाच भाजपा आणि शिवसेना जेव्हा हिंदुत्ववादाला कुरवाळतात तेव्हा काँग्रेस मुस्लिमांच लांगुलचालन करते…मुलायम मुस्लिम समाजाला आपली व्होट ब्यांक मानतात…….मायावती मागासवर्गीयांच्या पदराला धरतात. अशा रीतीने स्वतःला निधर्मी म्हणवणाऱ्या कॉंग्रेससह सारेच धर्मावर आणि जातीवर आधारित राजकारण करतात. मग भाजपा आणि शिवसेना या पक्षांवर एवढे शिंतोडे या इतर पक्षांनी का उडवावेत कारण भाजपा आणि शिवसेना या पक्षांना हिदुत्ववादी ठरवणं ही या इतर सर्वच पक्षांची गरज आहे. निवडणुका तोंडावर आल्या कि मतदारांच्या डोळ्यात हि जातीयवादाची धूळ फेकायची ……. मतदारांची दिशाभूल करायची आणि सत्ता मिळवायची. हेच कॉंग्रेससह सगळ्या पक्षांचं राजकारण आणि केवळ भाजपा आणि शिवसेना आणि मित्र पक्षांना सत्तेपासून दूर ठेवायचं म्हणून सारे पक्ष कुठल्याही थराची युती करायला मोकळे.\nकाँग्रेस निधर्मी असती तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मुस्लिमांची खुशामत करणारी विधेयकं का पास करावीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर अन्न विधेयक पास करणाऱ्या कॉंग्रेसला इतकी वर्ष हे का सुचला नाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर अन्न विधेयक पास करणाऱ्या कॉंग्रेसला इतकी वर्ष हे का सुचला नाही गरिबांना धान्य कुठल्या दरानं पुरवाव हे कळणाऱ्या कॉंग्रेसला शेतकऱ्याच्या शेतमालाला स्थिर भाव कसा द्यावा हे कसं कळत नाही \nसाठ वर्षाहून अधिक काळ या देशावर राज्य करणाऱ्या कॉंग्रेसन आम्हाला भ्रष्टाचार, महागाई , गरिबी , विषमता , शिक्षणाचं बाजारीकरण आणि त्यातून आलेली बेकारी याशिवाय काय दिलं याचा विचार करावा आणि स्वतःची पोळी भाजताना देशाला मोडीत काढू पहाणाऱ्या कॉंग्रेसला या देशाच्या राजकारणातून कायमचं हद्दपार करावं. ती काळाची ……या देशाच्या उन्नतीची……… आपल्या प्रगतीची गरज आहे.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nRape and mindset : बलात्कार का होतात \nLove Poem : येते ओठावर गाणे\nPolitics : मोदी आणि मेस्सी\nPolitics : काँग्रेस जातीयवादी नाही काय \nLove Poem : तुझे नाव माझ्या मनी\nLove Poem : आला आला सखा माझा\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/family-doctor/balaji-tambe-article-makar-sankranti-91951", "date_download": "2018-10-15T22:28:17Z", "digest": "sha1:SJ6RCCMKP4Q33B2O366OMUH545NNS6LW", "length": 25125, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "balaji tambe article makar sankranti संक्रांत | eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nसंक्रांतीच्या निमित्ताने सूर्योपासनेला सुरवात करावी. थंडी असेपर्यंत तीळ, गूळ यांचे योग्य प्रमाणात सेवन करावे. तिळाच्या तेलाने अभ्यंग करावे. मनातील स्नेहभाव जागृत ठेवावा. असे घडले तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्याची नांदी नववर्षाच्या सुरवातीलाच घातली जाईल.\nसूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्या संक्रमणाला ‘संक्रांत’ असे म्हणतात. ‘मकरसंक्रांत’ हा शब्दसुद्धा प्रचलित आहे. कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या राशीत सूर्याचा प्रभाव कमी होत असल्याने या दिवशी सूर्योपासना, तीळ, गूळ यांपासून बनविलेले पदार्थ खाऊन शरीर उबदार राहण्यासाठी, अग्नी कार्यक्षम ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.\nज्योतिषशास्त्रानुसार मकर ही थंड स्वभावाची राशी असते, म्हणून मकर राशीत सूर्याचा कमी झालेला प्रभाव वाढविण्यासाठी संक्रांतीच्या निमित्ताने सूर्योपासना करणे आरोग्यासाठी चांगले असते. वेदातही आरोग्यासाठी सूर्याचे महत्त्व अनेक ठिकाणी आलेले आहे.\nउगवता सूर्य कृमींचा नाश करतो.\nन सूर्यस्य संदृशे मा युयोथाः \nसूर्याच्या प्रकाशापासून आमचा कधीही वियोग न होवो.\nसंपूर्ण स्थावर (झाडे, दगड वगैरे स्थिर वस्तू) व जंगम (प्राणी, पशू, पक्षी वगैरे हालचाल करू शकणाऱ्या गोष्टी) यांचा सूर्य हा आत्मा होय. या प्रकारच्या वेदसूत्रांमधून सूर्याचे महत्त्व समजते.\nप्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा उपचार म्हणून उपयोग करण्याला ‘आतपस्वेद’ असे नाव दिले आहे. आतपस्वेद हा मुख्यत्वे त्वचारोगात घ्यायला सांगितला आहे. तसेच तो लंघनाचा एक प्रकार आहे असेही सांगितले.\nचांगली किंवा मध्यम ताकद असणाऱ्या स्थूल मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते.\nसुश्रुतसंहितेत सूर्यप्रकाशाचे अजूनही फायदे सांगितले आहेत,\nदुष्टव्रणपीडितेषु कुष्ठिषु तैलपानाभ्यङ्‌गाद्‌ अनन्तरमन्तःशोधनार्थं प्रयुक्‍तश्‍चिकित्सोपक्रमः \nजुना, दूषित व्रण नष्ट करण्यासाठी, त्वचारोग नाहीसा करण्यासाठी, अंतःशुद्धीसाठी केला जाणारा उपचार म्हणजे आतपसेवन होय.\nस्वेद उपचार समजावतानाही अनेक ठिकाणी उन्हाचा वापर केलेला आढळतो. काही मानसिक रोगांवर उपचार म्हणून उन्हात बसवावे, झोपवावे असे उल्लेख सापडतात. एकंदरच आरोग्य टिकविताना किंवा मिळविताना सूर्याची मोठी आवश्‍यकता असते. सूर्यशक्‍तीचा संबंध आपल्या शरीरातील चेतासंस्थेच्या व हाडांच्या आरोग्याशीही असतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे अंधार नाहीसा झाला की निसर्ग जागा होतो व सर्वदूर उत्साह संचारतो, तसेच मेंदू व चेतातंतूंचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, चेतनत्व येण्यासाठीही सूर्यशक्‍तीची आवश्‍यकता असते. आधुनिक विज्ञानही हेच सांगते की सूर्याच्या किरणांतून मिळणाऱ्या ‘ड’ जीवनसत्त्वाची शरीरात कमतरता उत्पन्न झाली, जी सूर्यप्रकाशाशी संपर्क न राहिल्याने उद्‌भवू शकते, तर तोल जाणे, चक्कर येणे, पाठीमागे पडायला होणे वगैरे त्रास उद्‌भवू शकतात. लहान मुलांमध्ये हाडे मृदू झाल्याने हात-पाय वाकू लागले (उदा. मुडदूस) तर आधुनिक वैद्यकातही ‘सौरचिकित्सा’ म्हणजे सूर्यप्रकाशात बसवणे याच उपायाचा अवलंब केला जातो.\nसंक्रांतीच्या निमित्ताने तीळ, गूळ यांचा स्वयंपाकात वापर केला जातो, गुळाच्या पोळ्या भरपूर तूप घालून खाण्याची पद्धत रूढ असते. मैत्रीचे प्रतीक म्हणून एकमेकांना तीळ-गूळ दिला जातो. यातही आरोग्यरक्षाणाचाचा हेतू असतो.\nतीळ, गूळ स्वयंपाकघरात असतातच, थंड प्रदेशात तिळाची पूड व मीठ मिसळून तयार केलेली चटणी किंवा तेल सुटे होईपर्यंत तीळ वाटून तयार केलेली चटणी खाण्याची पद्धत रूढ आहे. औषध म्हणूनही तीळ, गुळाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो.\nउष्णस्त्वच्यो हिमः स्पर्शः केश्‍यो बल्यस्तिलो गुरुः \nअल्पमूत्रः कटु पाके मेधाग्निकफपित्तकृत्‌ \nतीळ वीर्याने उष्ण पण स्पर्शाला शीतल असतात, त्वचेला तसेच केसांना हितकर असतात, ताकद वाढवितात, मुत्राचे प्रमाण कमी करतात, अग्नी तसेच मेधा (ग्रहणशक्‍ती) वाढवितात, कफ-पित्त वाढविणारे असतात.\nपांढरे व काळे असे तिळाचे दोन प्रकार असतात. यातील काळे तीळ औषधाच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतात. औषध म्हणून तिळाचा उपयोग अनेक प्रकारांनी केला जातो.\nमूळव्याधीमुळे विशेषतः वात-कफ असंतुलनामुळे गुदभागी सूज, वेदना असता तिळाचा कल्क लावण्याने बरे वाटते.\nकल्कस्तिलानां कृष्णानां शर्करा पांचभागिकः \nअजेन पयसा पीतः सद्यो रक्‍तं नियच्छति \nकाळ्या तिळाचा कल्क म्हणजे एक भाग, त्याच्या पाच पट साखर हे मिश्रण बकरीच्या दुधासह योग्य प्रमाणात घेण्याने जुलाबासह रक्‍त पडणे थांबते.\nसंपूर्ण तिळाचे झाड जाळून बनविलेला क्षार बकरीच्या दुधात टाकून घेणे मूतखड्यावर उत्तम असते.\nतीळ रजःप्रवर्तन वाढविणारे असतात. अंगावरून कमी जात असल्यास तिळाचा काढा गूळ घालून घेतला जातो. गर्भाशयातला वातदोष कमी करण्याच्या दृष्टीनेही तीळ उत्तम असतात. म्हणूनच बाळंतपणानंतर गर्भाशयाची शुद्धी होण्याच्या दृष्टीने तीळ-ओवा-खोबऱ्याची सुपारी खायची पद्धत आहे.\nदिने दिने कृष्णतिलं प्रकुंचं समश्नतः शीतजलानुपानम्‌ \nपोषो शरीरस्य भवत्यनल्पः दृढीं भवन्त्यामरणाच्च दन्ताः \nरोज काळे तीळ चावून खाल्ले व वरून थंड पाणी प्यायले तर दात बळकट बनतात.\nजखमेवर तिळाचा कल्क लावला असता जखम कोरडी पडत नाही, उलट लवकर भरून येते.\nवाटलेले तीळ अंगाला लावून स्नान केले असता त्वचा स्निग्ध व सुकुमार बनते.\nअर्थात तिळाचे हे सर्व उपयोग अतिशय प्रभावी असले तरी त्यांचा प्रयोग करताना तीळ उष्ण असतात हे निश्‍चितपणे लक्षात घ्यावे लागते. प्रकृती, हवामान, शरीरातले पित्तदोषाचे प्रमाण या गोष्टी लक्षात घेऊनच तिळाचा उपयोग करायचा असतो.\nगूळ उसाच्या रसापासून बनवितात हे सर्व जण जाणतात, पण गूळ बनविण्याच्या प्रक्रियेत उसाच्या रसावरची मळी काढणे आवश्‍यक असते. मळी काढून तयार झालेला शुद्ध गूळ चवीला मधुर, वात-पित्तशामक व रक्‍तधातूला प्रसन्न करणारा असतो.\nगूळ वर्षभर ठेवून जुना झाला की मग वापरायचा असतो. नवीन गुळामुळे कफदोष वाढू शकतो, तसेच अग्नीची कार्यक्षमता कमी होते, याउलट जुना गूळ गुणांनी श्रेष्ठ असतो.\nस्वादुतरः स्निग्धो लघुरग्निदीपनो विण्मूत्रामयशोधनो रुच्यो हृद्यः पित्तघ्नो वातघ्नस्त्रिदोषघ्नो ज्वरहरः सन्ताप शान्तीप्रदः श्रमहरः पाण्डुप्रमेहान्तकः पथ्यश्‍च \nजुना गूळ चवीला गोड, रुचकर, स्निग्ध, पचायला हलका असतो, अग्नीदीपन करतो, मल-मूत्र वाढण्याने झालेले रोग दूर करतो. हृदयासाठी हितकर असतो, त्रिदोषांचे शमन करतो, ताप दूर करतो, संताप दूर करून मन शांत करतो, श्रम नाहीसे करतो, पांडू, रक्‍ताल्पता व प्रमेह वगैरे व्याधींमध्ये पथ्यकर असतो.\nथकून भागून आलेल्याला गुळाचा खडा देण्याची पद्धत असते कारण तो ताप-संताप दूर करून श्रम नाहीसे करू शकतो.\nगूळ रक्‍तधातूपोषक व गर्भाशयाची शुद्धी करणारा असतो. त्यामुळे बाळंतपणानंतर घेण्यास उत्तम असतो.\nथंडीच्या दिवसांत जेवणात तूप-गूळ खाण्याने थंडीचे निवारण होते, शिवाय ताकद वाढते.\nतिळाप्रमाणेच गुळाचीही आयुर्वेदाने खूप स्तुती केलेली असली तरी गूळही उष्ण असतो, हे लक्षात घ्यावे लागेल. शिवाय गूळ पचला नाही किंवा अशुद्ध स्वरूपातला गूळ सेवन केला तर त्यामुळे जंत होऊ शकतात, मेदधातू वाढू शकतो.\nअशा प्रकारे संक्रांतीच्या निमित्ताने सूर्योपासनेला सुरवात केली, थंडी असेपर्यंत तीळ, गूळ यांचे योग्य प्रमाणात सेवन केले आणि मनातील स्नेहभाव जागृत ठेवला तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्याची नांदी नववर्षाच्या सुरवातीलाच घातली जाईल.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nसंमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चुकीची- लक्ष्मीकांत देशमुख\nपुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/category/video/", "date_download": "2018-10-15T22:36:04Z", "digest": "sha1:B7HFTVGE4FP2CMXIIXCZZ4KH5X7TBNZF", "length": 9698, "nlines": 89, "source_domain": "pcmcnews.in", "title": "व्हिडीओ – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nDecember 31, 2017\tठळक बातम्या, देश, व्हिडीओ\nपिसीएमसी न्यूज – लाखो हृदयांची धाडकन असलेला दाक्षिणात्य आणि मूळचा मराठी असलेला सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठ्या थाटात राजकीय इनिंगची सुरुवात केली आहे. रजनीकांत राजकारणात प्रवेश करत असून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या …\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nDecember 30, 2017\tठळक बातम्या, महाराष्ट्र, व्हिडीओ\nपिसीएमसी न्यूज – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार ओमप्रकाश बाबाराव ऊर्फ बच्चू कडू यांनी मुंबईत 43 लाख 46 हजार रुपये मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणूक लढविताना या मालमत्तेची माहिती आयोगाकडे सादर केली नसल्याचं समोर आलं आहे. त्यावरून काल आसेगाव पोलिसांनी आमदार बच्चू कडूं विरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल …\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nDecember 29, 2017\tठळक बातम्या, महाराष्ट्र, व्हिडीओ\nपिसीएमसी न्यूज – ‘कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीला ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहेत.’ असा आरोप करत काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘या आगीमध्ये शिवसेनेच्या नेत्याचा एखादा नातेवाईक दगावला असता तर ठेवले असते का असे रेस्टॉरंट मुंबईमध्ये’ असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/node/152", "date_download": "2018-10-15T21:42:11Z", "digest": "sha1:HK4XZDRSOKRUKWG3F5IJ6P7V2GV2R5GL", "length": 13320, "nlines": 128, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nपिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत\nसंपादक यांनी बुध, 13/08/2014 - 05:07 ह्यावेळी प्रकाशित केले.\nपिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत\nकांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, \"पिकलं तवा लुटलं, म्हणून देणंघेणं फ़िटलं\" हे तत्व स्विकारून शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि राज्यात विलंबाने व अपुरा पाऊस झाल्याने राज्यातील शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटाची भिषणता लक्षात घेता शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती या प्रमूख तीन मागण्या ऐरणीवर आणून केंद्र सरकारला शेतकर्‍यांच्या आसूडाचा हिसका दाखविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिनांक ४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.\nसुमारे ३००० शेतकर्‍यांनी मुंबई-आग्रा हायवेवर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजुची वाहतुक पूर्णत: ठप्प झाली होती.\nतत्पुर्वी पिंपळगाव बसवंत येथील शगून मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतीसमोरिल समस्यांवर सविस्तर उहापोह करण्यात आला. सभेत देविदास पवार, अर्जूनतात्या बोराडे, निर्मलाताई जगझाप, तुकाराम बोबडे, अनिल घनवट, शैलजा देशपांडे, रवी देवांग, सरोज काशीकर, रामचंद्रबापू पाटील, गुणवंत पाटील हंगरगेकर, अड वामनराव चटप आणि शरद जोशी यांनी मार्गदर्शन केले.\nशेतीत चांगले उत्पादन झाले तर सरकार हमी भावाने खरेदी करण्यास पुढे येत नाही व शेतकर्‍यांना संरक्षण देत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना आपला माल मिळेल त्या किमतीत मातीमोल भावाने विकावा लागतो. मात्र कमी उत्पादन झाले आणि बाजारपेठेत तेजी यायला लागली की सरकार निर्यातबंदी करून किंवा निर्यातशुल्क वाढवून स्थानिक बाजारपेठेतील भाव पाडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते. त्यामुळे दोन्ही स्थितीमध्ये शेतकरीच नाडवला जातो व उत्पादनखर्च भरून न निघाल्याने त्याच्यावरचा कर्जाचा डोंगर आणखी वाढत जातो. शेतीवरील कर्ज हे शासकीय धोरणाचा परिपाक असून शेतीवरील कर्ज शासननिर्मित संकट आहे.\nदुर्धर रोगांवर नियमित घ्यावयाच्या औषधी महागड्या असतात व सर्वसामान्य माणसाच्या क्रयशक्तीच्या आवाक्याबाहेर असतात. गोरगरिबांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाही तर माणसे दगावतात आणि तरीही औषधांचा समावेश जीवनावश्यक कायद्यात केला जात नाही; याउलट कांदा आणि बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा न खाल्याने कोणीच मरत नाही किंवा जीव कासाविसही होत नाही तरी सुद्धा कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यात टाकल्या गेलेले आहे. कांदा स्वस्त झाला पाहिजे म्हणून सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करते. यंदा कांद्यावरील निर्यातशुल्क केंद्रसरकारने प्रति टन शुन्य डॉलवरून ३०० डॉलर आणि ३०० डॉलरवरून ५०० डॉलर प्रति टन वाढवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची मागणी संपली असून निर्यातीत ९० टक्के एवढी घट आली आहे, परिणामत: देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे भावही गडगडले आहेत.\nसभेतील काही मुख्य निर्णय :\n१) सभा संपताच तातडीने मुंबई-आग्रा हायवेवर रस्ता रोको आंदोलन\n२) १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे लासलगाव येथे रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय.\n३) रेलरोको आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी करणार\n४) १० नोव्हेंबर २०१४ रोजी किंवा त्या तारखेच्या आसपास नाशिक येथे शेतकरी संघटनेचे अधिवेशन\n५) चलो दिल्ली कार्यक्रम अधिवेशनात जाहीर होणार\n१) शेतकर्‍यांचा प्रचंड उत्साह पाहून उर्जा मिळालेल्या शरद जोशी यांनी बर्‍याच कालावधीनंतर माईकसमोर उभे राहून तब्बल १३ मिनिटे भाषण केले.\n२) शेतकरी समाजात चैतन्य संचरणे हेच मा. शरद जोशींच्या प्रकृतीसाठी रामबाण आणि एकमेव औषध आहे, हेच या घटनेतून अधोरेखीत झाले.\n३) शगून मंगल कार्यालयात प्रचंड शेतकर्‍यांनी उपस्थिती लावल्याने हॉल खचाखच भरला होता. जागेअभावी शेकडो शेतकर्‍यांना बाहेर उभे राहूनच भाषण ऐकावे लागले.\n४) पावसाची सर आली तरी शेतकरी जागेवरच शांतपणे उभे होते.\n५) रस्ता रोको आंदोलनाची घोषणा न करताच मा. शरद जोशींनी भाषण संपवले तेव्हा उपस्थितांमध्ये बराच हलकल्लोळ झाला. आत्ताच तातडीचा रास्ता रोको जाहीर करून आम्हाला रस्ता रोखून धरण्याची परवानगी द्या, अशा घोषणांनी शेतकर्‍यांनी सभागृह दणाणून सोडले.\n६) उपस्थितांच्या भावनांचा आदर राखून मा. शरद जोशींनी तातडीचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन जाहीर केले.\nमहासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4640968", "date_download": "2018-10-15T22:16:11Z", "digest": "sha1:RHNGFR4RJQUYECFF7IZI74IJB3TMTBZB", "length": 1494, "nlines": 22, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – मीच शोधात होतो\nमीच शोधात होतो सत्याच्या वेड्यागत कित्येक वर्षे\nपण जे सापडले ते मला कधी कळलेच नव्हते\nमीच शोधात होतो खर्याक प्रेमाच्या त्या वर्षानुवर्षे\nजेंव्हा सापडले ते मलाच नको झाले होते\nमीच शोधात होतो मोल्यवान वसतूच्या कित्येक वर्षे\nती सापडता माझे कस्तुरीमृग झाले होते\nमीच शोधात होतो ज्ञानसागराच्याच वर्षानुवर्षे\nते दिसणार मज तव माझे नयन मिटले होते\nमीच शोधात होतो माझ्याच प्रतिभेच्या कित्येक वर्षे\nती सापडली तेंव्हा जगणे नको झाले होते\nकवी – निलेश बामणे ( एन. डी. )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-kamalamills-restaurant-above-and-mojos-being-demolished-by-bmc-278497.html", "date_download": "2018-10-15T22:03:20Z", "digest": "sha1:HEE5VHQT4O72UFHPUPO6YV5VW544UKXX", "length": 11866, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बीएमसीला जाग आली, कमला मिलमधील अनधिकृत पब-रेस्टाॅरंटवर हातोडा", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबीएमसीला जाग आली, कमला मिलमधील अनधिकृत पब-रेस्टाॅरंटवर हातोडा\n30 डिसेंबर : लोअर परेलच्या कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीये. आज सकाळपासून लोअर परळ भागातल्या कमला मिल आणि रघुवंशी मिलमधल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केलीये.\nकमला मिलमधील वन अबाव या रेस्टाॅरंटवर धडक कारवाई करत अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलंय. तर वरळीच्या रघुवंशी मिल कंपाऊंडमधील पनाया आणि शिसा स्काय लाऊंजने उभारलेल्या अनधिकृत शेडस पाडण्यात आल्या आहेत. आज दिवसभर अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू राहणार आहे. कमला मिल कम्पाउंडमध्ये असे अनेक रेस्टॉरंट असून बेकायदा बांधकामही मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर आलंय.\nमुंबई पालिकेची कारवाई स्वागतार्हच आहे. पण ही कारवाई आधीच आणि मुंबईभर केली असती, तर अनेकांचे जीव वाचले असते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Kamala millkamla mills fireकमला मिलकमला मिल कम्पाऊंडवन अबाव\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nकर्करोगाशी लढताना घरासाठी बीएमसीसोबत संघर्ष करतेय आजची दुर्गा\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-255695.html", "date_download": "2018-10-15T21:08:40Z", "digest": "sha1:BXNTZU2DTDRZVRA6WVXETF2MEIHKMVDQ", "length": 12253, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अर्थसंकल्पातील संपूर्ण घोषणा एकाच पेजवर", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nअर्थसंकल्पातील संपूर्ण घोषणा एकाच पेजवर\n18 मार्च : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. मात्र, या अंर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा वगळता घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे.\nविरोधकांच्या प्रचंड गदारोळात मुनगंटीवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणास सुरूवात केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांकडून सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.\nयंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. त्याचबरोबर, कृषी क्षेत्रासाठीही भरघोस तरतूदी दिल्या आहेत. सिंचनासाठी 2 हजार कोटी तर जलयुक्त शिवार योजनेसाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेततळ्यांसाठी 200 कोटी रुपये बाजूला ठेवण्यात आलेत. गेल्या आर्थिक वर्षात जलसंपदा खात्याचा 100 टक्के निधी खर्च झाला, अशी घोषणा मुनगंटीवारांनी केली.\nत्यासोबतच, मुंबई आणि नागपूर मेट्रोसाठी सातशे कोटी तर स्मार्ट सिटी योजनेसाठी सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5296-bigg-boss-day-10-no-respite-for-quarrels-over-khurchhi-samrat", "date_download": "2018-10-15T21:23:56Z", "digest": "sha1:2564SJPNJVRAM6RWC7ZQ42ETNTDZ6XD7", "length": 11634, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉस च्या घरामधील दहावा दिवस - आजही रंगणार “खुर्ची सम्राट” खेळ ! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉस च्या घरामधील दहावा दिवस - आजही रंगणार “खुर्ची सम्राट” खेळ \nPrevious Article स्टार प्रवाहच्या 'गोठ' आणि 'छोटी मालकीण' चा शुक्रवारी होणार महासंगम\nकलर्स मराठीवरील बिग बॉसच्या रहिवाश्यांची आजच्या दिवसाची सुरुवात “सावधान सावधान वणवा पेट घेत आहे” या गाण्यावर होणार आहे. काल बिग बॉसने दिलेल्या “खुर्ची सम्राट\" या खेळावरून घरामध्ये बरीच भांडण झाली. रहिवाश्यांमध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळाले. टीम रेशम विरुध्द टीम आस्ताद असे जरी खेळाचे दोन गट असले तरीदेखील टीम रेशम मधील स्पर्धकांनी आस्तादला वगळता बाकी सगळ्यांवर आपली नाराजगी, राग व्यक्त केला. काल या सगळ्यांचीच वेगळी रूपं प्रेक्षकांच्यासमोर आली असे म्हणायला हरकत नाही.\n'नवरा असावा तर असा - बिग बॉस मराठी स्पेशल' भाग १९ ऑगस्टला\n'मेघा धाडे' ठरली 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेती\nबिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा दिवस - आज संध्या. ७.०० वा. रंगणार GRAND FINALE आणि धम्माकेदार डान्स\nExclusive Photos - बिग बॉस मराठीच्या GRAND FINALE ची तयारी सुरु\nघरातील सदस्यांची हि नाराजगी बघता आऊ म्हणजेच उषाजीं सगळ्यांची माफी मागितली. सई लोकुरला टीम रेशमची तिच्याप्रती असलेली वागणूक अजिबात आवडली नाही. या खेळानंतर घरामध्ये खरोखरच दोन ग्रुप पडलेले जाणवत आहेत, ते म्हणजे आस्ताद, रेशम, राजेश, भूषण, स्मिता, जुई आणि सुशांत तर दुसरीकडे मेघा, उषाजी, पुष्कर, सई आणि ऋतुजा. आता विनीत आणि अनिल थत्ते नक्की कोणत्या गटात आहेत किंवा त्यांना कोणता गट आपलसं करेल हे येणारी वेळचं सांगेल. आज बिग बॉस घरामध्ये खेळा दरम्यान काय होणार कोण कोणावर हावी होणार कोण कोणावर हावी होणार कोणता संघ विजयी ठरणार कोणता संघ विजयी ठरणार घरातले वातावरण अजून बिघडेल कि सदस्य हे सगळ सावरून घेतील घरातले वातावरण अजून बिघडेल कि सदस्य हे सगळ सावरून घेतील हे बघणे खरोखरच रंजक असणार आहे.\nआज पुन्हाएकदा बिग बॉसच्या घरामध्ये “खुर्ची सम्राट” हा खेळ रंगणार आहे. परंतु, आज टीम आस्ताद खुर्चीवर बसणार असून टीम रेशम त्यांना खुर्चीवरून उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे खेळत असताना टीम रेशम काल त्यांच्यावर झालेल्या गोष्टींचा बदला घेणार कि सयंमाने खेळणार ते लवकरच कळेल. यामध्ये टीम आस्तादने टीम रेशम पेक्षा जास्त कालावधी पर्यंत खुर्चीवर बसून रहाणे अनिवार्य असणार आहे. खेळाच्या शेवटपर्यंत टीम आस्ताद मधील किमान एक तरी सदस्य त्या खुर्चीवर बसणे महत्वाचे असणार आहे आणि असे झाल्यास ती टीम विजयी ठरणार आहे.\nआता नक्की कोणती टीम जिंकणार कोण कोणवर मात करणार कोण कोणवर मात करणार मेघाला या खेळातून का बाहेर काढले मेघाला या खेळातून का बाहेर काढले या टास्क दरम्यान जुई – स्मितामध्ये कशावरून भांडण झाले या टास्क दरम्यान जुई – स्मितामध्ये कशावरून भांडण झाले मेघाला का रडू आले मेघाला का रडू आले टास्क दरम्यान कोण चक्कर येऊन पडले टास्क दरम्यान कोण चक्कर येऊन पडले आस्तादने मेघावर नाराजगी का व्यक्त केली आस्तादने मेघावर नाराजगी का व्यक्त केली हे सगळं जाणून घेण्यासाठी बघा आज बिग बॉस मराठी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nMegha ने घेतला दुसऱ्या Team मधून काही Member वळते करायचा राजकारणी निर्णय होईल का ती यशस्वी होईल का ती यशस्वी \nPrevious Article स्टार प्रवाहच्या 'गोठ' आणि 'छोटी मालकीण' चा शुक्रवारी होणार महासंगम\nबिग बॉस च्या घरामधील दहावा दिवस - आजही रंगणार “खुर्ची सम्राट” खेळ \n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/letter-representing-india-china-friendship-26290", "date_download": "2018-10-15T21:41:12Z", "digest": "sha1:YYQPWE7S7LEFFMSQFQ2MB4CTW3QFMUDO", "length": 11468, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "letter representing india china friendship भारत-चीन मैत्रीच्या दस्तऐवजाचे जतन | eSakal", "raw_content": "\nभारत-चीन मैत्रीच्या दस्तऐवजाचे जतन\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nमुंबई : चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीचे जनक व माजी अध्यक्ष माओ झेडॉंग उत्तम सुलेखनकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या चीनबाहेर असलेल्या तीन सुलेखन शैलीतील पत्रांपैकी एक पत्र म्हणजे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पाठवलेला शोकसंदेश. या वर्षी कोटणीस यांच्या निधनास 75 वर्षे होत असून, त्यानिमित्ताने माओ यांच्या शोकसंदेशाचे नव्याने जतन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात झालेल्या या कार्यक्रमाला चीनचे भारतातील राजदूत लाऊ झाओहुई उपस्थित होते.\nमुंबई : चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीचे जनक व माजी अध्यक्ष माओ झेडॉंग उत्तम सुलेखनकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या चीनबाहेर असलेल्या तीन सुलेखन शैलीतील पत्रांपैकी एक पत्र म्हणजे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पाठवलेला शोकसंदेश. या वर्षी कोटणीस यांच्या निधनास 75 वर्षे होत असून, त्यानिमित्ताने माओ यांच्या शोकसंदेशाचे नव्याने जतन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात झालेल्या या कार्यक्रमाला चीनचे भारतातील राजदूत लाऊ झाओहुई उपस्थित होते.\nकलिना येथील विद्यानगरीत नव्याने बांधण्यात आलेल्या \"झी शियानलिन सेंटर फॉर इंडिया चायना स्टडीज' या वास्तूत हा कार्यक्रम झाला. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, डॉ. कोटणीस यांचे कुटुंबीय, तसेच ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे मुंबईतील अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी उपस्थित होते.\n#NavDurga भारतीय संस्कृतीचा वारसा तंत्रज्ञानाद्वारे जगभर\nभारतीय संस्कृतीतील अनमोल वारसा जगभर नेण्यासाठी धनलक्ष्मी टिळे या तरुणीनं ब्लॉग, वेबसाइट आदींचा कल्पकतेनं उपयोग केला आहे. पुणेरी पगडी ते मंदिर...\n'मेरी सायकल' लघुपटाचा प्रिमियर शो पुण्यात संपन्न\nपुणे : आजच्या गतीमान युगात संस्कार मूल्यांचा ऱ्हास होत आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची खरी...\n#NavDurga संस्कृत कवयित्रींच्या मौलिक रचनांचा शोध\nमराठी भाषेची जननी असलेल्या संस्कृतमध्ये स्त्रियांनी केलेल्या काव्यरचनेला ऐतिहासिक मोल आहे. या साहित्याचा शोध घेत त्याचं महत्त्व वर्तमान पिढीला लेख व...\nमी १६ वर्षांचा असून, माझे वजन फार कमी म्हणजे ३९ किलोच आहे. कृपया वजन वाढविण्यासाठी उपाय सुचवावा, तसेच माझ्या नखांवर कधी कधी पांढरे डाग येतात, एक...\nचाकण - विद्यार्थ्यांच्या मनातील शंका व संभ्रमावस्था याची जाणीव ‘सकाळ’ला झाली. नवीन बदलाची माहिती प्रभावीपणे विद्यार्थी, पालक, शिक्षकांपर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T21:07:21Z", "digest": "sha1:RU67BEPNBU26K4RBIYXM4JJUMAYDIQUZ", "length": 7954, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नगर तालुकाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनगर तालुकाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नगर तालुका या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअहमदनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकोपरगाव तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nनेवासा तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nनेवासा ‎ (← दुवे | संपादन)\nपारनेर तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nपाथर्डी तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nबेलापूर (श्रीरामपूर तालुका) ‎ (← दुवे | संपादन)\nशेवगांव तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nराहुरी तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nराहता तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nसंगमनेर तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nअकोले तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीगोंदा तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nजामखेड तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:अहमदनगर जिल्ह्यातील तालुके ‎ (← दुवे | संपादन)\nकर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील जिल्हावार तालुके ‎ (← दुवे | संपादन)\nनिळवंडे धरण ‎ (← दुवे | संपादन)\nभंडारदरा धरण ‎ (← दुवे | संपादन)\nमुळा धरण ‎ (← दुवे | संपादन)\nपारनेर ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनगर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदुस्थानातील संस्थानांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nएरंडोल ‎ (← दुवे | संपादन)\nगंगापूर ‎ (← दुवे | संपादन)\nमोनॅको ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/सप्टेंबर २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nगोपालनाथ महाराज ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी गझलकार ‎ (← दुवे | संपादन)\nसामंतशाही ‎ (← दुवे | संपादन)\nपिंप्री पिंपरी ‎ (← दुवे | संपादन)\nजनकल्याण समिती ‎ (← दुवे | संपादन)\nपाथर्डी ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीरामपूर ‎ (← दुवे | संपादन)\nराहुरी ‎ (← दुवे | संपादन)\nराहाता ‎ (← दुवे | संपादन)\nसंगमनेर ‎ (← दुवे | संपादन)\nकोपरगाव ‎ (← दुवे | संपादन)\nअकोले ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीगोंदा ‎ (← दुवे | संपादन)\nजामखेड ‎ (← दुवे | संपादन)\nकर्जत(अहमदनगर) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा/doc ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:अहमदनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nहिवरे बाजार ‎ (← दुवे | संपादन)\nमेहेर बाबा ‎ (← दुवे | संपादन)\nमांडओहळ धरण ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीरामपूर उपविभाग ‎ (← दुवे | संपादन)\nकर्जत उपविभाग ‎ (← दुवे | संपादन)\nअहमदनगर उपविभाग ‎ (← दुवे | संपादन)\nसंगमनेर उपविभाग ‎ (← दुवे | संपादन)\nआढळा प्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nविसापूर तलाव ‎ (← दुवे | संपादन)\nतिरखोल धरण ‎ (← दुवे | संपादन)\nढोकी धरण ‎ (← दुवे | संपादन)\nपळशी धरण ‎ (← दुवे | संपादन)\nरुई छत्रपती धरण ‎ (← दुवे | संपादन)\nलोणीमावळा धरण ‎ (← दुवे | संपादन)\nहंगा धरण ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/1144-crores-for-irrigation-projects-in-marathwada-1609068/", "date_download": "2018-10-15T21:29:54Z", "digest": "sha1:BTHCA342VC5627WP77WC2CD4JQ32SJIW", "length": 14945, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "1144 crores for irrigation projects in Marathwada | मराठवाडय़ातील १७ सिंचन प्रकल्पांना ११४४ कोटी | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nमराठवाडय़ातील १७ सिंचन प्रकल्पांना ११४४ कोटी\nमराठवाडय़ातील १७ सिंचन प्रकल्पांना ११४४ कोटी\nउस्मानाबाद, परभणी जिल्ह्य़ांवर अन्याय\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nउस्मानाबाद, परभणी जिल्ह्य़ांवर अन्याय; जालन्याला झुकते माप\nलघु सिंचन प्रकल्प पूर्ण करता यावे यासाठी केंद्र सरकारने ‘जलसंजीवनी’ नावाची योजना तयार केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक असणाऱ्या जिल्ह्य़ांमध्ये लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मराठवाडय़ातून १७ प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. यासाठी ११४४ कोटी रुपये लागतील. तसा देण्यात आलेला प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला आहे. यामुळे १२ हजार ४३३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांना मंजुरी देताना उस्मानाबाद आणि परभणी या दोन्ही अधिक संकटग्रस्त जिल्ह्य़ांना पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे प्रतिनिधित्व करत असलेल्या जालना मतदारसंघात सहा तर औरंगाबाद मतदारसंघात पाच प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.\nमराठवाडय़ात डिसेंबरअखेपर्यंत ९६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील नांदेड, बीड या जिल्ह्य़ांमध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा १०० च्या वर आहे. नांदेड व बीड अनुक्रमे ११२ व १५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी प्रशासनाकडे आहेत. मात्र, निधी मंजूर करताना औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्य़ातील प्रकल्पांना अधिक पैसे मंजूर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद आणि यवतमाळ हे दोन जिल्हे राज्य सरकारने संकटग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. या दोन जिल्ह्य़ांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. त्यातले ५२४ कोटी रुपये उस्मानाबादसाठी राखीव होते. मात्र, ना निधी लवकर मिळाला, ना त्यातून पुरेशी कामे झाली. तसेच परभणी जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८५ एवढी आहे. मात्र, परभणी आणि उस्मानाबादला वगळून मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्य़ांमध्ये लघु सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले. हेच प्रकल्प का निवडण्यात आले, याचे निकष अधिकारी सांगत नाहीत. मात्र, १५ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पांना निधी देण्याची आवश्यकता होती. त्यांना आता नव्या अर्थसंकल्पात निधी मिळेल, असे सांगण्यात येत आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्य़ातील टिटवी, बनोटी, देवगावरंगारी, वानगाव कोहरी आणि सावळतबाजार या प्रकल्पांसाठी १८५ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्वाधिक निधी जालना जिल्ह्य़ात खर्च होणार आहे. पळसखेडा, बरबडा, हतवान, पाटोदा, सोनखेडा, खुर्दसांगवी अशा प्रकल्पांसाठी ७७५ कोटी रुपयांचा निधी लागेल, असा प्रस्ताव पाठविण्यात आला होता, तो मंजूर करण्यात आला आहे. या मंजुरीमागे राजकीय हस्तक्षेप असल्याचे सूत्रांनी सांगितले. नांदेड व लातूर जिल्ह्य़ातील प्रत्येकी तीन, बीड जिल्ह्य़ातील एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. बऱ्याच वर्षांपासून रखडलेले प्रकल्प निमित्ताने मार्गी लागतील. मात्र, त्यात बऱ्याच राजकीय खेळ्या झाल्याचे सांगण्यात येते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/socks/zovi+socks-price-list.html", "date_download": "2018-10-15T21:39:40Z", "digest": "sha1:YDEXPAJOI5WJAZ2BWWUGS23K7QJB7FRY", "length": 13127, "nlines": 313, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "झोवी सॉक्स किंमत India मध्ये 16 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 झोवी सॉक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nझोवी सॉक्स दर India मध्ये 16 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 5 एकूण झोवी सॉक्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ब्लॅक अँड रेड पोळी कॉटन लो ऐकले सॉक्स आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Indiatimes, Flipkart, Ebay, Americanswan सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी झोवी सॉक्स\nकिंमत झोवी सॉक्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन ब्लॅक अँड रेड पोळी कॉटन लो ऐकले सॉक्स Rs. 199 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.199 येथे आपल्याला ब्लॅक अँड रेड पोळी कॉटन लो ऐकले सॉक्स उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nबेलॉव रस 2000 200\nपिंक अँड कोरल हिंग ऐकले पॅक ऑफ थ्री सॉक्स\nपिंक अँड येल्लोव पट्टेर्नड ऐकले लेंग्थ सॉक्स पॅक ऑफ 3\nनव्य अँड रेड पट्टेर्नड लो ऐकले पॅक ऑफ थ्री सॉक्स\nब्लॅक अँड रेड पोळी कॉटन लो ऐकले सॉक्स\nSolid कॉऊरेड हिंग ऐकले सॉक्स पॅक ऑफ 3\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1096/%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4_%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-10-15T20:56:38Z", "digest": "sha1:AAR6X2IH2W6ZCDG6REG5ZJXK35TWPWJD", "length": 9382, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nवयोश्री योजने अंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर\nसामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा प्रशासन पुणे, जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोकसभा मतदारसंघातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटपाचे शिबिर बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या ग.दि.माडगुळकर सभागृहात घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, केंद्रिय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, खा. सुप्रिया सुळे या कार्यक्रमास उपस्थित होत्या. ज्येष्ठ नागरिकांकडे अधिक लक्ष देण्याची भूमिका समाजाची असते. ते आपले आयुष्य कुटुंबासाठी, व्यवसाय-उद्योगासाठी व समाजासाठी देतात. त्यांचा उतरतीचा काळ समृद्धीचा जावा, जो अनुभव कमवला तो नव्या पिढीला देण्याची कामगिरी त्यांच्याकडून व्हावी आणि हे करण्यासाठी शारिरीक कमतरता नीटनेटकी कशी करता येईल यासाठीची उपाययोजना समाजातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा या कार्यक्रमाचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केले.\nयापूर्वीही अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. काहींना श्रवणयंत्रे दिली, काहींच्या अपुऱ्या दृष्टीच्या समस्या दूर केल्या. लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या दूर होण्यासाठी काही साहित्यांचे वाटप केले. या शिबिराचे वैशिष्ट्य असे की हे सगळे निःशुल्क आहे. वाढत्या वयातसुद्धा उत्साहाने कार्यरत राहण्यासाठी या योजनेचा लाभ होईल, असेही पवार म्हणाले. खा. सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.\nम्हैसाळ येथील स्त्रीभृणहत्येप्रकरणी संबंधित मंत्र्यांनी त्वरीत राजीनामे द्यावे - जयंत पाटी ...\nम्हैसाळ येथील स्त्रीभृणहत्येप्रकरणी संबंधित मंत्र्यांनी त्वरीत राजीनामे द्यावे - जयंत पाटीलसांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील स्त्रीभृणहत्येचे धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे. राज्य सरकारने आरोपींवर तातडीने कारवाई करायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणात डॉक्टर्सचे एक रॅकेट गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. एका महिलेचा मृत्यू झाला तेव्हा हे रॅकेट उघडे पडले. यावरून असे लक्षात येते की राज्यातील स्त्रीभृण हत्या थांबविण्यासाठी राज्याचे आरोग्यमं ...\nमाजी मंत्री सुरेश धस यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन ...\nराज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश धस यांना पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.सुरेश धस यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेल्या सूचना व आदेशांचे पालन न करता पक्षधोरणाविरोधी भूमिका घेतली होती. तसेच राष्ट्रवादीच्या विरोधक पक्षांना मदत केल्याच्या त्यांच्या विरोधात ...\nशिस्तबद्धता हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ओळख ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा १९वा वर्धापनदिन पुण्यातील सहकार नगर येथे शिंदे हायस्कूलच्या मैदानात पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि अनेक राष्ट्रवादीप्रेमी उपस्थित होते. गर्दीने संपूर्ण परिसर गच्च भरला होता. मात्र या गर्दीत प्रचंड शिस्तबद्धता होती. परिसर कसा स्वच्छ राहील याची काळजी प्रत्येक जण घेत होतं. स्व. आर. आर. आबांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाद्वारे स्वच्छतेचा जो संदेश राज्यभर दिला, त्याच्या अंमलबजावणीची प्रचिती येत होती. त्यामुळेच की काय सोहळ्यान ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_3.html", "date_download": "2018-10-15T22:12:01Z", "digest": "sha1:EEF35JAHOMOTB4QKIQGMKY36G5XBI2XK", "length": 7242, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विद्यार्थ्यांची अदाकारीने श्रोते मंत्रमुग्ध उंदीरवाडी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विद्यार्थ्यांची अदाकारीने श्रोते मंत्रमुग्ध उंदीरवाडी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात\nविद्यार्थ्यांची अदाकारीने श्रोते मंत्रमुग्ध उंदीरवाडी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १० मार्च, २०१७ | शुक्रवार, मार्च १०, २०१७\nविद्यार्थ्यांची अदाकारीने श्रोते मंत्रमुग्ध\nउंदीरवाडी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात\nउंदीरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बहारदार नृत्यांनी आपल्या पालकांची व मान्यवरांची मने जिंकली. यावेळी गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांचे हस्ते विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शब्दांशी मैत्री करतांना या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.\nनगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, सदस्या राधिका कळमकर, जि. प. सदस्य महेंद्रकुमार काले, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, राधाकिसन सोनवणे, विजय खैरनार, गटविकास अधिकारी आहिरे, शाम बावचे, सुजित सोनवणे, संदिप जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर, सरपंच मोनिका चौधरी, उपसरपंच संजय देशमुख, सोसायटी चेअरमन सुभाष देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विनोद जेजुरकर, अमोल क्षीरसागर, संगिता सोनवणे, भाऊसाहेब क्षीरसागर, जगन क्षीरसागर, मारुती जेजुरकर, प्रभाकर चव्हाण, योगेश सोनवणे, मनोज जेजुरकर, कडु क्षीरसागर, बाळासाहेब देशमुख, देविदास धनवटे, बापू क्षीरसागर आदी उपस्थित होते.\nमुलांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर केली. यावेळी पालकांनी बक्षिसरुपी कौतुकाची थाप पाल्यांच्या पाठीवर दिली. मुलांच्या नृत्याची तयारी एस. व्ही. कराळे, एम. एल. आहिरे, व्ही. बी. शिरसाठ यांनी करुन घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एम. एम गडदे, जी. एम. जाधव यांनी परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन कळमकर यांनी आभार मानले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/venues/432105/", "date_download": "2018-10-15T21:45:19Z", "digest": "sha1:7JQETTEO7QVPNH7W2XWYKKPTCRPBCSNF", "length": 4568, "nlines": 64, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "Hotel King Paradise - लग्नाचे ठिकाण, तिरूचिरापल्ली", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nशाकाहारी थाळी ₹ 270 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 500 पासून\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 16\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी होय\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nपार्किंग 70 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी होय, अतिरिक्त शुल्कासह\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 3,000 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\nआसन क्षमता 800 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 270/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 270/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/shaharbhan-news/domicile-council-in-ecuador-quito-city-1326569/", "date_download": "2018-10-15T21:31:20Z", "digest": "sha1:NTXMP5MQ4JOW3RMU25A5KFAT63IN6VYM", "length": 28374, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Domicile Council in Ecuador Quito city|‘पुनर्निर्माणा’च्या आधी.. | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nइक्वेडोरमधल्या किटो शहरात ‘अधिवास परिषदे’साठी गेल्यानंतर दिसली ती या शहराची दोन रूपं..\nइक्वेडोरमधल्या किटो शहरात ‘अधिवास परिषदे’साठी गेल्यानंतर दिसली ती या शहराची दोन रूपं.. एक सांस्कृतिक अवकाश पुन्हा उभारणारं जुनं शहर आणि दुसरीकडे नवं, आर्थिक पुनर्निर्माणासाठी उपयुक्त असं ‘न्यू टाउन किटो’. हे असं पुनर्निर्माण आपल्याकडेही दिसतं. कोणासाठी आणि कशासाठी असतं ते\nजागतिक स्तरावरील शहरीकरणाबाबत विचारमंथन करू पाहणाऱ्या ‘अधिवास परिषदे’च्या निमित्ताने, अर्बन ऑक्टोबरच्या निमित्ताने शहरी अधिवासांबद्दल चर्चा करत असताना शहरांचे पुनर्निर्माण आणि त्यामध्ये अपेक्षित असणारा व वास्तवात दिसणाराही लोकसहभाग यांची चर्चा महत्त्वाची ठरते. जागतिक स्तरावर ती गेली काही दशके सुरू आहेच पण जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियान ते स्मार्ट सिटीज ही वाटचाल लक्षात घेता भारतातही त्यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे हे लक्षात घ्यायला हवे. अर्थात या चर्चेचे वेगवेगळे पैलू आहेत. अर्बन पोलिसी वा शहरांबाबतची धोरणे निश्चित करणाऱ्या शासनाच्या दृष्टिकोनातून, धोरणांची अंमलबजावणी करताना राबवावे लागणारे कायदे- आखावे लागणारे नियम याबाबत काम करणाऱ्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून, शहररचनाकार- धोरणअभ्यासक-पर्यावरण मंच-नागरी संघटनांच्या दृष्टिकोनातून बघता शहरांच्या पुनर्निर्माणाबाबतचे वेगवेगळे पैलू समोर येत राहतात. ‘शहर नेमके कोणाचे व कोणासाठी’ या मुलभूत प्रश्नाकडे बघण्याचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत आणि प्रत्येक दृष्टिकोनामागे असणारी जी आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक गणिते आहेत ती शहरांच्या पुनर्निर्माणाबाबत वेगवेगळे ‘विचारव्यूह’ रचत राहताना दिसतात.\nअर्थात ‘ग्लोबल साउथ’ म्हटल्या जाणाऱ्या विकसनशील देशांमध्ये ‘पुनर्निर्माण म्हणजे नेमके काय’ या प्रश्नाला संकल्पनात्मक पातळीवर टोकदारपणे भिडू पाहण्याऐवजी जागतिक अर्थनीतीने, बाजारपेठेने निष्टिद्ध केलेली पुनर्निर्माणाची कल्पना स्वीकारली जाताना दिसते. शहरांसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक घेऊन येणारे रस्ते-उड्डाणपूल ते मेट्रो-मोनो रेल वा सॅनिटेशन मनेजमेंट असे नवनवीन ‘इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स’, भव्य मॉल्स-हाउसिंग कॉम्प्लेक्सेस- आयटी हब्ज असे ‘रोजगारप्रवण’ प्रकल्प किंवा पर्यटनाद्वारे विकासाला चालना देण्यासाठी शहरामधील ‘ऐतिहासिक वारशाचे’ -मुख्यत: इमारतींचे, बागांचे, सार्वजनिक स्थळांचे ‘जतन व सुंदरीकरण’ याभोवती ‘पुनर्निर्माणाच्या’- शहर ‘चकाचक’ करण्याच्या कल्पना फिरत राहतात. ‘नागरी संघटना’ या अतिढोबळ वर्गवारीतील काही संघटनांचा सहभाग लाभल्यानंतर ‘लोकसहभागातून’ पुनर्निर्माण होऊ घातले असल्याचा पद्धतशीर आभासही निर्माण होतो. शहरे सुंदर-बिंदर दिसू लागतात अनेकांना, काहीसा ‘इंटरनशनल’ फील-बिल येतो शहराच्या काही भागांना पण समस्यांच्या जंजाळात घुसमटलेल्या शहरात पुनर्निर्माणापूर्वी आढळून येणारा उत्फुल्ल जिवंतपणा, रसरशीतपणा मात्र पुनर्निर्माणानंतर बराचसा हरवलेला दिसतो. असलाच तर उसना आणलेला वाटतो.\nमोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प एका मर्यादेपर्यंत आवश्यक असतातही शहराला; पण प्रत्येक शहराला नव्हे. आवश्यकता नसतानाही असे प्रकल्प आले तरी शहराच्या प्रकृतीला ते मानवतात का केवळ आर्थिक पुनर्निर्माणावर भर देताना शहराचा सांस्कृतिक-सामाजिक अवकाश कोंडला जातो का केवळ आर्थिक पुनर्निर्माणावर भर देताना शहराचा सांस्कृतिक-सामाजिक अवकाश कोंडला जातो का वेगवेगळ्या लोकसमूहानी वेगवेगळ्या वेळी शहरामध्ये वावरताना कामकाजाची ठिकाणे-निवासी व्यवस्था-विरंगुळ्याच्या जागा असे जे आपापले खास भवताल निर्माण केले असतात ते पुनर्निर्माणानंतर नष्ट होतात का वेगवेगळ्या लोकसमूहानी वेगवेगळ्या वेळी शहरामध्ये वावरताना कामकाजाची ठिकाणे-निवासी व्यवस्था-विरंगुळ्याच्या जागा असे जे आपापले खास भवताल निर्माण केले असतात ते पुनर्निर्माणानंतर नष्ट होतात का मुळात शहरामधील सांस्कृतिक व्यवहारांचे ‘पुनर्निर्माण’ साधता येते का मुळात शहरामधील सांस्कृतिक व्यवहारांचे ‘पुनर्निर्माण’ साधता येते का असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होताना दिसतात. इक्वेडोरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अधिवास परिषदेतही ‘शहरी पुनर्निर्माणा’बाबत असे अनेक प्रश्न हिरीरीने चर्चिले गेले. मुळात जिथे ही परिषद पार पडली त्या किटो शहरात ही चर्चा व्हावी याला वेगळे महत्त्व आहे. ‘पर्यटनावर आधारित शहरी विकासाला चालना देण्यासाठी’ युरोपात ज्या धर्तीवर ‘कल्चरल कॅपिटल ऑफ युरोप’ हा कार्यक्रम राबवण्यात आला, युरोपीय शहरांचा सांस्कृतिक वारसा आणि बाजारपेठेच्या, नवउदार अर्थनीतीच्या गरजांची भयानक सांगड जशी घालण्यात आली तो प्रयोग दक्षिण अमेरिकेत पहिल्यांदा राबवण्यात आला इक्वेडोरची राजधानी किटो या शहरामध्ये\nइंका संस्कृतीमधील अवशेषांवर वसवले गेलेले जुने शहर- ओल्ड टाउन किटो -स्पॅनिश, मूरिश वास्तूशैलीचा स्वतंत्र व संगमशैलींचाही उत्तम नमुना आहे. शासकीय इमारती, कार्यालयीन कामकाज यासाठी नव्याने बांधणी केलेले शहर ‘न्यू टाउन किटो’ मात्र पारंपारिक वास्तुशैलींपासून पूर्ण फारकत घेतलेले, अमेरिकन डाऊन टाउनचा कित्ता तंतोतंत गिरवणारे आहे. आर्थिक पुनर्निर्माण या दृष्टिकोनातून राबवले जाणारे प्रकल्प प्रमुख्याने न्यू टाउनमध्ये आहेत. ओल्ड टाउनचे ‘सांस्कृतिक पुनर्निर्माण’ करण्यात आले आहे. ‘ला रोन्दा’, ‘कासा डि ला ग्रान्दा’ हा निवासी परिसर आज सुबक-टुमदार-कात टाकलेला आणि रोषणाईने उजळून निघालेला दिसेल. सतराव्या- अठराव्या शतकापासून ‘रसिक-श्रीमंत’ वर्ग आणि त्यांनी उदार आश्रय दिलेले कवी-संगीतकार-गीतकार-गायक-वादक यांच्या सक्रिय अस्तित्वाने बहरून आलेला ‘ला रोन्दा’, पुनर्निर्माणानंतर पारंपारिक सुरावटी आळवणारे गायक-वादक किंवा ‘पारंपारिक’ खाद्यपदार्थ विकणारे फूड जॉइंट, कॅफेटेरिया आणि पर्यटक यांनी फुलून आलेला आढळतो. अर्थात या व्यावसायिकांपैकी फार कमी जण प्रत्यक्ष ‘ला रोन्दा’ मध्ये राहतात. रोजच्या जगण्यातले त्यांचे सामाजिक अवकाश, सांस्कृतिक व्यवहार हे प्रत्यक्ष दुसरीकडे घडतात मात्र ‘पारंपारिक’ झुलीखालचे निव्वळ ‘आर्थिक व्यवहार’ या ‘पर्यटक-केंद्री’ ला रोन्दा परिसरात घडतात. ‘डय़ूटी-अवर्स’ संपले की ‘झुली’ उतरवून परत निघतात हे गायक आपापल्या ‘घरी’. आपल्याकडे एखाद्या मॉलमध्ये ‘मिनी-राजस्थान’ निर्माण करणाऱ्या चोखी-ढाणी प्रमाणे वा एसीच्या गारव्यात ‘बहरलेल्या’ पंजाबी ढाब्याप्रमाणे होऊन गेला आहे ला-रोन्दा .. हवा भरल्यावर सुंदर-सुबक वाटणारा पण प्रत्यक्षात बेजान, थंड, उस्फूर्तपणा गमावलेला.\nकिटोमधील फसलेले सांस्कृतिक पुनर्निर्माण हे केवळ एक उदाहरण झाले. अशी अनेक उदाहरणे आपल्याला भारतातही आढळतातच. सांस्कृतिक वारसा म्हणून पुनरुज्जीवित केलेला मुंबईचा ‘फोर्ट डिस्ट्रिक्ट’ हे अशा फसगतीचे कदाचित सर्वात पहिले आणि उत्तम उदाहरण असेल.\nसांस्कृतिक वारशाकडे आपण कसे बघतो कोणाचा वारसा आपण सांगू पाहतो कोणाचा वारसा आपण सांगू पाहतो तो वारसा ‘आपला’ आहे असे किती लोकांना, लोकसमूहांना वाटते तो वारसा ‘आपला’ आहे असे किती लोकांना, लोकसमूहांना वाटते याहीकडे सांस्कृतिक पुनर्निर्माणानिमित्ताने लक्ष द्यायला हवे. शहर लोकांचे असते, लोकांनी घडवलेले असते असे म्हटले तरी त्यातही जात-धर्म-वर्ग वास्तवावर आधारित सांस्कृतिक वर्चस्ववाद असतो आणि त्याचे प्रच्छन्न दर्शन पुनर्निर्माणासाठी शहराचा कोणता ‘भाग’, ‘कोणाचा’ भाग निवडला जातो यावर ठरत असते.\n‘सुंदर’, ‘महत्त्वाच्या’ इमारती वा पुतळे असलेले ‘अर्बन डिस्ट्रिक्ट’ निवडून त्यांचे जतन करणे सांस्कृतिक राजकारणाच्या दृष्टीने सर्वात सोप्पे, श्रेयवादी असतेही पण या पलीकडे जाऊन शहरी अवकाशात निर्माण होणारा ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ (इन्टॅन्जिबल हेरिटेज) आपण जपू पाहतो का कसा जपू पाहतो यावर सर्व थरांतून लाभणारा लोकसहभाग आणि सांस्कृतिक पुनर्निर्माणाचे यश अवलंबून आहे. साधं उदाहरण घेऊ, दादर स्टेशनबाहेर दशकानुदशके भल्या पहाटे भरणारा फुलबाजार असो, मुंबईच्याच फ्लोरा फाउंटन भागात गॉथिक शैलीतील इमारतींच्या भिंतींना टेकून उभा राहिलेला ‘बुक डिस्ट्रिक्ट’ असो, दिल्लीच्या दरियागंज भागातील रविवारचा पुस्तक बाजार असो, पुण्यातील ‘मंडई’ असो वा शहरांच्या परिघांवर भरणारे आठवडी बाजार, चळवळीला दिशा देणारी-मोर्चे विसर्जित होणारी मैदाने असोत वा सिनेमाघरे-नाटय़गृहे..\n.. अनियंत्रित, विस्कळीत वाटणारे हे सारे लोकांच्या रोजच्या व्यवहारांना जागा करून देणारे आणि त्यामार्फत लोकांना शहरांत सामावून घेणारे अवकाश आहेत. या अवकाशांमध्ये बहुसंख्य लोकांचे सामाजिक-सांस्कृतिक व्यवहार चालत राहतात, त्यांचे जगणे या अवकाशांशी जोडले गेले असते. या अमूर्त अवकाशामध्ये शहर व्यक्त होत राहते दशकानुदशके, शतकानुशतके .. कोणतीही ‘भव्य’ कामगिरी खात्यावर जमा नसलेले अनेक ‘सामान्य लोक’ जो अवकाश घडवतात, भवताल निर्माण करतात त्याचे ऐतिहासिक महत्त्व सांस्कृतिक पुनर्निर्माणासाठी विचारांत घेतले तर साहजिकच लोकसहभाग उस्फुर्तपणे येतो,मोठय़ा प्रमाणावर येतो. मोठय़ा प्रकल्पांच्या जंजाळात, आर्थिक गणितांच्या जुळवाजुळवीत जेव्हा हे अवकाश गिळून टाकले जातात तेव्हा पुनर्निर्माणानंतरही शहराचा रसरशीतपणा हरवून गेलेला आढळतो.\nपुनर्निर्माणाच्या नावाखाली बाजारपेठेची आर्थिक गणिते, वर्गीय हितसंबंध जोपासणारे सौंदर्यशास्त्र माथी थोपवून घेण्याआधी आपल्या शहरांनी मुक्तपणे आपला अमूर्त वारसा ओळखायला हवा, आपले अवकाश जाणून घ्यायला हवेत – इतकंच \nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/course/togaf%E2%80%8B-9-1-certified-level-2-training/", "date_download": "2018-10-15T22:06:10Z", "digest": "sha1:DW6P7ZZRI7PHROFQRIIQZ2CZQH7LLQ2W", "length": 32557, "nlines": 526, "source_domain": "itstechschool.com", "title": "TOGAF 9.1 प्रमाणित (दर्जा 2) प्रशिक्षण अभ्यासक्रम & सर्टिफिकेशन - त्याचे", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nTOGAF 9.1 प्रमाणित (स्तर 2)\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\nTOGAF 9.1 प्रमाणित (दर्जा 2) प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि प्रमाणन\nTOGAF 9.1 प्रमाणित (स्तर 2) प्रशिक्षण अभ्यासक्रम विहंगावलोकन\nहा 2- दिवस TOGAF® प्रमाणित स्तर 2 कोर्स व्यक्तींना स्थापत्यशास्त्रातील फ्रेमवर्क आरंभ करण्यास, विकसित करण्यास, व्यवस्थापित करण्यास आणि त्यांचे मूल्यांकन करण्यास सक्षम करते. हा प्रमाणीकृत स्तर 2 (भाग 2) पाठ्यक्रम TOGAF® आणि त्याच्या वास्तविक जीवनासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगत समस्येस प्रोत्साहन देते आणि प्रोत्साहन देते - एक आयएस / आयटी फ्रेमवर्क तयार करणे जे व्यवसायाच्या उद्दिष्टांशी जुळते आणि केंद्रीय फोड म्हणून सुरक्षा आणि उपयोगिता व्यापते.\nव्यापक TOGAF® ज्ञानाचे प्रदर्शन करताना, हा कोर्स TOGAF® 9.1 प्रमाणित (भाग 2) परीक्षणासाठी सर्व व्यक्ती तयार करेल. अभ्यासक्रम पूर्णतः द्वारे मान्यताप्राप्त आहेत उघडा गट ® आणि एक परीक्षा व्हाउचर समाविष्ट आहे.\nTOGAF 9.1 प्रमाणित (लेव्हल 2) कोर्सचा उद्देश असलेले दर्शक\nहे कोर्स फाउंडेशन स्तराच्या पलीकडे TOGAF® च्या ज्ञान वाढवण्यामध्ये रस असलेल्या कोणालाही शिफारसीय आहे.\nTOGAF 9.1 प्रमाणित (दर्जा 2) प्रमाणन साठी पूर्वतयारी\nहे TOGAF® अभ्यासक्रम सुरू करण्याआधी, प्रतिनिधींनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे TOGAF® भाग 1 परीक्षा\nकोर्स बाह्यरेखा कालावधी: 2 दिवस\nआर्किटेक्चर अंमलबजावणी समर्थन तंत्र\nफेज एः आर्किटेक्चर व्हिजन\nफेज बीः बिझनेस आर्किटेक्चर\nफेज बी: बिझिनेस आर्किटेक्चर - कॅटलॉग्स, डाइगराम्स, आणि मॅट्रिक्स\nफेज सी: इन्फॉर्मेशन सिस्टम आर्किटेक्चर\nफेज सी: डेटा आर्किटेक्चर\nफेज सी: डेटा आर्किटेक्चर - कॅटलॉग्स, मेट्रिसेस आणि डायग्राम\nइंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर रेफरन्स मॉडेल\nफेज सी: अॅप्लिकेशन्स आर्किटेक्चर\nफेज सी: अॅप्लिकेशन्स आर्किटेक्चर - कॅटलॉग्स, मॅट्रिक्स आणि डायग्राम\nफेज डी: तंत्रज्ञान आर्किटेक्चर\nफेज डी: तंत्रज्ञान आर्किटेक्चर - कॅटलॉग्स, मॅट्रिक्स आणि डायग्राम\nफेज ई: संधी आणि उपाय\nफेज फ: स्थलांतरण योजना\nफेज जी: अंमलबजावणी शासन\nफेज एच: आर्किटेक्चर चेंज मॅनेजमेंट\nएडीएम अनुकूल करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे: परिवर्तन आणि स्तर\nएडीएम अनुकूल करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे: सुरक्षा\nएडीएम अनुकूल करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे: SOA\nयेथे आम्हाला लिहा info@itstechschool.com आणि पाठ्यक्रम किंमत आणि प्रमाणन खर्च, वेळापत्रक आणि स्थानासाठी + 91-9870480053 वर आमच्याशी संपर्क साधा\nआमच्यास एक प्रश्न ठेवा\nTOGAF® 9.1 प्रमाणित (भाग 2) परीक्षा\nपास चिन्ह 60% आहे (24 पैकी 40)\nया TOGAF® 9.1 प्रमाणित (दर्जा 2) प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये खालील समाविष्ट आहे:\nनॉलेज अकादमी TOGAF® 9.1 प्रमाणित (पातळी 2) मॅन्युअल\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nधन्यवाद आणि तो एक आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण सत्र होता\nसखोल डोमेन ज्ञानाने उत्कृष्ट ट्रेनर चांगले प्रशिक्षण पायाभूत सुविधा.\nबदला आणि क्षमता व्यवस्थापक\nसेवा व्यवस्थापन प्रक्रिया लीड\nतो चांगला सत्र होता. ट्रेनर चांगला होता. मला शिकवण्याचा त्यांचा मार्ग आवडला.\nसुस्थापित आणि व्यवस्थित प्रशिक्षण\nखूप चांगले प्रशिक्षण आणि ज्ञानी ट्रेनर\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nएरिक्सन ग्लोबल इंडिया प्रा. लि., गुडगाव\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/venues/425537/", "date_download": "2018-10-15T21:43:32Z", "digest": "sha1:H36FCNPEJRORL2RLK7UQ5Q5UABT47IMW", "length": 5761, "nlines": 76, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "Wedding Hotel Breeze Residency, Tiruchirappalli: 3 large banquet halls for a grand wedding ceremony", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nशाकाहारी थाळी ₹ 400 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 550 पासून\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 17\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nपार्किंग 125 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी होय\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 2,900 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\nआसन क्षमता 1000 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 550/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 1000 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 550/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 750 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 550/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/republic-day-marathi/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E2%80%8C-110012500026_1.htm", "date_download": "2018-10-15T21:04:17Z", "digest": "sha1:O5XWHG2BEBJKH2X5ISSN6BAK737SYLTW", "length": 8436, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Republic Day, 26 January, Republic Day Parade, Republic Day Festival | वन्दे मातरम्‌! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nevasa-tehsil-independence-day-celebration-410795-2/", "date_download": "2018-10-15T21:55:58Z", "digest": "sha1:72M6WAVIXBMSVAQ5JXH5DEAPJNLEHOPN", "length": 9677, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नेवासा तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नेवासा तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा\nनेवासाफाटा – देशाचा स्वातंत्र्यदिन नेवासा तालुक्यातील गावोगावी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रत्येक गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी देशभक्तीपर गीते गाण्यात आली.\nनेवासा तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते तहसील कार्यालयातील बाहेरील प्रांगणात तालुक्याचा मुख्य ध्वजारोहण आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात पार पडला तसेच होमगार्ड कार्यालयाचे व पोलीस स्टेशन प्रांगणातील ध्वजारोहण ही तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.\nपंचायत समितीचे ध्वजारोहण अनंत परदेशी यांच्या हस्ते तर नगरपंचायतचे व मारुतीनगर शाळेचे ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ.संगिता बर्डे यांच्या हस्ते पार पडले.नेवासा शहरातील तलाठी कार्यालय,नेवासा खुर्द सोसायटी,श्रीराम ग्राहक भांडार,वडार सोसायटीचे ध्वजारोहण निवासी नायब तहसीलदार ज्योती प्रकाश जायकर यांच्या हस्ते पार पडले.जिल्हा परिषद सेमी इंग्लिश नेवासा खुर्द मुलांच्या शाळेचे ध्वजारोहण नगरसेविका सौ.शालिनीताई सुखधान यांच्या हस्ते पार पडले.\nनेवासा शहरातील जिल्हा परिषद मुलींची शाळा, ज्ञानोदय इंग्लिश स्कूल,सौ.सुंदरबाई कन्या विद्यालय, बदामबाई विद्यालय,आदर्श विद्यालय,विवेकानंद जि. प.शाळा येथे ही ध्वजारोहण उत्साहाच्या वातावरणात पार पडला.ठीकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी कलागुणांचे दर्शन घडविले.\nयावेळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला नगराध्यक्ष सौ.संगिता बर्डे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,दत्तात्रय बर्डे,नगरसेवक,गफूरभाई बागवान, रामभाऊ जगताप, सोसायटीचे अध्यक्ष दिलीपराव जामदार,संजय सुखधान,भास्करराव कणगरे, अंबादास ईरले, नगरसेवक संदीप बेहळे,फारूक आतार,सचिन नागपुरे,सचिन वडागळे,दिनेश व्यवहारे, रणजित सोनवणे,नरसु लष्करे,भारत डोकडे, गणपतराव मोरे, रम्हूभाई पठाण,शांताराम गायके, प्रमोद पोतदार, कामगार तलाठी बद्री कमानदार, मंडलाधिकारी गाडे सर,यांच्या सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकुरुळी शाळेत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव\nNext articleभोर तालुक्‍यात सातत्याने वीज खंडित\nपाथर्डीत मोहटादेवी गडावर भाविकांचा महापूर\n52 वी आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धा : जुबेर शेख यांना आशियाश्री पुरस्कार\nराहूरी तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट\nपाच गावांच्या पुनर्वसनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव \nदुष्काळनिश्चितीसाठी पुन्हा मंडलनिहाय सर्वेक्षण\nसत्यजीत तांबे यांना अटक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-10-15T21:46:22Z", "digest": "sha1:234DYTDF6XXO4VOMELZBBJAXG2KPPIEP", "length": 3916, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पकडा-पकडी - विकिपीडिया", "raw_content": "\n(पकडापकडी या पानावरून पुनर्निर्देशित)\nपकडा-पकडी हा लहान मुलांचा आवडीचा खेळ आहे. यात एकापेक्षा जास्त मुलांचा समावेश होतो. खेळणाऱ्या मुलांपैकी एकावर राज्य येते. त्याने इतरांना पकडून किंवा स्पर्श करून बाद करायचे असा प्रघात आहे. सर्वजण बाद झाल्यावर जो सर्वात प्रथम बाद झाला त्यावर राज्य येते व त्या मुलाने इतरांना पकडायचे अशाप्रकारचे या खेळाचे स्वरूप आहे.\nहा खेळ मोकळ्या जागी खेळला जातो, तरी यासाठी फार मोठ्या मैदानाची गरज भासत नाही. तसेच इतर कोणतीही साधने या खेळास लागत नसल्याने हा एक लोकप्रिय खेळ आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०१२ रोजी ०१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/06/story-for-kids_21.html", "date_download": "2018-10-15T22:24:01Z", "digest": "sha1:JH2Z2MUZBOAUYRQ5ZY3KYY7ZYPX532Q4", "length": 19930, "nlines": 157, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Story for Kid's : राजा पेक्षा दगड बरा", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nStory for Kid's : राजा पेक्षा दगड बरा\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : Stories for kid, छोट्यांसाठी गोष्टी\nराज्यस्थान मधलं अजलमेर. खूप खूप वर्षापूर्वी तिथ रणजितसिंग नावाचा एक राजा राज्य करीत होता. एक दिवस नेहमीप्रमाणे तो त्याचा सारा लवाजमा घेवून शिकारीला गेला. सकाळपासून जंगल पालथं घालून सगळे थकले होते. शिकार हाती लागली नव्हतीच पण दुपार झाली होती. दमून भागून सारे एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. दुपारचं भोजनही उरकून घ्यावं असा विचार केला. इतक्यात\nसु सु करती कुठून तरी एक दगड आला. राजाचा कपाळावर लागला. भळभळून रक्त वाहू लागलं. सैनिकांची धावा धाव झाली. काहीजण राजाकडे झेपावले. राजवैद्य सोबत होतेच. त्यांनी काही जणांना एक औषधी झाडपाला आणायला पाठवले. काहीजण ज्या दिशेने दगड आला होता तिकडे गेले. ज्या दिशेने दगड आला होता त्या दिशेला गेलेल्या सैनिकांनी थोड्याच वेळात एका म्हातारीला पकडून आणले. राजासमोर उभे केले.\n\" महाराज, याच म्हातारीने फेकलेला दगड लागलाय तुम्हाला. हिला काय शिक्षा करायची ते सांगा. ” म्हणत सैनिक राजाच्या आज्ञेची वाट पाहू लागले.\nराजाने म्हातारीकडे पाहिलं. गोरी कांती……..सुरकुतलेली काया………पण प्रसन्न चेहरा. पण भीतीने ग्रासलेला.\nराजा काही बोलायच्या आधीच म्हातारी म्हणाली, \" महाराज माफी असावी. अनवधानाने गुन्हा घडलाय. भूक लागली होती. झाडावरची फळे पडण्यासाठी दगड मारला होता. तो चुकून तुम्हाला लागला.”\nरणजीतसिंगांनी क्षणभर विचार केला. आणि सैनिकांकडे वळून म्हणाले, \" या म्हातारीला महालावर न्या आणि शंभर मोहरा देऊन तिला सन्मानानं तिच्या घरी पाठवा.” सैनिक त्या म्हातारीला घेवून निघून गेले.\nराजाच्या या न्यायाचं प्रधान मंत्र्यांना मोठं आश्चर्य वाटलं. धीर करून त्यांनी राजाला विचारलं, \" महाराज, त्या म्हातारीला शिक्षा देण्याऐवजी आपण तिचा सन्मान का केलात \nराजा हसून म्हणाला, ” प्रधानजी, ती म्हातारी झाडाला दगड मारते तेव्हा झाड तिला फळे देते आणि मी मात्र या जनतेचा राजा असूनही तिला शिक्षा करायची हे काही योग्य झालं नसतं. इतकंच काय म्हातारी असंही म्हणाली असती कि झाडाला मी जानुनून बुजून दगड मारला तरी झाड मला फळ देतं. आणि राजाला चुकून दगड लागला तरी राजा शिक्षा देतो. देवा राजा पेक्षा दगडच बरा.”\nराजाच्या न्यायबुद्धीच प्रधान मंत्र्यांना मोठं कौतुक वाटलं. आपण अशा न्यायप्रिय राजाच्या पदरी चाकरी करतो आहोत या विचारानं अभिमानानं त्यांचा उर भरून आला.\nन्याय देताना न्याय बुद्धी नेहमीच जागी ठेवली पाहिजे.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove and Women : पुरुष स्त्रीचा दास का \nLove and wife : बायकोचा भडीमार\nStory for Kid's : राजा पेक्षा दगड बरा\nBirthday Gritting : माझं बर्थडे गिफ्ट\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nMarathi poem : बाबा म्हणजे नेहमी छडी\nStory for Kid's : राक्षसपूरचा राक्षस\nLove Poem : “ तू प्रेमच होऊन ये…\"\nLove Poem : मिठी पडावी पहाट वेळी\nsocial media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा\nPoem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते\nMrathi Poem : मला झाड व्हायचं\nSSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन \nPoem for Kids:एक होतं वांगं\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthbhan-news/articles-in-marathi-on-economy-of-india-2-1593840/", "date_download": "2018-10-15T21:49:21Z", "digest": "sha1:TTIPAN5XL3S64GN523GR6QTMFUP5ZXZP", "length": 29177, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Economy of India | सोनू, तुला मूडीज्वर भरोसा नाही का? | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nसोनू, तुला मूडीज्वर भरोसा नाही का\nसोनू, तुला मूडीज्वर भरोसा नाही का\nवर्षांमधली दक्षिणाभिमुख दिशा बदलली आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली.\nभारताच्या रोखेबाजारामध्ये केंद्र सरकारच्या दहा वर्षांसाठीच्या रोख्यांवरचा परताव्याचा दर (जर ते रोखे बाजारभावाने खरेदी केले आणि मुदत संपेपर्यंत बाळगले तर मिळणारा परतावा) २०१७ च्या उत्तरार्धात सातत्याने वर चढत गेला. म्हणजेच या रोख्यांच्या किमती घसरल्या. रिझव्‍‌र्ह बँकेकडून यापुढे धोरणात्मक व्याजदरात कपात होण्याची शक्यता पूर्वीच्या तुलनेत अंधूक होणे आणि सरकारची वित्तीय तूट वाढण्याची भीती, असे दोन मुख्य घटक याला कारणीभूत होते. काही दिवसांपूर्वीच दहा वर्षांसाठीच्या रोख्यांवरचा परताव्याचा दर सात टक्क्यांच्या वर सरकला. सार्वभौम रोख्यांवरच्या परताव्याचा दर हा अर्थकारणातल्या इतर बऱ्याच व्याजदरांशी निगडित असतो. त्यामुळे व्याजदरांनी आपली अलीकडल्या काही वर्षांमधली दक्षिणाभिमुख दिशा बदलली आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली.\nआणि मग अचानक १७ नोव्हेंबरला ‘मूडीज्’ या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने भारताचे पतमानांकन सुधारल्याची बातमी आली. २००७ सालानंतरची भारताच्या सार्वभौम पतमानांकनातली ती पहिलीच सुधारणा होती. कुठल्याही कर्जदाराचे पतमानांकन सुधारले की त्याला भराव्या लागणाऱ्या व्याजदरात कपात होणे अपेक्षित असते. बऱ्याच विश्लेषकांनी असे अंदाज बांधले की, त्या दिवशी सकाळी सरकारी रोख्यांच्या किमती वाढतील आणि परताव्याचा दर किमान १० शतांशाने खाली घसरेल. सकाळी खरोखरच बाजार सुरू होताना परताव्याचा दर आदल्या दिवशीच्या ७.०५ टक्क्यांवरून ६.९५ टक्क्यांपर्यंत खाली आला; पण त्या दिवशीचा बाजार बंद होईपर्यंत रोख्यांच्या किमती पुन्हा पूर्वपदाला आल्या होत्या. नंतरच्या दिवसांमध्येही रोखे बाजार जणू ‘मूडीज्’च्या पतमानांकनाला विसरल्यासारखाच वागला. काही दिवसांनी स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पुअर (एस अ‍ॅण्ड पी) या दुसऱ्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने त्यांचा निकाल प्रसिद्ध केला. त्यांनी ‘मूडीज्’ची री ओढून भारताच्या पतमानांकनात सुधारणा करायला नकार दिला. सध्याही दहा वर्षांसाठीच्या सरकारी रोख्यांवरच्या परताव्याचा दर सात टक्क्यांच्या वर आहे.\nया सदरात मागे म्हटल्याप्रमाणे (१९ मे) आंतरराष्ट्रीय पतमापन संस्था भारताच्या बाबतीत दुजाभाव करतात, अशी भारताची पूर्वीपासूनच तक्रार राहत आलेली आहे. भारताच्या परतफेडीच्या इतिहासात काहीही कलंक नाही. विकसनशील देशांच्या तुलनेत भारतातल्या सरकारी कर्जाचे जीडीपीशी असणारे गुणोत्तर (सध्या जवळपास ६९ टक्के) जास्त असले तरी भारतापेक्षा हे गुणोत्तर किती तरी जास्त असणाऱ्या विकसित देशांचे पतमानांकन भारतापेक्षा वरच्या पायऱ्यांवर असते. हे गुणोत्तर भारताच्या तुलनेत जवळपास दुप्पट असणाऱ्या इटलीचे पतमानांकन एस अ‍ॅण्ड पीने अलीकडेच सुधारले होते. चीनमध्ये अर्थव्यवस्थेतले कर्जाचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढत असूनही चीनचे एस अ‍ॅण्ड पीचे पतमानांकन भारतापेक्षा सहा घरे वर आहे. या सगळ्या दुजाभावाचे मुख्य कारण असे की, परतफेडीचा इतिहास आणि सरकारी कर्जाची पातळी यांच्याबरोबरच दरडोई उत्पन्न आणि एकंदर आर्थिक स्थैर्याबद्दलचा पतमापन संस्थांच्या अधिकाऱ्यांचा आडाखा यांनाही त्यांच्या पतमानांकनाच्या पद्धतीत बरेच महत्त्व दिले जाते. त्यामुळे या संस्थांच्या चष्म्यातून होणाऱ्या समीक्षेत विकसनशील देशांना सहसा तुलनेने खालच्या पायरीवर उभे केले जाते.\nभारत हा आतापर्यंत गुंतवणूकयोग्य पतमानांकनांच्या गटात सगळ्यात खालच्या पायरीवर होता. आता मात्र ‘मूडीज्’ने भारताला खालून दुसऱ्या पायरीची बढती दिली आहे. आपल्या निर्णयाची घोषणा करताना ‘मूडीज्’ने म्हटले की, ‘‘आर्थिक आणि रचनात्मक सुधारणांमुळे कालावकाशाने भारताची आर्थिक विकासाची क्षमता वाढेल. त्याचबरोबर एकूण सरकारी कर्जाचे ओझे मध्यमकालीन दृष्टिकोनातून टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे.’’ आपल्या पत्रकात ‘मूडीज्’ने ज्या सुधारणांचा उल्लेख केला त्या म्हणजे जीएसटी, बँकिंग व्यवस्थेमधला थकलेल्या कर्जाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने उचललेली पावले, नागरिकांपर्यंत सवलतींचा थेट लाभ पोहोचवण्यासाठी आधारचा होत असलेला वापर आणि निश्चलनीकरण या यादीत निश्चलनीकरणाचा उल्लेख तसा आश्चर्यकारक होता; पण आधारबरोबरच निश्चलनीकरणामुळे अर्थव्यवस्थेतला अनौपचारिक व्यवहारांचा प्रादुर्भाव कमी होईल आणि त्यामुळे सरकारच्या करसंकलनात कालांतराने वाढ होईल, अशी आशा ‘मूडीज्’च्या पत्रकामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे.\n‘मूडीज्’च्या या आशावादाच्या तुलनेत एस अ‍ॅण्ड पीची भूमिका मात्र जास्त सावध आणि वाट बघण्याची आहे. बँकांच्या पुनर्भाडवलीकरणासाठीच्या योजनेची त्यांनीही भलामण केली असली आणि भारताचा आर्थिक विकासाचा दर आगामी वर्षांमध्ये उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली असली तरी वित्तीय तूट आणि सरकारी कर्जाचा भार या दोन मुद्दय़ांवर मात्र एस अ‍ॅण्ड पीने चिंता व्यक्त केली. पायाभूत सुविधांमधल्या गुंतवणुकीत सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे आणि राज्य सरकारांच्या बिघडत्या वित्तीय शिस्तीमुळे भारतातली एकंदर वित्तीय तूट आणि सरकारी कर्जाचा भार कमी होण्यात अडथळे येतील, असे त्यांचे विश्लेषण आहे.\nदेशाचे पतमानांकन हे सरकारच्या बरोबरीनेच विदेशातून पैसा उभारणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठीही महत्त्वाचे असते. कुठल्याही कंपनीचे पतमानांकन हे सहसा संबंधित देशाच्या पतमानांकनापेक्षा वर नसते. त्यामुळे देशाचे मानांकन वधारले की कंपन्यांची पत सुधारून त्यांना तुलनेने कमी दरात विदेशातून पैसा उभा करणे शक्य होते. ‘मूडीज्’च्या निर्णयामुळे कंपन्यांना पूर्वीपेक्षा १५ ते २० शतांश कमी दराने निधी उभारता येईल, असा अंदाज आहे. अर्थात, याचा लाभ प्रामुख्याने मोठय़ा कंपन्यांनाच होतो, कारण त्याच विदेशी बाजारांमधून निधी उभारण्याच्या परिस्थितीत असतात. जर एस अ‍ॅण्ड पीनेही मानांकनात सुधारणा केली असती, तर हा फायदा जास्त व्यापक बनला असता.\nएकंदर पतमानांकनांची आंतरराष्ट्रीय तुलना पाहिली तर ‘मूडीज्’चे मानांकन सुधारणेचे ताजे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आणि न्याय्य आहे; पण अलीकडच्या काळातले अर्थव्यवस्थेतले प्रवाह पाहिले तर मात्र असे दिसते की, हे पाऊल सध्याच्या त्या प्रवाहांच्या पलीकडल्या क्षितिजावर – आणि भविष्याबद्दलच्या आशेवर – नजर ठेवून घेतलेले आहे. गेल्या वर्षभरात विकास दर खालावलेला आहे. प्रकल्पांमधली खासगी गुंतवणूक गोठून राहिलेली आहे. २०१३ च्या आसपास आपल्या अर्थव्यवस्थेचे स्थैर्य धोक्यात आले होते, त्या काळाच्या तुलनेत देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या चालू खात्यातली तूट आणि सरकारची वित्तीय तूट सध्या कमी झालेली आहे, या गोष्टी खऱ्या आहेत; पण या दोन्ही बाबतीतली जवळपास संपूर्ण सुधारणा ही आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे झालेली आहे, असे आकडेवारी सांगते. गेल्या काही महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वरच्या दिशेने सरकायला लागल्या आहेत.\n‘मूडीज्’च्या मानांकन सुधारणेला झाकोळून रोखेबाजाराला सध्या सतावणारी मुख्य बाब म्हणजे आपली सरकारे वित्तीय शिस्तीच्या मार्गावरून ढळण्याची भीती. अर्थमंत्र्यांनी अलीकडेच सिंगापूरमधल्या एका परिषदेत बोलताना सूतोवाच केले की, केंद्राची वित्तीय तूट जीडीपीच्या तीन टक्क्यांपर्यंत आणण्याच्या पूर्वनिर्धारित मार्गात थोडा बदल होऊ शकतो. मूळ वेळापत्रकाप्रमाणे २०१८-१९ मध्ये तूट तीन टक्क्यांच्या पातळीवर यायला हवी. आता संथावलेल्या अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी बहुधा सरकार पुढचा अर्थसंकल्प जास्त तुटीचा ठेवील. पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा तो शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. चालू वर्षांतही तुटीचे प्रमाण अर्थसंकल्पातल्या उद्दिष्टापेक्षा जास्त राहील, अशी लक्षणे आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेकडून नोटाबदलानंतरच्या वाढीव खर्चामुळे मिळालेला कमी लाभांश, दूरसंचार क्षेत्राकडून मिळणाऱ्या उत्पन्नातली घट, पेट्रोल-डिझेलवरच्या अबकारी करात केलेली घट या सगळ्या घटकांमध्ये आता जीएसटीबद्दलच्या अनिश्चिततेची भर पडली आहे. जीएसटीमुळे सरकारचे उत्पन्न वाढेल, ही मूळची सैद्धांतिक अपेक्षा सध्या विवरणपत्रांमधले गोंधळ आणि जीएसटी परिषदेने दबावाखाली कमी केलेले दर यांच्यामुळे साशंकतेच्या सावलीत आहे. नोटाबदलानंतर थेट करांच्या उत्पन्नात अजून तरी मोठी वाढ दिसलेली नाही. दुसऱ्या बाजूला राज्यांमध्येही चित्र चिंतेचे आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वाढता दबाव, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे पडणारा ताण, केंद्राच्या दबावाखाली वाहतुकीच्या इंधनांवरील करांमध्ये द्यावी लागलेली सूट या सगळ्या गोष्टी असं सुचवतात की, राज्यांच्या पातळीवर सध्या वित्तीय शिस्तीचा मुद्दा प्राधान्यक्रमावर नाही.\nसरकारे जेव्हा वित्तीय शिस्तीच्या मार्गावरून ढळतात तेव्हा देशातल्या एकंदर बचतींपैकी मोठा हिस्सा सरकारी कर्जउभारणीकडेच वळता होतो आणि व्याजदर तुलनेने चढे राहतात. नोटाबदलानंतर बाजारात तरलता वाढली होती; ती भरती अलीकडे ओसरू लागली आहे. त्यामुळे बाजाराला वित्तीय स्थितीबद्दल वाटणारी चिंता जास्त दिसून यायला लागली आहे. अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण होण्यातून आणि आधारच्या वापरामुळे सबसिडी वाटपातली गळती थांबण्यातून भविष्यकाळात केंद्राची वित्तीय स्थिती सुधारेल, ही ‘मूडीज्’ची अपेक्षा कागदोपत्री रास्त असली तरी रोखेबाजाराला मात्र त्याचा प्रत्यय येण्याची प्रतीक्षा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1608878/twinkle-khanna-had-a-perfect-birthday-with-akshay-kumar-in-cape-town/", "date_download": "2018-10-15T21:32:44Z", "digest": "sha1:T5QGD4E75MVRVX4YN2GWD3WI33Z4TKD3", "length": 9289, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Twinkle Khanna had a perfect birthday with Akshay Kumar in Cape Town | ट्विंकलचे ‘परफेक्ट बर्थडे’ सेलिब्रेशन | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nट्विंकलचे ‘परफेक्ट बर्थडे’ सेलिब्रेशन\nट्विंकलचे ‘परफेक्ट बर्थडे’ सेलिब्रेशन\nबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कामात कितीही व्यस्त असला तरी पत्नी, मुलं आणि कुटुंबासाठी तो अगदी बरोबर वेळ राखून ठेवतो. सध्या हा अभिनेता पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसह केप टाऊन येथे नवीन वर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी गेला आहे.\nपॅडमॅन फेम या अभिनेत्याने शुक्रवारी त्याच्या पत्नीचा म्हणजेच ट्विंकलचा वाढदिवसही या दरम्यान साजरा केला. ट्विंकलच्या ४२व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षयने तिला तिच्या आवडत्या ठिकाणी नेण्यास प्राधान्य दिले.\nबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कामात कितीही व्यस्त असला तरी पत्नी, मुलं आणि कुटुंबासाठी तो अगदी बरोबर वेळ राखून ठेवतो. सध्या हा अभिनेता पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसह केप टाऊन येथे नवीन वर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी गेला आहे. त्याचसोबत या पॅडमॅन फेम अभिनेत्याने शुक्रवारी त्याच्या पत्नीचा म्हणजेच ट्विंकलचा वाढदिवसही साजरा केला. ट्विंकलच्या ४२व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षयने तिला तिच्या आवडत्या ठिकाणी नेण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे एका अर्थाने ट्विंकलसाठी हे परफेक्ट बर्थडे सेलिब्रेशन होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.\nहा फोटो पाहता ट्विंकलसाठी हे परफेक्ट बर्थडे सेलिब्रेशन होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.\nनितारा आणि व्हॅलेन्टिनोचा हा एक सुंदर फोटो अक्षयने शेअर केला.\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/tag/narayan-rane/", "date_download": "2018-10-15T22:35:31Z", "digest": "sha1:RKT2F3DWA3FIUOUNBHSQO5CIR7CTW3PZ", "length": 7201, "nlines": 81, "source_domain": "pcmcnews.in", "title": "narayan rane – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nनाणार प्रकल्पासाठी वेळ आली तर खासदारकीचा राजीनामा तोंडावर मारू : नारायण राणे\nJune 27, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nमुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाला आपला विरोध अधिक तीव्र केला आहे. नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, प्रसंगी भाजपाने दिलेल्या खासदारकीचा राजीनामा फेकेन, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सौदी अरबस्तानच्या …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%AC/", "date_download": "2018-10-15T22:04:11Z", "digest": "sha1:TERLLSGF4SAHPNVY5LAKKKXYC5VXQA6I", "length": 11231, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बलात्कार प्रकरणात जबाब बदलल्यास पीडितेवरही खटला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबलात्कार प्रकरणात जबाब बदलल्यास पीडितेवरही खटला\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : आरोपीची याचिका फेटाळली\nनवी दिल्ली: बलात्काराच्या प्रकरणात आरोपीला वाचविण्यासाठी जर पीडितेने जबाब बदलल्यास किंवा समझोता केल्यास संबंधितावरही खटला चालविण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 2004 मधील एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणी वेळी न्यायालयाने हे मत नोंदविले आहे. तसेच उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत आरोपीची याचिका फेटाळून लावली.\nन्यायमूर्ती रंजन गोगाई, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या तीन सदस्यीय खंडपिठाने हा निर्णय दिला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने म्हटले की, हे केवळ अशाच खटल्यांमध्ये लागू होईल ज्यात आरोपीविरोधात सबळ पुरावे असतानाही पीडित व्यक्ती आपला जबाब बदलून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल. कारण, बऱ्याचदा आरोपी पीडितांच्या संपर्कात येऊन न्यायालयाबाहेर तडजोड करण्याचा प्रयत्न करतात.\n2004मधील एका बलात्कार प्रकरणातील खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अनेक प्रमुख गोष्टींवर भाष्य केले. जबाब नोंदवण्याचा उद्देश सत्य समोर आणणे हा आहे. चौकशी कशी व्हावी हे प्रत्येक खटला आणि त्याच्याशी जोडलेल्या तथ्यांवर अवलंबून असते. कोणाला निर्दोष मानने आणि पीडित व्यक्तीच्या हक्कांमध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. आरोपी किंवा पीडित व्यक्ती यापैकी कोणालाही हक्क नाही की त्यांनी फसवणूकीद्वारे आपला जबाब पलटवावा. न्यायालय म्हणजे काही गंमत करण्याचा विषय नाही, अशा कडक शब्दांत न्यायालयाने इशारा दिला.\n2004मध्ये एका 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. यावेळी पीडितेने आपल्या आईच्यासोबत पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आरोपीविरोधात एफआयआर नोंदवली होती. यासाठी पीडितेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्याचबरोबर ओळख परेड दरम्यान पीडितेने आरोपीला ओळखलेही होते. मात्र, सहा महिन्यांनंतर न्यायालयात पीडित मुलीने आपला जबाब बदलला. त्यामुळे सत्र न्यायालयाने आरोपीला निर्दोष ठरवत मुक्त केले होते.\nमात्र, त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय बदलत पीडितेचे वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवत 12 वर्षांची शिक्षा सुनाविली. या शिक्षेविरोधात आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथे आरोपीची याचिका फेटाळण्यात आली.\nतर कोर्ट शांत बसणार नाही\nगुजरात उच्च न्यायालयाने सादर केलेल्या पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, बलात्कारीत पीडित मुलगी ही गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे तिच्यावर आरोपीने दबाव टाकल्यानेच तिने आपला जबाब बदलला. त्यामुळेच कोर्टाने विशेष टिपण्णी करताना म्हटले की, जर बलात्कार पीडित व्यक्तीने कोणत्याही दबाखाली येऊन आपला जबाब बदलल्यास कोर्ट शांत बसणार नाही. सत्य समोर आणलेच जाईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द; काहींना दिला जाणार थांबा\nNext articleपहिल्या सुपर संडेला बेंगळुरूची गतविजेत्या चेन्नईयीनवर मात\nएअर इंडियाच्या विमानातून हवाई संदुरी पडली\nअकबर यांनी दाखल केले बदनामीचे खटले\nउत्तर प्रदेशात बसपा नेत्याची गोळ्या घालून हत्या, ड्रायव्हरही ठार\nभाजपाच्या वेबसाईटवर, ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा संदेश\nमनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, डाॅक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला\n#MeToo : एम.जे.अकबर यांनी आरोप करणाऱ्या महिलेवर केली ‘बदनामी’ची केस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/planners/1150967/", "date_download": "2018-10-15T21:43:40Z", "digest": "sha1:QH6S7VMEHCSAYUETT4G4246SR4426DZ4", "length": 3827, "nlines": 72, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "तिरूचिरापल्ली मधील Link Events हे लग्नाचे नियोजक", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 11\nतिरूचिरापल्ली मधील Link Events नियोजक\nसेवांची किंमत निश्चित किंमत\nउत्सवाचे प्रकार प्रामाणिक, यूरोपियन\nकेटरिंग सेवा मेनू निवडणे, बार, केक, वेटर्स\nपाहुण्यांचे व्यवस्थापन आमंत्रणे पाठविणे, शहराबाहेरील लग्नाचे पाहुणे (राहण्याची, प्रवासाची व्यवस्था)\nवाहतूक पुरवली जाते वाहने, डोली, वाहतूक, घोडे, हत्ती\nकर्मचारी वॅलेट पार्किंग, सुरक्षा\nनिवडण्यात सहाय्य ठिकाणे, फोटोग्राफर्स, सजावटकार, लग्नाची आमंत्रणे, पत्रिका इ.\nअतिरिक्त सेवा वधूचे स्टाइलिंग, वैयक्तिक खरेदी, त्या दिवशीचा समन्वय, पाहुण्यांसाठी भेटवस्तू, लग्नाआधीच्या नियोजन सेवा, लग्नाआधीची फोटोग्राफी, हनिमून पॅकेज, नृत्यदिग्दर्शन (पहिले नृत्य), पारंपारिक भारतीय लग्न समारंभ, लग्नाचे अंशत: नियोजन\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 2 Months\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तामिळ\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 11)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/mar?order=name&sort=asc", "date_download": "2018-10-15T20:59:55Z", "digest": "sha1:7MMYHU7OQ372GSUGDRCYAP3IQBQYHS5C", "length": 4371, "nlines": 95, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "मराठी लेखन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n23/03/15 संमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण गंगाधर मुटे\n10/07/12 बळीचे राज्य येणार आहे शरद जोशी\n18/02/12 जग बदलणारी पुस्तके शरद जोशी\n22/01/12 महाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी शरद जोशी\n31/01/14 स्वतंत्र भारत पक्षाची लोकसभा निवडणूक २०१४ साठी भूमिका शरद जोशी\n12/07/12 स्वातंत्र्य का नासले\n23/01/12 खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने शरद जोशी\n15/03/15 गोवंश हत्या बंदी नव्हे, 'गो'पाल हत्या शरद जोशी\n20/06/12 चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न शरद जोशी\n09/07/12 अर्थ तो सांगतो पुन्हा शरद जोशी\n28/01/12 अंगारमळा - आत्मचरित्र शरद जोशी\n01/03/13 अंदाजपत्रक - डोंगर पोखरला, उंदीर कोठे आहे\n03/04/12 कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nअण्णा हजारेंचे आंदोलन - स्टार माझा चर्चा\nआय बी एन - लोकमत चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/indian-origin-man-refused-sell-cigarettes-uk-teens-beaten-death-91828", "date_download": "2018-10-15T21:53:02Z", "digest": "sha1:IP5NARML2D7XQJHD2GXFHFO5ZF3EDS4D", "length": 12334, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian-Origin Man Refused To Sell Cigarettes To UK Teens, Beaten To Death सिगारेट देण्यास नकार दिल्याने भारतीयाची हत्या | eSakal", "raw_content": "\nसिगारेट देण्यास नकार दिल्याने भारतीयाची हत्या\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nलंडन - भारतीय वंशाचे दुकानदार विजय पटेल(49) यांची किशोरवयीन मुलांनी हत्या केल्याची घटना घडली. पटेल यांनी 18 वर्षाखालील मुलांना सिगारेट विकत देण्यास नकार दिल्याने या मुलांनी त्यांना मारले.\nलंडनमध्ये किशोरवयीन मुलांना मादक पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. त्यामुळे एका मुलाने पटेल यांच्याकडे सिगारेटची मागणी केल्यावर त्यांनी या मुलाकडे ओळखपत्राची मागणी केली. त्याने ओळखपत्र दाखविण्यास साफ नकार दिला. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना बोलवून पटेल यांना बेदम मारहाण केली.\nलंडन - भारतीय वंशाचे दुकानदार विजय पटेल(49) यांची किशोरवयीन मुलांनी हत्या केल्याची घटना घडली. पटेल यांनी 18 वर्षाखालील मुलांना सिगारेट विकत देण्यास नकार दिल्याने या मुलांनी त्यांना मारले.\nलंडनमध्ये किशोरवयीन मुलांना मादक पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. त्यामुळे एका मुलाने पटेल यांच्याकडे सिगारेटची मागणी केल्यावर त्यांनी या मुलाकडे ओळखपत्राची मागणी केली. त्याने ओळखपत्र दाखविण्यास साफ नकार दिला. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना बोलवून पटेल यांना बेदम मारहाण केली.\n'लंडन अँबुलन्स सर्विस'ला पटेल हे त्यांच्या दुकानाजवळील रस्त्यावर पडलेले सापडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यांना नजीकच्या दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तीन मुलांना अटक करण्यात आली आहे. पटेल यांच्या डोक्यावर आणि छातीवर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पटेल यांच्या परिवाराला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही पोलिसांनी दिले.\n2006मध्ये पटेल आपल्या परिवारासह लंडनमध्ये स्थायिक झाले. त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या पत्नी विभा पटेल भारतात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या.\nबॅंक ऑफ मॉरिशसवर सायबर हल्ला\nदक्षतेमुळे सुमारे 128 कोटी गोठवण्यात यश मुंबई - कॉसमॉस बॅंकेपाठोपाठ आता मुंबईतील बॅंक ऑफ...\n‘हुक्का पार्लर’चे फॅड कास रस्त्यावर थांबले\nसातारा - शासनाने राज्यातील ‘हुक्का पार्लर’वर नुकतीच बंदी घातली आहे. सुदैवाने सातारा जिल्ह्यात एकही हुक्का पार्लर अस्तित्वात नाही. तथापि, कास...\nअनैतिक संबंधाच्या संशयामुळे एकाचा खून\nपिंपरी - अजंठानगर येथे पत्नीचे एकासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने दोघांनी कोयत्याने वार करून खून केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट...\nपाया भक्कम झाल्यानंतरच साकारली कल्पना : सचिन तेंडुलकर\nपुणे : भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर प्रत्यक्ष क्रिकेटपासून दूर राहिला होता. मात्र, आता त्याने कुमार खेळाडूंना दिशा...\nदौंड - स्टेट बॅंकेवर ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा\nदौंड( पुणे) : दौंड शहरातील स्टेट बॅंक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचार्यांकडून सेवानिवृत्तीवेतन धारकांना एटीएम कार्डद्वारे सेवानिवृत्तीवेतनाची रक्कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-252367.html", "date_download": "2018-10-15T21:09:23Z", "digest": "sha1:JA7A447GDMZ26C76LX6W2HVR4ESPFVPP", "length": 11557, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपतींनी अमिताभ आणि टीमसोबत पाहिला 'पिंक'", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nराष्ट्रपतींनी अमिताभ आणि टीमसोबत पाहिला 'पिंक'\n26 फेब्रुवारी : राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी 'पिंक' सिनेमा पाहिला. आणि सिनेमा बघताना त्यांच्यासोबत होते बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, चित्रपट निर्माते शुजित सरकार, तापसी पन्नू.\nपिंक गेल्या वर्षी रिलीज झाला. महिलांचं स्वातंत्र्य, स्त्रीला गृहित धरण्याची वृत्ती यावर सिनेमा परखडपणे भाष्य करतो. राष्ट्रपतींनी यावेळी सगळ्यांचा सत्कार केला.\nबिग बींनी याबाबत ट्विट करून आपला आनंद शेअर केलाय.\nसिनेमात महत्त्वाची भूमिका करणाऱ्या साक्षी पन्नूनं तर हा न विसरता येणारा अनुभव असल्याचं म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: amitabhpinkPranav mukharjiअमिताभ बच्चनपिंकप्रणव मुखर्जीसाक्षी पन्नू\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/801/%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-15T22:22:08Z", "digest": "sha1:ZCXQKVOJCHHNYP7YIMXXAJCG66LBI27O", "length": 6433, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला भेट देत सातव्या दिवसाच्या ‘हल्लाबोल’ पदयात्रेला सुरूवात\nसकाळी सेवाग्राम आश्रम व पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला भेट देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा सातव्या दिवशी पुढे निघाली. वाटेत बोंड आळीने त्रस्त शेतकऱ्यांची, दारूबंदीच्या फसव्या वास्तवाने त्रस्त महिलांची कैफियत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ऐकली व त्यांना दिलासा दिला. आज पदयात्रेच्या सातव्या दिवशीही सारख्याच उत्साहाने व जोशाने ही पदयात्रा नागपूरकडे कूच करत आहे. उद्या सेलू येथून निघत खडकीकडे मार्गक्रमण करणार आहे.\nफक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का - अजित पवार ...\n'आरटीई'ची योजना मागील सरकारने काढली. त्या योजनेसाठी या सरकारने ५६३ कोटी रूपये दिले नाहीत. असे का फक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का फक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का, असा सवाल विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला. आज #हल्लाबोल आंदोलनात #चिंचवड येथील सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे बहुमत आहे. मात्र आम्ही दोघे भाऊ मिळून खाऊ अशी परिस्थिती आहे. कोणी प्रश्न विचारायला नाही म्हणून हे घडत आहे. कचऱ्याचा प्रश्न येथे गंभीर आहे. सत्ताधारी याबाबत काही बोलत ना ...\nविधवा महिलेला विहीर मिळवून देण्यासाठी अजित पवार यांनी घेतला पुढाकार ...\nकाबाडकष्ट करणाऱ्या विधवा महिलेस विहीरीसाठी अनुदान मिळावे यासाठी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा पुढाकार घेतला. संगीता काळे ही काबाडकष्ट करणारी विधवा महिला शेतकरी. अवघी दोन एकर जमीन, तीन मुलं, आजारी दिर असा परिवार. सरकारी अनुदानातून खूप आधी विहिरीची मागणी केली होती. तिची मागणी तिच्या शिवारातूनच फोन लावून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यापर्यंत पोहोचवली. ...\n१६ जानेवारीला मराठवाड्यापासून ‘हल्लाबोल’चा दुसरा टप्पा : प्रदेशाध्यक्ष तटकरे ...\n- ३१ जानेवारीला खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार समारोप राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. कर्जमाफीचा मुद्दा आजही प्रलंबित आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ डिसेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत हल्लाबोल आंदोलन केले. लोकांचा आंदोलनाला उदंड पाठिंबा मिळाला. झोपी गेलेले सरकार जागी झाले आणि सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रकमा देण्यास सुरुवात केली. बोंडअळी, ओखी वादळ, तुडतुड्या यासाठी सरकारने मदतीची घोषणा केली मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी केली नाही. रोजगार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pauldelacuesta.com/?sort=views", "date_download": "2018-10-15T22:17:34Z", "digest": "sha1:UCXZ45P6ZGBQHPFEHLFSBK7XYGJGEGZM", "length": 3431, "nlines": 145, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nक्षुल्लक: सेवा नाकारण्याच्या श्रेणी (DoS) हल्ले\nइन्फोग्राफिक्समधून बॅकलिंक्स कुठे मिळतील\nबॅकलिंक्ससह माझ्या पेजरेंकची गगनभेदी करणारी कोणतीही अंतिम दृष्टिकोण आहे का\nEstudio Semalt: एसईओ कॉमर्स एक विपणन डिजिटल डेबिट कार्ड\nDoFollow बॅलिकलिंक कसे विनामूल्य करावे ते आपल्याला माहिती आहे\nSemalt: कसे वर्डप्रेस प्लगइन कार्य\nएउट मिडलट: लिस्ट लिबरेशन यू आर यूआरएफ कॉन्फाईट राऊडर ले रेफरेंसमेंट\nसेमॅट स्टडीआ: चे कोसा एफए एसइओ Aggiungi अल Tuo Sito वेब\nआपल्या एसईओ सामग्री एक बॅकलिंक जनरेटर असू शकते आहे\nएस्सेटो डी Semaltेट: 7 एसइओ एस्सेनजीआले चे देवी सेप्रे क्वान सीलेझियना एन सीएमएस\nएसएमए ऑन एस एम ओ एम\nआपल्या वेबसाइटवर चांगले बॅकलिंक्स कसे आकर्षित करायचे आहेत\nSemalt Löst 8 मोबाइल एसइओ- मिलिंद ऑस\n10 वर्डप्रेस डी Semalt वेब साइट एसइओ साठी\nरहदारी निर्मिती ई-कॉमर्स बॅकलिंक्स कसे तयार करण्याचे मार्ग आहेत\nबॅकलिंक्ससाठी मी याहू कसे वापरू\nTwitter वरून बॅकलिंक्स मिळणे शक्य आहे का\nसमांतर प्रस्तुतीकरण 7 एसइओ-धोरणे साठी Medizinische वर्डप्रेस\nमिडल, एसइओ इटिबाझ झारार व्हेरेन 5 मिटी तनिल्लीर\nसमतुल्य Gids: ई-कॉमर्स बेझिझ मधील यू ओ यू यू यूझिट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%A9", "date_download": "2018-10-15T21:32:08Z", "digest": "sha1:DO4ZLDFORLRDPBMK6J7GRNOOSWLRBTTY", "length": 6739, "nlines": 224, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७०३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १६८० चे - १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे\nवर्षे: १७०० - १७०१ - १७०२ - १७०३ - १७०४ - १७०५ - १७०६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे २७ - झार पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली\nडिसेंबर २७ - पोर्तुगाल व ईंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) ईंग्लंडमध्ये प्राधान्य.\nजुलै ३१ - डॅनियेल डॅफोला सरकारविरुद्ध वात्रटिका लिहिल्याबद्दल राजद्रोहाच्या आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला दगडांऐवजी फुलांनीच मारले.\nइ.स.च्या १७०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/322/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A_%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80_%E2%80%93_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF", "date_download": "2018-10-15T20:56:31Z", "digest": "sha1:GV4XYCHPDKOOPQLSWBPJSHPUWINTASML", "length": 9294, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nजिथे निवडणूक आहे तिथेच आचारसंहिता लागू करावी – अजित पवार\nनगरपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता जिथे निवडणूक आहे तिथेच लागू करावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. करमाळा येथे नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण तसेच महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाल्याने विकास कामे ठप्प होतील, म्हणून जिथे निवडणूक प्रक्रिया सुरू आहे तिथेच अचारसंहिता लागू करावी व अन्यत्र लावलेली अचारसंहिता निवडणूक अयोगाने मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.\nनगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून पक्ष ६० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. निष्कलंक, मेहनती तरूण व समाजात मिसळणाऱ्यांना उमेदवाऱ्या द्या, अशा सूचना त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना यावेळी केल्या. गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य सरकारने जनतेचा विकासाबाबत भ्रमनिरास केला आहे. याबाबत जनतेत जाऊन माहिती द्या व याचा फायदा निवडणुकीत पक्षाला कसा होईल याकडे लक्ष देण्याचे आवाहनही पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, जि.प.अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी आ.शामलताई बागल, रश्मी बागल, दिग्विजय बागल आदींसह तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.\nराष्ट्रवादी काँग्रेसने केला गांधीविचारांचा जागर, मुंबईत प्रमुख नेत्यांचे मौनव्रत ...\nगांधी जयंतीच्या १५० व्या वर्षाचे औचित्य साधून मुंबईत मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या गांधी पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मौन पाळत देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही व सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या प्रतिगामी धोरणांचा आणि भाजपचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, मुंबई पालिका विरोधी पक्ष नेत्या राखी जाधव, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई महिल ...\nअजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिके अंतर्गत झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चोवीस तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या १०३ पाण्याच्या टाक्यांचे भूमिपूजन पवार यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीदरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी पवारसाहेबांनी केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ...\nशेतकऱ्यांच्या बांधावर जाणार म्हणे, सरकारला शेताच्या चिखलात उतरण्यास जमणार आहे का\nआज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेच्या तिस-या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी साताऱ्यातील गांधी मैदान येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.मुख्यमंत्री आता संघर्षयात्रेला घाबरले आहेत. त्यांचं आसन अस्थिर होतं की काय अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच हे आता संवाद यात्रा काढणार असे ऐकले, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांनी सांगितले. हे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार पण यांना शेताच्या चिखलात उ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-10-15T21:38:01Z", "digest": "sha1:TPS6RWSASW2C5SKBQ7FKVSJZTASMCWG5", "length": 6887, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉन्स्टेबलने लावला लोकांना 88 लाखांना चुना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉन्स्टेबलने लावला लोकांना 88 लाखांना चुना\nठाणे – मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने आपण सीबीआयच्या स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुुपचे प्रमुख आहोत असे भासवून लोकांकडून तब्बल 88 लाख रूपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. अनंत प्रसाद पांडे असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे.\nकासारवडवली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो येलो गेट पोलिस ठाण्यात तैनात होता पण गेल्या डिसेंबर पासून तो ड्युटीलाच आलेला नाही. त्याने मार्च 16 ते डिसेंबर 17 या अवधीत लोकांना दारूचे लायसन्स मिळवून देतो, रेल्वे स्टेशनवर स्टॉल मिळवून देतो, सरकारी नोकऱ्या देतो असे सांगून अनेकांकडून पैसे उकळले आहेत. त्याच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत त्यांच्याकडून त्याने 88 लाख रूपयांची रक्कम वसुल केल्याचे उघडकीला आले आहे. त्याला काल सात दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबुंदेलखंडात डिफेन्स कॉरिडॉर उभारणार – पंतप्रधान\nNext articleश्रीनगर सेंट्रल जेल बनले आहे दहशतवादी भरती केंद्र – सीआयडीचा रिपोर्ट\nमुंबई विमानतळावर एअर इंडियाची ‘महिला क्रू सदस्य’ विमानातून पडली\nपेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ : दिलासा नाहीच\nदाभोलकर, पानसरे हत्याप्रकरणी 18 नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र\n#MeToo: ‘जर महिलांशी गैरवर्तन केले…’ : अजयने भरला दम\n#MeToo: ‘त्या’ गोष्टी सहमतीनेच : शिल्पा शिंदे\nमुंबई सेंट्रलला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे’ नाव द्या : रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/modis-birthday-270028.html", "date_download": "2018-10-15T21:09:40Z", "digest": "sha1:2AUUCDUAXGRHDG2Y2TFM26KLYCHSFYJJ", "length": 12399, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस;देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस;देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन\nमुंबईतही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आज कार्यक्रम होणार आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबईतील वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे\n17 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. हा दिवस देशभरातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात साजरा करत आहेत. हा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त आपली आई हिराबैनची भेट घेतली. तिचा आशीर्वादही घेतला.\nमुंबईतही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आज कार्यक्रम होणार आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबईतील वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे. तसेच खादीला प्रोत्साहन देण्यासाठी, खादीच्या एक किलोमीटर लांब कापडावर, नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देणारे संदेश वांद्रे पश्चिम इथल्या कार्टर रोडवर लिहिले जाणार आहेत. भाजपने आखून दिलेल्या या कार्यक्रमात, मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.\nयाशिवाय पंतप्रधान मोदीही आज श्रमदान करण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nअकबर यांचा महिला पत्रकाराविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा\nमध्यप्रदेशातही राहुल गांधींचं मंदिर दर्शन आणि पूजाअर्चा, पितांबरा देवीला साकडं\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/9322/", "date_download": "2018-10-15T22:36:29Z", "digest": "sha1:WG7X4FGGGRU5GXSGUDZAXA33SQS76LLH", "length": 10889, "nlines": 97, "source_domain": "pcmcnews.in", "title": "पुण्यात सिमेंटचा टँकर मिठाईच्या दुकानात घुसला; आयटी इंजिनियर तरुणी जागीच ठार – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / पुण्यात सिमेंटचा टँकर मिठाईच्या दुकानात घुसला; आयटी इंजिनियर तरुणी जागीच ठार\nपुण्यात सिमेंटचा टँकर मिठाईच्या दुकानात घुसला; आयटी इंजिनियर तरुणी जागीच ठार\nDecember 29, 2017\tठळक बातम्या, पुणे\nपिसीएमसी न्यूज – मिक्स सिमेंट कॉंक्रीटची वाहतूक करणाऱ्या टँकरचा ब्रेक फेल होऊन शुक्रवारी तो थेट मिठाईच्या दुकानात घुसला. त्यावेळी खरेदीसाठी आलेली तरुणी टँकरच्या समोरच्या भागात अडकल्याने जागीच ठार झाली असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नवले पुलाखाली दुपारी दोनच्या सुमारास घडली.\nस्वाती मधुकर ओरके (२९) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. लुंकड ट्रान्सपोर्टचा एक मिक्स सीमेंट घेऊन जाणारा टँकर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कात्रजकडून वारजेच्या दिशेने जात होता. त्यावेळी नवले पुलाखाली भरधाव वेगात येत असताना टँकरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि विश्व आर्केड कॉम्प्लेक्सच्या आवारातील दोन वाहनांना धडक देत तो सीरवी मिठाईवाले या दुकानात घुसला.\nत्यावेळी तेथे स्वाती ओरके आणि तीचे चार सहकारी कॉफी पीत होते. चार जण बाजूला झाले पण स्वाती टँकरच्या पुढच्या भागात अडकली. स्थानिकांनी तात्काळ तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्वातीचा मृतदेह टँकर बाजूला हटवून बाहेर काढला. स्वाती हिरा साँफ्टवेअर कंपनीत नोकरीला होती. ती मुळची वर्धा येथील आहे.\nPrevious राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांना मातृशोक\nNext VIDEO : पुणे सोलापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा काँग्रेसचा राडा, टोलनाका पाडला बंद\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-15T21:18:43Z", "digest": "sha1:RSAKSCNF25W47DGUB2DBIJGJL4PF5I22", "length": 10388, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवड समितीच्या मनात चाललय तरी काय? – हरभजन सिंगचा सवाल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिवड समितीच्या मनात चाललय तरी काय – हरभजन सिंगचा सवाल\nवेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघ निवडीवरून बीसीसीआयवर टीका\nनवी दिल्ली: वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात आक्रमक सलामी फलंदाज रोहित शर्माची निवड करण्यात आलेली नाही. हा मुद्दा आता चांगलाच तापू लागला आहे. रोहितला संघात संधी न मिळाल्याबद्दल सर्वप्रथम माजी कर्णधार सौरव गांगुलीने आश्‍चर्य व्यक्‍त केले होते. रोहितला का संधी मिळाली नाही, असा प्रश्‍न गांगुलीनंतर आता हरभजनलाही पडला आहे.\nरोहित शर्माने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत आपल्या कामगिरीने आणि नेतृत्व कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक उंचावला. भारताचे हे सातवे आशिया चषक जेतेपद ठरले. इतकेच नव्हे तर रोहितने या संपूर्ण स्पर्धेत फलंदाज म्हणूनही सातत्यपूर्ण कामगिरी केली. तरीही वेस्ट इंडीज कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघात रोहितला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक आजी-माजी खेळाडूंनी संघनिवडीवर आक्षेप घेतला आहे.\nनिवड समितीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा केली. यामध्ये आशिया चषक स्पकर्धेतील भारताच्या विजयाचे प्रमुख शिलेदार रोहित शर्मा व शिखर धवन यांना संघात संधी मिळाली नाही. रोहितला तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही निवडण्यात आले नव्हते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या संघात मोठे बदल झाले असले, तरी रोहितकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.\nरोहितला संधी न मिळाल्याबद्दल माजी फिरकी गोलंदाज हरभजनने ट्‌वीट करून आपली नाराजी व्यक्‍त केली आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, रोहितला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेले नाही. निवड समिती कसला विचार करत आहे, याचा कुणाला अंदाज येतो का याचे उत्तर जर मिळाले तर कृपया ते मला सांगावे. कारण, निवड समितीचा निर्णय माझ्या पचनी पडेनासा झाला आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने चार दिवसांपूर्वीच आशिया चषक उंचावला होता. तो खेळाडू अचानक नकोसा का होतो\nदरम्यान, रोहित शर्माने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा करताना तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. रोहितने या मालिकेत चार डावांत 78 धावांचे योगदान दिले होते. त्यानंतर रोहितला कसोटी संघात संधीच मिळालेली नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleविस्थापित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण\nदृष्टीहीन खेळाडूंच्या भारत विरूध्द श्रीलंका मालिकेला आजपासून सुरुवात\nसुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धा: अंतिम फेरीत इंग्लंड विजयी, भारताच्या खात्यात रौप्यपदक\nअखिल भारतीय सुपर सिरीज्‌ टेनिस स्पर्धा: ‘या’ खेळाडूंचा मुख्य फेरीत प्रवेश\nधोनीचा विजय हजारे करंडकात खेळण्यास नकार\nप्रो कबड्डी क्रीडा स्पर्धा 2018 : यू मुम्बाकडून हरयाणा स्टिलर्सचा धुव्वा\nभारत-चीन फुटबॉल सामना बरोबरीत संपला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T22:03:49Z", "digest": "sha1:ZD3YI53DUJ6DX33OWIQMCNXLTANZ467V", "length": 6700, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘या’ देशात मिळतो सर्वात महाग पासपोर्ट ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘या’ देशात मिळतो सर्वात महाग पासपोर्ट \nनवी दिल्ली : पासपोर्टचा रंग बदलून तो नारंगी करण्याचा सरकारचा निर्णय १७ दिवसाचा सरकारने बदलला आहे. त्याचबरोबर शेवटच्या पानावर खाजगी माहिती छापण्याचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा पासपोर्टचे रॅंकींग ७२ वे आहे. विझा नसताना पासपोर्ट घेऊन किती देशात जाऊ शकतो, यावरून हे रॅंकींग ठरते. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील महागडा पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे.\nपासपोर्टप्रमाणे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वर्ल्ड रॅंकींग ठरवणारी संस्था वर्ल्‍ड अॅटलसनुसार, सध्या तुर्कीचा पासपोर्ट सर्वात महागडा आहे. तुर्कीत पासपोर्ट बनवण्यासाठी भारतापेक्षा तब्बल १० पट अधिक किंमत मोजावी लागते. भारतात पासपोर्ट बनवण्यासाठी १५०० रुपये खर्च येतो तर तुर्कीत हा पासपोर्ट सुमारे १४ हजार रुपयांचा असतो.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअभिनेत्री प्रीती झिंटाला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nNext articleरेल्वेत गुंतवणुकीसाठीच्या संधी वाढणार\n1,862 बेशिस्तांचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त\n“रॉंग साइड’ वाहन प्रकरणात पहिले दोषारोपपत्र दाखल\nमहाराष्ट्रात 11 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र\nवाहतूक नियम मोडणारे ‘बाराच्या भावात’\n“एनआरआय’ना पाठविणार ऑनलाईन वॉरंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/venues/432217/", "date_download": "2018-10-15T21:42:23Z", "digest": "sha1:YPDIHDIS36V62EIBUTEQZRUIB734EWED", "length": 4288, "nlines": 59, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "Hotel Royal Sathyam - लग्नाचे ठिकाण, तिरूचिरापल्ली", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nशाकाहारी थाळी ₹ 225 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 400 पासून\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 12\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nपार्किंग 22 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी होय\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, बँक ट्रान्सफर\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 1,400 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\nआसन क्षमता 300 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 225/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 100 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 225/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/cricket-world-cup-2015/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-115032700005_1.html", "date_download": "2018-10-15T22:01:39Z", "digest": "sha1:BUXKVDMKIEWGCVK67YH77BQTBSVFQ3H5", "length": 11625, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भारताच्या पराभवाची कारणे.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n* ऑस्ट्रेलिाविरुध्दची लढत सोपी नव्हती, परंतु असा एकतर्फी पराभव अपेक्षित नव्हता.\n* नाणेफेकीत हार : नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली. ऑस्ट्रेलिया 350 धावा करेल, असेच वाटत होते. मात्र भारती गोलंदाजांनी 328 वर त्यांना रोखले. अर्थात ही धावसंख्या मोठीच होती.\n* भारताला उशिरा यश : वॉर्नरला भारताने झटपट बाद केले, मात्र स्टीव्हन स्मिथने 93 चेंडूत 105 धावा काढल्या.\n* फलंदाजी : ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ही त्यांची शक्ती ठरली. 33व्या षटकाअखेर 1 बाद 181 वर असणार्‍या कांगारूंची अवस्था 43 व षटकात 5 बाद 250 झाली. मात्र जॉन्सनचे 9 चेंडूत 27, फॉल्कनरचे 12 चेंडूत 21 व फिंचच्या 81 धावांमुळे त्यांनी डोंगर रचला.\n* गोलंदाजी ढेपाळली : भारताची गोलंदाजी महत्त्वाच्या टप्प्यावर ढेपाळली. डेथ ओव्हर्समध्ये शमी अपयशी ठरला, अश्विन वगळता सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले. यंदाच्या विश्वचषकात गोलंदाजांना सर्व 10 बळी मिळविता आले नाहीत.\n* आघाडीची फळी अपयशी : 328 धावांचे आव्हान असताना पहिले तीन फलंदाज खेळणे आवश्क होते. रोहित व शिखरपैकी एकाने 70 पेक्षा जास्त धावा करणे गरजेचे होते.\n* मधली फळीदेखील कोसळली : 18 षटकात 3 बाद 91 नंतर कोणीतरी एकाने टिच्चून फलंदाजी करणे आवश्क होते. रहाणे 44 व धोनी 65 यांनी प्रतिकार केला, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सातत्याने दबाव ठेवत भारतासाठीची आवश्यक धावगती अशक्यप्राय करून ठेवली.\nभारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना, सिडनीला युद्धभूमीचे स्वरूप\n... तर ऑस्ट्रेलियाला न हरवता टीम इंडिया अंतिम फेरीत\nभारताविरुद्ध मी 'स्लेजिंग' करणारच - जॉन्सन\nअफ्रिकन खेळाडू ढसाढसा रडले....\nयावर अधिक वाचा :\nवर्ल्ड कप क्रिकेट 2015\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nदुसऱ्या कसोटीच्या विजयासह 2-0 ने मालिकाही जिंकली\nभारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली आहे. ...\nIND VS WI : कोहलीचे शतक पण रिषभ पंतचे शतक हुकले\nपहिल्या दिवशी पृथ्वी शॉने केलेल्या शतकानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही वेस्ट ...\nभारताला नवीन क्रिकेट स्टार मिळाला आगमनात पृथ्वी शॉच शतक\nभारतीय क्रिकेट मध्ये पुन्हा एकदा एक नवीन स्टार मिळाला आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध ...\nधोनी चिडला म्हणाला 'बॉलिंग करेगा या बॉलर चेंज करे'\nमाईकमध्ये कैद झाला असून, खेळाडूंना सूचना देण्याचं काम धोनी खूपच वेगळ्या अंदाजात करतो. ...\nपाकिस्थानी टीम भारता विरोधात कधी जिंकणार, नेटकरयानी उडवली ...\nपाक टीम हरली आणि त्यांच्या देशात टीकेचा तर आपल्या देशात चेष्टेचा विषय झाली आहे. नेटकरी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2014/02/28/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-15T22:17:52Z", "digest": "sha1:7CDBB2GJQ2JN242ITTBVTTM7WD2AKHQT", "length": 23278, "nlines": 92, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "बदलते पार्ले – बदलते वैद्यकीय जग | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nबदलते पार्ले – बदलते वैद्यकीय जग\n बालमंदीर – रमाबाई परांजपे बालमंदीर, शाळा पार्ले टिळक विद्यालय, कॉलेज पार्लेकॉलेज. त्यानंतर मात्र थोडा बदल म्हणून नायर हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि त्यानंतर फिरून गाडी व्यवसायासाठी मात्र परत पार्ल्याला.\n1950 पासून ते 2014 पर्यंतची पार्ल्यातील स्थित्यंतरं नजरेखालून गेली. त्यातील आठवणीतले दिवस साधारणपणे 1960 नंतरचे. बहुतेक पार्लेकर त्यावेळी चाळीवजा छोट्या घरात रहात होते. मातीचे रस्ते, दोन्ही बाजूला मेंदीची कुंपणं आणि शेताड्या. त्या शेताड्यांमध्ये आम्ही मुले डबाऐसपैस, गोट्या, भोवरे, लगोरी, लपंडाव, खेळायचो. अगदी श्रीमंती असेल तर क्रिकेट. विमानतळावरची ध्वनीवर्धकावरची इंग्रजीतली सूचना, आम्हाला मालवीय रोडच्या चाळीत, रात्रीच्या शांततेत ऐकायला यायची. इतकंच काय तर विमानतळाच्या डोक्यावर फिरणारा पांढरा-हिरवा दिवासुद्धा घरातल्या आतल्या खोलीतून दिसायचा.\nशाळेत शिक्षणाच्या माध्यमाला पर्याय नव्हता. मराठी आणि मराठीच. मराठी आईच्या कुशीतच आम्ही समाधानाने वाढलो. इंग्रजी नावाची परदेशी पाहुणी आयुष्यात पाचवीत असताना आली व आज मात्र ती मराठीच्या पुढे जाऊन घराघरातून ठाण मांडून बसली.\nआपले पाय किंवा सायकली हीच दळणवळणाची राजमान्य साधने होती. काही ठराविक मोटारी पार्ल्यातून फिरायच्या. माझ्या आठवणीतल्या म्हणजे डॉ. जोगळेकर, डॉ. व्होरा यांच्या मोटारी. एखाद्या स्त्रीने मोटार चालवणे हे अप्रूपच होते. फियाट चालवणाऱ्या डॉ. जोगळेकरांच्या पत्नी या माझ्या आठवणीतल्या महिला. त्यावेळेचे डॉक्टरसुद्धा अगदी मोजके. डॉ. जोगळेकर, डॉ. गडियार, डॉ. टिळक, डॉ. वर्तक, डॉ. व्होरा, डॉ. शानभाग, डॉ. कर्णिक ही काही आठवणीतली नावं.\nही सर्व डॉक्टर मंडळी प्रामाणिकपणे वैद्यकीय व्यवसाय करताना त्या त्या कुटुंबाचे सामाजिक सल्लागार म्हणूनही कार्यरत असत. पु.लंच्या “सुंदर मी होणार’या नाटकात डॉ. पटवर्धन म्हणून एक पात्र आहे. त्याला जशी महाराजांच्या कुटुंबातील प्रत्येक लहानथोरांची दखल होती,तशीच दखल त्यावेळच्या “फॉमिली डॉक्टर’ना होती. हातात कातडी चौकोनी बॅग, त्यात दाटीवाटीने भरलेली औषधं, सिरींज, सुया व ती बॅग घेऊन व्हीजीटच्या वेळी पुढे पुढे चालणारा गृहमालक व त्याच्या मागे गळ्यात स्टेथॉस्कॉप अडकवून रूबाबात चालणारी डॉक्टर ही व्यक्ती हे दृष्य नियमित होतं. आजूबाजूच्या चाळीतल्या सर्वांना जाणीव करून देणारं हे दृष्य म्हणजे अमूक अमूक घरी कोणतरी जास्त आजारी आहे. मग ती बॅग परत पोचवण्याचं कामही गृहमालकाचंच. षटकोनी उभ्या बाटलीतून (ज्यावर किती डोस द्यायचा हे दर्शवणारी कारतलेला उभी कागदी पट्टी असायची) औषध भरून आणायचे व पुड्या, इंजेक्शने यावर रूग्ण बरा व्हायचा. बराचसा डॉक्टरवरच्या विश्वासानं. एकूण कुठेही तक्रारी नव्हत्या.\nपण आज मात्र चित्र हळू हळू पालटत आजवरच्या मुक्कामाला येऊन पोचलं. डॉक्टर या संस्थेवर एकेकाळी विनातक्रार विश्वास ठेवणारी कुटुंबे कमी कमी होत गेली. पेशंट हा कन्झ्यूमर झाला व डॉक्टरी पेशाही अतिसावध पवित्र्याने वागू लागला. सर्वात मोठा बदल म्हणजे पार्ल्यात खऱ्या अर्थाने “फॅमिली फिजीशियन’ म्हणून ओळखावे असे डॉक्टर कमी कमी होत गेले. काही वयपरत्वे निवृत्त झाले. नवीन डॉक्टरांच्या पिढीला त्याकडे वळावेसे वाटेनासे झाले. प्रशिक्षण घेऊन सेवाभावी वृत्तीने व्यवसाय करणारा एम.बी.बी.एस विरळा होत गेला. ऍलोपथीचा अभ्यास जराही नसलेल्या पॅथीचे डॉक्टर बिनदिक्कत त्याचा वापर करू लागले. त्यांचा स्वत:चा इतकी वर्षे केलेला आपल्या पॅथीला अभ्यास त्यांना तिटकारावासा वाटला. एक न्यूनगंड म्हणा, कमीपणा म्हणा किंवा अविश्वास म्हणा. फक्त आपलाच नेमून दिलेला व्यवसाय करतील असे उत्तमोत्तम वैद्यराज, होमिओपॅथीचे अभ्यासू (ज्यांची आज खूप गरज आहे) फारच कमी झाले. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना हळूहळू मोडीत निघत चालली. पार्ल्यात मात्र आजमितीलाही, प्रामाणिकपणे रूग्णसेवा करणारी सर्व कुटुंबाची काळजी घेणारी डॉक्टरांची पिढी आहे. त्यांचा सर्व पार्लेकरांनाही आदर व अभिमान आहे.\nआजच्या वैद्यकीय शिक्षणाबद्दल तर बोलायलाच नको. अपवादात्मक अशा काही संस्था सोडल्या तर वैद्यकीय शिक्षण हे आयपीएल क्रिकेटच्या लिलावासारखे झाले. तुला रेडिओलॉजिस्ट व्हायचे ना मग वैद्यकीय कॉलेजात भरती होतानाच इतके इतके कोटी शिक्षणसम्राटाकडे पोचव. तुला डरमॅटॉलॉजिस्ट व्हायचे ना मग वैद्यकीय कॉलेजात भरती होतानाच इतके इतके कोटी शिक्षणसम्राटाकडे पोचव. तुला डरमॅटॉलॉजिस्ट व्हायचे ना मग इतके कोटी आहेत का तुझ्याकडे मग इतके कोटी आहेत का तुझ्याकडे इत्यादी इत्यादी. हा व्यवहार आज छुपा राहिलेला नाही. डॉक्टर होणे ही धनिकांची मक्तेदारी झाली. वैद्यकीय शिक्षणसम्राटांची विषवल्ली एवढी फोफावली की तिने निरागसतेने वाढवणाऱ्या वेलीफुलांना मारून टाकले.\nपार्ल्यातली आमची पिढी नायर, केईएम, सायन या म्युनिसिपल कॉलेजातून किंवा जे.जे. सारख्या गव्हर्नमेंट कॉलेजातून अत्यंत स्वस्तात शिकली. त्यावेळी मेरिट चालायचे. वैद्यकीय पुस्तके महाग म्हणून ग्रंथालयाचा आधार होता.\nआज मात्र, पैशांचे ढीग मोजून डॉक्टरी बिरूद घेऊन बाहेर पडलेला डॉक्टर, वसूली कशी करायची ह्या इराद्याने व्यवसायाकडे पाहू लागला. किंबहुना परिस्थिती त्याला ओढत गेली. शिक्षणसम्राट राजकारणातले शिलेदार असल्याने त्यांना जाब तरी विचारणार कोण एकूणच वैद्यकीय भ्रष्टाचार वाढीला लागला. समाज बदलला डॉक्टरही बदलला. कमिशन प्रॅक्टीसच्या वाईट प्रथा चालू झाल्या व रूजल्या. त्यावर एकाही वैद्यकीय सेमिनारमध्ये चर्चा झाली नाही. डॉ. हिम्मतराव बावीसकरांसारखा महाडमधील एक डॉक्टर याला अपवाद ठरला. त्याला दिलेल्या कमिशनबद्दल त्याने आवाज उठवला व मेडिकल कौन्सिलला तक्रार केली. (विशेष असे की काही वर्षापूर्वी, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या प्रमुखालाच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दिल्लीतून निलंबित केले होते.) आज परिस्थिती अशी आहे की वाईटाची तक्रार कोणाला करायची एकूणच वैद्यकीय भ्रष्टाचार वाढीला लागला. समाज बदलला डॉक्टरही बदलला. कमिशन प्रॅक्टीसच्या वाईट प्रथा चालू झाल्या व रूजल्या. त्यावर एकाही वैद्यकीय सेमिनारमध्ये चर्चा झाली नाही. डॉ. हिम्मतराव बावीसकरांसारखा महाडमधील एक डॉक्टर याला अपवाद ठरला. त्याला दिलेल्या कमिशनबद्दल त्याने आवाज उठवला व मेडिकल कौन्सिलला तक्रार केली. (विशेष असे की काही वर्षापूर्वी, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या प्रमुखालाच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दिल्लीतून निलंबित केले होते.) आज परिस्थिती अशी आहे की वाईटाची तक्रार कोणाला करायची गुन्हेगारीची पोलिसखात्याला की वैद्यकीय भ्रष्टाचाराची मेडिकल कौन्सिलला मात्र या सर्वांतूनही प्रमाणिक डॉक्टरांची एक पिढी सतत चांगल्यासाठी झटत आहे. लेखनातून, टि.व्ही., रेडिओ सारख्या विविध माध्यमातून आरोग्याचे मार्गदर्शन करीत आहे. चांगल्याचाच प्रचार करीत आहे. चुकीच्या जाहिरातींविरूद्ध प्रबोधन करीत आहे.\nआजमितीला पार्ल्यात पूर्वेला छोटी छोटी सर्वविषयक इस्पितळे आहेत. पश्चिमेला नानावटी, कूपर आहे. निदानकेंद्रे, प्रसूतीगृहे आहेत. वाचादोष उपचार, भौतिकोपचार केंद्रे आहेत. लहान मुलांसाठी वेगळ्या पद्धतीचे भौतिकोपचार केंद्र आहे. बालकपालक मार्गदर्शक केंद्र आहे. मूकबधीर केंद्रे आहेत.\nयाच चांगल्याची दुसरी एक गंभीर बाजू म्हणजे याच पार्ल्यातली सुव्यवस्था आज डबघाईला आली आहे. प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानापुढे कचऱ्याचे प्रचंड ढीग रस्त्यावर लोटून रात्री दुकाने बंद करीत आहे. भाजीपाला रात्रभर रस्त्यावर कुजत आहे. आज दूषित पाण्याने सर्व पार्ले रोगग्रस्त झाले आहे. त्यामुळे आजारपणे लादली जात आहेत. महिनोन्‌ महिने रस्त्यांची कामे चालली आहेत. त्यांना कोणतीही दिशा नाही. ट्रॅफिक बेशिस्त आहे. यावर सर्वजण मिळून मार्ग काढणे गरजेचे आहे.\nजाता जाता एक महत्त्वाचे, कुटुंबाचा वैद्यकीय विमा उतरवणे हा खर्च नसून उत्तम गुंतवणूक आहे.\n1. खोटी सर्टिफिकीटे, बिले मागू नका.\n2. आपल्या “फी’ची पावती मागून घ्या.\n3. औषधे, तपासण्या यांची माहिती करून घ्या. इंजेक्शन दिले असल्यास त्याचे नाव लिहून घ्या.\n4. औषधांच्या ऍलर्जीची पूर्वसूचना डॉक्टरांना द्या.\n5. केमिस्ट हा डॉक्टर नसतो. त्याच्या सल्ल्याने औषध घेऊ नका. तो गुन्हा आहे व जिवावरही बेतू शकते.\n6. डॉक्टर हाही माणूस आहे. त्याचे प्राथमिक अंदाज चुकू शकतात. त्यातून मार्ग काढणे त्याला अवगत असते. म्हणून उगाचच डॉक्टर बदलत बसू नका.\n7. डॉक्टरलाही तुमच्याप्रमाणे विश्रांतीचे, करमणुकीचे क्षण, कुटुंबाबरोबर घालवण्याचा वेळ याची गरज असते. या वेळेवर अतिक्रमण करू नका.\n8. डॉक्टरांकडून आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठीची योग्य वेळ म्हणजे डॉक्टर क्लिनिकमध्ये असतानाची. अगदी आवश्यक असल्यासच घरी फोन करा.\n9. कुठेही सार्वजनिक ठिकाणी, डॉक्टर दिसला रे दिसला की त्याच्यावर तुमच्या वैद्यकीय शंका घेऊन तुटून पडू नका.\n10. डॉक्टरांना फोन केल्यास प्रथम एक कागद व व्यवस्थित चालवणारे पेन हाताशी ठेवा.\n11. मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे. मृत्यूच्या वेळी जवळ असणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर, म्हणून प्रत्येक मृत्यूसाठी त्याला जबाबदार धरून कायदा हातात घेऊ नका.\n1. स्वत:ला नवीन ज्ञानाने प्रगल्भ करीत राहणारा\n2. पेशंटशी व त्याच्या नातेवाइकांशी मोकळेपणाने पण सत्य न दडवता तसेच मानसिक दडपण न वाढवणारा सुसंवादी.\n3. फी’च्या बाबतीत पारदर्शक असणारा व रीतसर पावती देणारा\n4. दिलेल्या औषधाची व त्याच्या दुष्परिणामाची कल्पना देणारा\n5. पेशंटला योग्य दिशेने मार्गदर्शन करणारा व वेळप्रसंगी व वेळीच चांगल्या तज्ज्ञाकडे सुपूर्द करणारा.\n6. गंभीर आजारासाठी आपली किंवा पर्यायी सोय उपलब्ध करून देणारा\n7. भरमसाठ तपासण्यांची यादी न देता मोजकेच निवडणारा.\n• शिक्षण कोणत्या भाषेतून असावं असं वाटतं \n• आजच्या राजकारण व राजकारण्यांविषयी आपले काय मत आहे \n• पार्ल्यातील संस्थांना काय सांगाल \n– सर्वांनी एकत्र येऊन काम करावे.\n• तरूण डॉक्टरांना आपण काय सांगाल \n– ज्ञानाबरोबरच रुग्णाशी संवाद वाढवावा\n• 10 वर्षांनी मुंबई कशी असेल \n– कमी लोकांना परवडण्यासारखी.\n• आवडते साहित्यिक आणि आवडतं पुस्तक\n– व्यंकटेश माडगूळकर, बनगरवाडी\n• तुमचे छंद कोणते आहेत \n• देवावर विश्वास आहे का \n• पार्लेकरांचं वर्णन कसं कराल \n• हे पार्ल्यात व्हायला हवं \n– विकलांगांसाठी राखीव उद्यान\n• डॉक्टर झाला नसतात तर काय व्हायला आवडलं असतं\n– चांगला पोलिस ऑफिसर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2017/05/02/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD/", "date_download": "2018-10-15T21:07:36Z", "digest": "sha1:7MHY5WRVB57UI2WDN7ZFQCYLJDONUEEA", "length": 6302, "nlines": 40, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – मे २०१७ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – मे २०१७\n’ असे कुणीसे म्हटले आहे पण पार्लेकरांना ते तितकेसे रुचत नाही असे दिसते. पार्ल्यातील चौकांच्या, उद्यानाच्या नामकरणाचे वाद आता आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये रंगू लागले आहेत व ही बाब पार्ल्याला शोभा देणारी खचितच नाहीये. काही विषय हे राजकीय किंवा आपल्या संस्थांचे अभिनिवेश बाजूला ठेऊन हाताळावे लागतात. मालवीय रस्त्यावरील उद्यान हे ह्या बाबतीतील एक ताजे उदाहरण \nही जागा अनेक वर्षे एका बिल्डरकडे होती. 2013 मध्ये ती पालिकेच्या ताब्यात आली तेव्हासुद्धा त्याच्या श्रेयावरून राजकीय वाद झाले होते. पालिकेने ही जागा उद्यानासाठी आरक्षित करून त्यावर कुठलेही बांधकाम घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी ह्या जागेवर दिव्यांग मुलांसाठी उद्यान व्हावे अशी कल्पना ‘आम्ही पार्लेकर’ ने मांडली होती. पार्ले परिसरात अशा मुलांसाठीच्या अनेक शाळा आहेत. त्यांना तसेच मुंबईतील इतर दिव्यांग मुलांनाही ह्या उद्यानाचा खूप फायदा होईल हा हेतू त्यामागे होता. ह्या कल्पनेला सर्वच थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकप्रतिनिधी व प्रशासनानेदेखील ह्याबाबत संवेदनातील व सकारात्मक भूमिका घेतली. आज संपूर्ण उद्यान नाही तरी त्यातील अर्धा भाग अशा मुलांसाठी राखीव असून त्याच्यासाठी विशेष क्रीडा साहित्य, उपकरणे उपलब्ध होणार आहेत. ह्या उद्यानात खेळणाऱ्या लहानग्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद प्रत्येक सुसंस्कृत पार्लेकराच्या मनात अतीव समाधान निर्माण करेल ह्यात शंका नाही.\nह्या उद्यानाला काय नाव द्यावे ह्यावरून सध्या पार्ल्यात मोर्चेबांधणी होत आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संस्था ह्यात हिरीरीने भाग घेत आहेत. अनेक नावे चर्चेत आहेत. त्यात एका नावाची भर घालून आम्ही गोंधळ वाढवू इच्छित नाही. मात्र ह्या चर्चेचे रूपांतर वादात व राजकीय भांडणात होऊ नये अशीच सामान्य पार्लेकरांची इच्छा आहे. पार्ल्यातील बदलती सामजिक परिस्थितीसुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. असे प्रश्न चर्चेतून, समन्वयातून व खेळीमेळीच्या वातावरणात नक्कीच सोडवले जाऊ शकतात, निदान पार्ल्यात तरी \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/5459-quotes-of-marathi-artists-for-mother-s-day", "date_download": "2018-10-15T21:54:27Z", "digest": "sha1:QSWXODPPMQ7LBJXVJTC5ULXNH7CMYZL4", "length": 10188, "nlines": 223, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Quotes of Marathi Artists for Mother's Day - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nPrevious Article मालवणी भाषेचा गोडवा व ७० च्या दशकातला काळ अनुभवा ‘रेडू’ चित्रपटात\nNext Article 'अश्विनी भावे' ह्यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस \nसुयश टिळक, अभिनेता (बापमाणूस - झी युवा)\nमाझी आई माझ्या जवळची मैत्रीण आहे. मला काही कमी पडू नये त्यासाठी ती दिवसाचे २४ तास कष्ट करते. मी लहान होतो तेव्हा पासून ती स्वतः सिलेब्रिटी असून घर आणि काम याचा उत्तम बॅलन्स कसा साधायचा हे तिच्याकडून शिकत आलो आहे. तिचं भरतनाट्यमची एक मोठी गुरु असणं आमच्या आई मुलाच्या नात्यामध्ये कधीच डोकावलं नाही. आज मी जे काही आहे ते माझ्या आई आणि बाबांमुळे आहे.\nअश्विनी कासार, अभिनेत्री (कट्टी बट्टी - झी युवा)\nमाझ्या आईला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आणि तिकडच्या फेमस डिशेस, लोकल फूड खायला खूप आवडतं. मला वाटतं की मला पण ही आवड तिच्यामुळे निर्माण झाली. तिच्यामुळेच मला गाणी ऐकण्याची, कविता करण्याची, आपले विचार लेखणीतून मांडण्याची गोडी लागली. आई ही एकच अशी व्यक्ती असते जी तुम्हाला कुठल्याही अपेक्षेशिवाय किंवा अटीशिवाय प्रेम करते. आपण तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून कृतज्ञता व्यक्त केली, तिची काळजी घेतली तरीही ती खुश होते. सगळ्या आईंना मी मातृदिनाच्या शुभेच्छा देते.\nफुलवा खामकर, कोरिओग्राफर (परीक्षक: डान्स महाराष्ट्र डान्स - झी युवा)\nमाझ्या आईकडून मला डान्सची आवड निर्माण झाली. मी माझ्या आईकडून खूप काही शिकले. मी स्वतः एक आई आहे त्यामुळे आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं ही किती मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. मी सर्व आईंना हाच एक संदेश देऊ इच्छिते की तुमच्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअर बनवण्याआधी एक सुजाण आणि चांगलं माणूस बनवा.\nसंकर्षण कऱ्हाडे, अभिनेता (देवाशप्पथ - झी युवा)\nमाझी आई म्हणजे; सकारात्मकता, संयम, सात्विकपणा आणि अप्रतिम स्वयंपाक ह्या सग्गळ्याचा साठा आहे. व्हाॅट्स ॲप च्या जोक शेअर करण्यापासुन ते योग्य भाषेत कान टोचण्यापर्यंत.. आणि कामातल्या कौतुकापासुन ते संसारातल्या हितगुजापर्यंत सग्गळ्या गोष्टींवर ती माझ्याशी बोलु शकते.. माझ्या बाबांची ३७ वर्षांची बॅंकेतली यशस्वी नोकरी, ३ भावंडांचं योग्य संगोपन आणि करीयर हे तिच्याच निस्वार्थी कष्टाचं फलीत आहे. जगण्याची हि दृष्टी तिने नक्कीच तिच्या आई कडनं घेतली.. आणि ताई पर्यंत अजुन प्रभावीपणे पोचवलीये.. तिला नमस्कारच नाही.. साष्टांग दंडवत आहे..\nPrevious Article मालवणी भाषेचा गोडवा व ७० च्या दशकातला काळ अनुभवा ‘रेडू’ चित्रपटात\nNext Article 'अश्विनी भावे' ह्यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस \n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/mumbai-puraskar", "date_download": "2018-10-15T22:34:45Z", "digest": "sha1:ALFTSAUMCDVUCFWBSLABGZAXLYIREHWX", "length": 13166, "nlines": 118, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nशरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 25/11/2014 - 23:48 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक २५ नोव्हेंबर २०१४ रोज मंगळवारी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांना प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देवून सन्मान केला. याक्षणी संपूर्ण सभागृहाने स्वयंस्फ़ूर्तीने उभे राहून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदन अर्पण केली. यावेळी ज्येष्ठ वैज्ञानिक अनिल काकोडकर, खा. सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील, प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे, श्री भानू काळे आदी उपस्थित होते.\nया सोहळ्याला अ‍ॅड वामनराव चटप, सौ. सरोजताई काशीकर, सौ. शैलजाताई देशपांडे, सौ. पानसे, अ‍ॅड दिनेश शर्मा, गुणवंत पाटील, गोविंद जोशी, गंगाधर मुटे, अनंतराव देशपांडे, निवृती कडलग, संजय पानसे, कडुआप्पा पाटील, राजाभाऊ पाटील, रमेश खांदेभराड आवर्जून उपस्थित होते.\nया सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भुपेश मुडे, कुशल मुडे, रमेश झाडे, पुंजाराम सुरुंग, महादेव काकडे, गजानन भांडवले यांचेसह अनेक शेतकरी संघटनेचे पाईक उपस्थित झाले होते.\nयशवंतराव चव्हाण पुरस्काराच्या निमित्ताने शेतकरी चळवळ आणि सत्तेचे राजकारण या आपापल्या क्षेत्रातील दिग्गज नेते एका व्यासपीठावर आल्याचे मुंबईकरांना बघायला मिळाले. शरद जोशी आ​णि शरद पवार या दोघांनीही आपापल्या भाषणात परस्परांच्या ​क्षेत्रातील कार्याला मनापासून ​दाद दिली. मात्र एकमेकांची अवास्तव प्रशंसा करण्याचे दोघांनीही कटाक्षाने टाळले. दोघांनीही एकमेकांच्या कार्याविषयी बोलताना तोलूनमापून योग्य तेच शब्द वापरले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक खा. सुप्रिया सुळे यांनी तर मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे यांनी केले. अंतर्नादचे संपादन भानू काळे यांनी शरद जोशी यांच्या कार्याचा आढावा घेतला.\nसत्काराला उत्तर देताना शरद जोशींनी केलेल्या भाषणातील ठळक वैशिष्टे :\n- इंडिया विरुद्धच्या लढ्यात भारताचा सपशेल पराभव झाला आहे. इंडिया जिंकला आहे. भारतातला शेतकरी बेचिराख झाला आहे.\n- भारत निर्माण करण्याचे काम करण्याची क्षमता शरद पवार यांच्यात आहे. भारताला सक्षमतेनं उभं करण्याचं काम शरद पवारांनी करावे.\n- भारताला पुन्हा उभे करण्यासाठी मार्शल प्लॅन तयार करण्याची आवश्यकता आहे.\n- शेतीमध्ये एका दाण्याचे हजार दाणे पिकवण्याची क्षमता असली तरी शेतीच्या लुटालूटीमुळे शेतकर्‍याला स्वत:चे धड पोट देखील भरता येत नाही.\n- जगाचा उत्क्रांतीचा इतिहास हा शेतीच्या वरकड उत्पन्नाच्या लुटालुटीचा इतिहास आहे.\n- राज्यात पिकांची अवस्था वाईट असून, शेतमालाचे दर कोसळल्यामुळे शेतकरी बेचिराख होण्याची लक्षणे आहेत. बरे झाले, आज शरद पवार हे शेजारीच सापडले. तुमच्या राजकारणात कसे बसते ते बघा. पण ३० नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर शेतकरी संघटना ठिय्या आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनात तुम्ही सहभागी झाले तर आनंदच होईल.\nशरद पवारांच्या भाषणातील ठळक वैशिष्टे :\n- शरद जोशी आणि माझे वैचारिक मतभेद असले तरी शेतकऱ्यांचे हीत ही एकच दिशा आहे.\n- शेती आणि शेतकरी ही एकमेव भूमिका घेऊन शरद जोशी यांनी आयुष्यभर विधायक हेतूने काम केले. त्यातच शेतकरी स्त्रियांना स्वाभिमान देण्याचे मोठे सामाजिक कार्य उभारल्याचा अभिमान वाटतो.\n- शेतीच्या क्षेत्रतील शरद जोशींचे योगदान मोठे आहे. देशाचा कृषिमंत्री म्हणून पंजाबसारख्या राज्यात कार्यक्रमात जावे लागायचे. तिथे अनेकदा माझा परिचय शरद जोशी असा केला जायचा. ही त्यांच्या कामाला मिळालेली पोचपावती आहे\n- जणुकिय बियाणे, संशोधित वाणाबाबत घेतलेल्या निर्णयावर संसदेत व माध्यमात मोठी टिका झाली. मात्र, अशावेळी शेतकर्‍यांचे हित लक्षात घेत शरद जोशींचा पाठिंबा मिळाल्याने निर्णय घेणे सुलभ झाले.\n- शेतीला उर्जितावस्थेत आणण्यासाठी काही कठोर निर्णयांची आवश्यकता होती. केंद्रीय कृषी मंत्री या नात्याने काही निर्णयावर टीका झाली पण त्या निर्णयाचे शरद जोशी यांनी समर्थन केले होते.\n- महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेसाठीही जोशींनी मोठे काम केले, असे गौरोद्गारही पवार यांनी काढले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/81823", "date_download": "2018-10-15T22:04:43Z", "digest": "sha1:F45ZCKBXK62NJ33UFQZ22IXDDR6BUHBR", "length": 20135, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "sur nava dhyas nava colors marathi new show esakal news तेजश्री प्रधान बनली अॅंकर | eSakal", "raw_content": "\nतेजश्री प्रधान बनली अॅंकर\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nकाही वर्षांपूर्वी पल्लवी जोशी यांनी अॅंकरिंग करत आपली वेगळी अशी छाप पाडली होती. त्यानंतर प्रिया बापट, रितेश देशमुख, तेजस्विनी पंडित, मृण्मयी देशपांडे, हेमंत ढोमे अशा अनेकांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी उचलली. त्यात आता तेजश्री प्रधान हे नवं नाव अॅड होतंय. कलर्स मराठीवर येणाऱ्या सूर नवा ध्यास नवा या गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये ती अॅंकर म्हणून येते आहे.\n१३ नोव्हेंबरपासून सोम ते बुध रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nमुंबई : संगीत म्हणजे ध्यास, संगीत म्हणजे तपस्या आणि संगीत म्हणजे निखळ आनंद. प्रत्येक क्षण खास हवा या सूत्रावर आधारित चैतन्यपूर्ण गाण्यांचा नवा सांगीतिक कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे कलर्स मराठी. सूर आणि ताल यांच्या अनोख्या खेळाने बहरलेला रंगमंच आणि सोबत धमाकेदार वाद्यवृंद म्हणजे हा सांगीतिक नजराणा. या रंगमंचावर सप्तसुरांच्या दुनियेतील नवनवे अविष्कार प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत त्यांचेच काही लाडके गायक. सूर नवा, ध्यास नवा या कार्यक्रमाद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय गायकांना एकाच मंचावर आणून त्यांच्यातील चुरस बघण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी तेजश्री प्रधान पहिल्यांदाच या कार्यक्रमाद्वारे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे तर आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे तसेच हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते, स्टनिंग लुक आणि रॉकिंग सूर यांचं फ्युजन असलेली रॉकस्टार शाल्मली खोलगडे या कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत. उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा हा ध्यास सुरु होतोय १३ नोव्हेंबरपासून सोम ते बुध रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nसंगीत आणि गाणं याच्याशी मराठी माणसाची एक वेगळीच नाळ जुळलेली आहे. पारंपरिक शास्त्रीय संगीत असो वा आधुनिक मराठी संगीत रसिकांनी या संगीताला नेहेमीच आपल्या हृदयात जपलं आहे. मराठी रसिकांच्या या संगीत प्रेमाचा विचार करून त्यांच्यासाठी एक अद्भुत मैफल घेऊन येण्याचा विचार कलर्स मराठीने केला आहे. मराठी संगीत क्षेत्रात सध्या महत्वपूर्ण कामगिरी करत असलेली पंधरा रत्नं घेऊन कलर्स मराठीने या मैफिलीचा घाट घातला आहे. या १५ रत्नांनी आपल्या आवाजाने महाराष्ट्रात जरी ओळख निर्माण केली असली तरीही सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या मंचावर सगळेच जण आपला एक नवा सूर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत. या १५ स्पर्धकांमध्ये वैशाली माडे, प्रसेनजीत कोसंबी, श्रीरंग भावे, जुईली जोगळेकर, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रल्हाद जाधव यांसारखे अजूनही काही गायक असणार आहेत.\nया क्षणी बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी वायाकॉम -18 चे निखिल साने म्हणाले की, संगीत आणि महाराष्ट्राचं अतूट नातं आहे. मराठी मातीतून अनेक दर्जेदार आणि उत्तम गायक आपल्याला मिळाले आहेत. संगीताबद्दलची हीच आवड लक्षात घेऊन आम्ही प्रेक्षकांसाठी वेगळ्या ढंगाचा कार्यक्रम घेऊन येत आहोत. या कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्ते परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे जो या स्पर्धकांच्या सांगीतिक प्रवासाचा खरा साक्षीदार आहे त्यामुळेच त्यांच्यातला नवा सूर शोधताना तो त्यांचा मित्र, मार्गदर्शक असणार आहे. महेश काळे जो आज तरुण पिढीचा idol आहे, ज्याचा अभिजात संगीताबरोबरच आधुनिक संगीतामध्ये देखील हातखंड आहे, तसेच वैविध्यपूर्ण गाण्यांनी प्रेक्षकांचे मनं जिंकलेली शाल्मली खोलगडे या तिघांसारखे परीक्षक स्पर्धकांना मिळणं हे त्याचं भाग्य आहे आणि उत्तम कलाकारांमधून सर्वोत्तम कलाकार निवडणं हे परीक्षकांसाठी आव्हान ठरणार आहे. यामुळेच रसिकांना संगीताची विशेष मेजवानी दर आठवड्याला मिळणार आहे.\nकार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले, “या रिअँलिटी शोच्या प्रवासामध्ये मी अगदीच नवखा आहे, माझ्यासाठी हा संपूर्ण प्रवास नवीन आहे, तसेच या कार्यक्रमामध्ये आलेली ही गायक मंडळी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामधून आलेली आहेत. पण, एक गोष्ट मी आवर्जून सांगेन या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला उत्तम गाणी ऐकायला मिळणार आहेत याचा मला नितांत आनंद आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सानिध्य मला लाभले हे माझं भाग्य, त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेल्या अमुल्य गोष्टी या कार्यक्रमाद्वारे मी स्पर्धकांना देण्याचा प्रयत्न करणार आहे”.\nकलर्स मराठी कुटुंबाचाच भाग असलेले अवधूत गुप्ते कार्यक्रमाबद्दल म्हणाले, “आजपर्यंत बऱ्याच कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना त्यांची स्वप्ने साकारण्याची संधी मिळाली, त्यांचे कौतुक देखील झाले. या रिऍलिटी कार्यक्रमांनी चांगले गायक तर दिलेच पण या कार्यक्रमांमुळे श्रोत्यांना काय ऐकावं हे देखील समजलं. पण, हा कार्यक्रम वेगळा असणार आहे, कारण इथे असलेल्या प्रत्येक गायकाने संगीतक्षेत्रामध्ये एक विशेष टप्पा पार केला आहे, ज्याला स्वत:ची अशी ओळख आहे आणि या कार्यक्रमामध्ये तो आता त्याच्यामधलाच एक नवीन सूर शोधणार आहे. यामुळे मी कार्यक्रमामध्ये त्यांचा मित्र आणि मार्गदर्शक असणार आहे. हा कार्यक्रम माझ्यासाठी एक वेगळा टप्पा आहे कारण आतापर्यंत कधीच न केलेली गोष्ट मी या कार्यक्रमामध्ये करणार आहे.\nतेंव्हा बघायला विसरू नका प्रत्येक क्षण खास हवा – सूर नवा ध्यास नवा १३ नोव्हेंबरपासून सोम ते बुध रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nनियमानुसारच जिल्हा बॅंकेला कर्ज\nमुंबई - \"नाबार्ड'च्या व्याजदारानुसारच राज्य सहकारी शिखर बॅंक जिल्हा बॅंकाना पीक कर्जपुरवठा करेल, असा निर्णय राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासक...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/41230", "date_download": "2018-10-15T21:19:33Z", "digest": "sha1:GNNO7PSTQDSNVJ7IDNWWGBAEM62PRUC5", "length": 4473, "nlines": 118, "source_domain": "www.maayboli.com", "title": "धुंद... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /धुंद...\n१ ला १दम १ नंबर \n१ ला १दम १ नंबर \nमस्त......१ ला खासच आला\nमस्त......१ ला खासच आला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/comments?page=14", "date_download": "2018-10-15T21:45:38Z", "digest": "sha1:UANRX7XFGNCGFICTDQOWFZ726YNRVVZW", "length": 4989, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलेख गॅस-गणराज विचारवंत सन्जोप राव 02/20/2013 - 02:45\nलेख गॅस-गणराज तर्कबुद्धीने प्रश्न सुटत नसतात\nलेख गॅस-गणराज काहीही असो.... समतादर्शन 02/20/2013 - 00:39\nचर्चेचा प्रस्ताव समाज रचनेला अर्थ आहे. कारण. समतादर्शन 02/20/2013 - 00:28\nचर्चेचा प्रस्ताव आर्य टिळा का लावतात... ए़क दुरुस्ती. समतादर्शन 02/20/2013 - 00:06\nलेख गॅस-गणराज बर्‍याच दिवसांनी\nलेख गॅस-गणराज यनाबाबा मन 02/19/2013 - 17:29\nलेख ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा. बहुत बॅटमॅन 02/19/2013 - 14:52\nलेख ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा. आवडते आहे. राही 02/19/2013 - 14:32\nलेख गॅस-गणराज गोष्टीवेल्हाळ राही 02/19/2013 - 14:15\nलेख गॅस-गणराज इन्स्टन्ट मन परिवर्तन चेतन पन्डित 02/19/2013 - 11:36\nलेख गॅस-गणराज मेंदूच्या मनात प्रकाश घाटपांडे 02/19/2013 - 04:30\nलेख गॅस-गणराज तर्कबुद्धी प्रियाली 02/19/2013 - 02:25\nलेख गॅस-गणराज +१ चंद्रशेखर 02/19/2013 - 02:24\nलेख गॅस-गणराज पण तात्यांनी चाचणी केलीच ना\nचर्चेचा प्रस्ताव समाज रचनेला अर्थ आहे. बार\nचर्चेचा प्रस्ताव समाज रचनेला अर्थ आहे. कालगणना..... समतादर्शन 02/15/2013 - 15:32\nचर्चेचा प्रस्ताव आर्य टिळा का लावतात... घडा आणी खात्री. समतादर्शन 02/15/2013 - 14:14\nचर्चेचा प्रस्ताव आर्य टिळा का लावतात... उगीचच हिंदूंवर चिखलफेक... समतादर्शन 02/15/2013 - 14:02\nचर्चेचा प्रस्ताव आर्य टिळा का लावतात... रिकामे उपक्रम प्रियाली 02/15/2013 - 12:44\nलेख भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5 धन्यवाद प्रियाली 02/15/2013 - 12:38\nचर्चेचा प्रस्ताव आर्य टिळा का लावतात... विनंती मान्य होईलच प्रियाली 02/15/2013 - 12:37\nचर्चेचा प्रस्ताव समाज रचनेला अर्थ आहे. कुठल्या काळात वावरता प्रियाली 02/15/2013 - 12:35\nचर्चेचा प्रस्ताव आर्य टिळा का लावतात... छान करमणूक प्रकाश घाटपांडे 02/15/2013 - 10:45\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE-3/", "date_download": "2018-10-15T22:01:55Z", "digest": "sha1:BY5XP6F2F7NH2IM65B4JHPYFKD4BO2LO", "length": 6498, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nपुणे – भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना 29 जानेवारी रोजी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास चंदननगर येथील टाटागार्डन चौकात घडली. अपघातानंतर कारचालक पसार झाला असून विमानतळ पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nमॅन्युअल कार्लोस खरात (68, रा. ओम गंगोत्री अपार्टमेंट, वडगांवशेरी) असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दत्ताराम जाधव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात हे त्यांच्या दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी भरधाव कारची त्यांना धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक ए. एम. आठरे अधिक तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआज दिसणार ‘सुपर ब्लू ब्लड मून’\nNext articleभाजपची जाहिरातबाजी म्हणजे “मुफत का चंदन, घीस मेरे लल्लन”-सुनील तटकरे\nमुंबईत एअर इंडियाचा विमानातून एअर होस्टेस पडली\nछत्तीसगडमधील भीषण अपघातात 10 ठार\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/shirdi-news-442469-2/", "date_download": "2018-10-15T21:10:25Z", "digest": "sha1:KZZFXDTG7FFVPHQS5NPBO27ITBFWWHTU", "length": 10367, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिर्डी संस्थानच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार थकले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिर्डी संस्थानच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार थकले\nशिर्डी - साई संस्थानाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार थकविल्याने शिवप्रहार संघटनेचे चौगुले यांनी अधिकाऱ्यांसह स्वत:ला कोंडले.\nशिवप्रहारच्या चौगुले यांनी अधिकाऱ्यांना कोंडले\nशिर्डी – साईबाबा संस्थानने नेमलेल्या एम.पी.कंपनीने सुमारे 1 हजार 700 स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर मागील दोन महिन्यांचे पगार थकविल्याने कामगारांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, थकीत पगारांबाबत एम. पी. कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास गेलेल्या शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी अधिकाऱ्यांसह स्वतःला कार्यालयात कोंडून घेतले.\nआंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत साई समाधी शताब्धी वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी खिरापतीसारखा दिला जात आहेत. त्याचबरोबर साई समाधी शताब्धी सोहळ्याची सांगता समारोपासाठी करोडो रुपये खर्चून एकीकडे जय्यत तयारी सुरु आहे तर दुसरीकडे साईबाबा संस्थानच्या कंत्राटीपद्धतीने घेतलेल्या स्वच्छाता विभागाच्या सुमारे 1 हजार 700 कर्मचाऱ्यांचे पगार ठेकेदाराने थकविल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. चौगुले यांनी आज शिर्डी येथील एम.पी.कंपनीच्या कार्यालयात जावून स्वतः सह अधिकाऱ्यांना कोंडून घेऊन कामगारांच्या पगाराविषयी विचारणा केली.\nदुसऱ्याकडे बोट दाखवीत वेळ मारून नेत असल्याचे सांगून साईबाबा संस्थानने अजून बिल केलेले नाही. त्यामुळे कामगारांचे पगार करू शकत नाही. अशी उडवा-उडवीचे उत्तर दिली. दरम्यान ठेकेदार आणि साईबाबा संस्थानच्या झालेल्या करारानुसार ठेकेदाराने अगोदर कर्मचाऱ्यांचे पगार करून तसेच पी.एफ.भरून संस्थानच्या कार्यालयात पावत्या जमा करणे बंधनकारक असतांना त्यानंतर संस्थांन पेमेंट ठेकेदाराच्या खात्यावर जमा करणार अशी तरतूद आहे, मात्र एम.पी. कंपनीचा ठेकेदार साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांवर पगाराबाबतचे खापर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये सर्व सामान्य कामगार भरडला जात आहे.\nदरम्यान या ठेकेदाराने आजपर्यंत कधीही वेळेवर पगार दिलेला नसून प्रत्येकवेळी पगारासाठी संघर्ष करण्याची वेळ आल्याची कर्मचाऱ्यांनी सांगितले. ठेकेदाराच्या कंपनीवर कराराचा अटीशर्थी भंग केल्याने संबधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याचा मोबदला जर आंदोलन करून भिकाऱ्यासारखा माघावा लागत असेल तर या सारखे दुर्दैव नसल्याची खंत व्यक्त केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपिडीत अल्पवयीन मुलाची पोलीस संरक्षणाची मागणी\nNext article#फोटो : ताजमहालसोबत विल स्मिथचे फोटोशूट\nपाथर्डीत मोहटादेवी गडावर भाविकांचा महापूर\n52 वी आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धा : जुबेर शेख यांना आशियाश्री पुरस्कार\nराहूरी तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट\nपाच गावांच्या पुनर्वसनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव \nदुष्काळनिश्चितीसाठी पुन्हा मंडलनिहाय सर्वेक्षण\nसत्यजीत तांबे यांना अटक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/sharad-pawar-said-shivaji-was-not-against-muslim-263312.html", "date_download": "2018-10-15T21:08:51Z", "digest": "sha1:Q54BEO2NDJPHL6CC43OHKAD2OG4PB6U4", "length": 11975, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सोयीचा रंगवला - शरद पवार", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nत्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सोयीचा रंगवला - शरद पवार\nजाणीवपूर्वक शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिमविरोधी म्हणून रंगवल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी केलाय.\n21 जून : शरद पवारांनी आता इतिहास पुनर्लेखनाच्या वादातही उडी घेतलीय. ज्यांच्याकडे ज्ञानाची मक्तेदारी होती त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी सोयीचा इतिहास रंगवला, जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिमविरोधी म्हणून रंगवल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी केलाय.\nछत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे दूरदृष्टीचे जगातील अद्वितिय नेते होते, त्यांचं राज्य हे भोसल्यांचं राज्य नव्हतं तर रयतेचं राज्य होतं. परंतु शिवाजी महाराज हे मुस्लीम विरोधी होते,केवळ हिंदूंचे राजे होते.गोब्राम्हण प्रतिपालक होते अशी चुकीची प्रतिमा रंगवली गेली अशी टीका शरद पवार यांनी केली.\nकोकाटे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सचित्र इतिहास या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात करण्यात आलं. याच कार्यक्रमात पवारांनी हे गंभीर आरोप केलेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजपचे आमदार योगेश टिळेकरांनी मागितली 50 लाखांची खंडणी, गुन्हा दाखल\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\n'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल\nपुण्यात तुलसी अपार्टमेंटला लागली आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल\nVIDEO: ती रस्त्यावर विव्हळत होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही\nVIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/women-eat-7000-dollar-after-fighting-with-husband-260104.html", "date_download": "2018-10-15T21:08:45Z", "digest": "sha1:RRNYVM3TCKZFGQAVAZK2BN4K34P3UBJ7", "length": 12770, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बायकोशी राडा पडला महागात, रागाच्या भरात बायकोने गिळल्या साडे चार लाखांच्या नोटा !", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबायकोशी राडा पडला महागात, रागाच्या भरात बायकोने गिळल्या साडे चार लाखांच्या नोटा \n08 मे : बायकांना राग आला तर काय करतील याचा नेम नाही. घरात भांडण झाल्यावर कधी त्या आबोला धरून बसतात, कधी त्या तडक माहेरी निघून जातात...बरं प्रकरण जरा गंभीर असलं तर मग काय किचनमध्ये हाती जे लागेल त्याचा प्रसाद काही पतीदेवांना खावा लागतो...पण एकदा का रागाचा पार चढला तर मग चांगल्या चांगल्या पतीदेवांची काही खैर नसते. कोलंबियामध्ये एका पत्नीने रागाच्या भरात तब्बल 4.5 लाखांच्या नोटा गिळल्याची गमंतीशीर घटना घडलीये.\nत्याचं झालं असं की, सँड्रा अल्मेडा असं या २८ वर्षीय महिलेचं नाव आहे. तिने आपल्या पतीला धडा शिकवण्यासाठी त्याने जमवलेली ७ हजार डॉलर भारतीय चलनात चार लाखांहूनही अधिक अशी रक्कम चक्क गिळली.\nसँड्राचा पती हा तिला फसवून जमलेले पैसे घेऊन पळ काढणार होता. याची कुणकुण तिला लागताचा दोघांमध्ये कडाक्याचं भांडणं झालं. आणि रागाच्या भरात तिने 4.5 लाखांच्या नोटा खाऊन टाकल्यात. आता नोटा तर खाल्या पण यामुळे तिला हाॅस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. नोटा खाल्यामुळे तिच्या पोटात दुखू लागलं. तिला हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं असता तिच्या पोटातून 57 नोटा बाहेर काढण्यात आल्या. हा प्रकार पाहुन डाॅक्टरही चक्रावून गेले. मग झालेला सगळा प्रकार समोर आला. डाॅक्टरांनी या नोटा पोलिसांच्या ताब्यात दिल्या असून आता हे प्रकरण कोर्टात गेलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nशरीरावरील शस्त्रक्रिया दाखवण्यासाठी ब्रिटिश राजकुमारीने लग्नात घातला 'V' आकाराचा ड्रेस\n भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान\nअमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूत निक्की हेलींचा राजीनामा, ट्रम्प करणार खुलासा\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, माकड आणि मौलाना\nगीता गोपिनाथ : देशानं दुर्लक्ष केलेली गुणवान भारतीय अर्थतज्ज्ञ\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/426/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B3_%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8_-", "date_download": "2018-10-15T21:24:32Z", "digest": "sha1:DI3HX45ULUC4N5F3ROCBC3VY2QC5BT2S", "length": 7952, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nकेंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ घोषणांचा पाऊस - जयंत पाटील\nकेंद्रसरकारचा २०१७-१८ सालचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला. या अर्थसंकल्पातील प्रामाणिक लोकांना मदत करण्याच्या तसेच करात सवलत देण्याच्या भूमिकेचे स्वागत करतानाच या अर्थसंकल्पातून निव्वळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आल्याची टिप्पणी राज्याचे माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील यांनी केली. हा अर्थसंकल्प जास्तच आशावादी असून त्यात दूरदृष्टीचा अभाव असल्याचे पाटील म्हणाले. अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम विचारात घेतलेला नाही, देशात येणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीवर मर्यादा येणार आहेत, तसेच या वर्षात महसूल वाढण्याची शक्यता नसल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केलेले नाहीत, त्याचप्रमाणे शेतकरी व महिलांसाठीही विशेष तरतूदी नाहीत, हे पाटील यांनी निदर्शनास आणले. कौशल्य विकासाच्या योजना पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळापासून असून आता फक्त नावं बदलण्यात आली असल्याचे पाटील म्हणाले.\nकोपर्डी प्रकरणाचा निकाल चार महिन्यात लावून आरोपींना भररस्त्यात फाशी द्या - धनंजय मुंडे ...\nकोपर्डी प्रकरणातील चारही आरोपींवरील खटल्याचा निकाल चार महिन्यात लावून त्यांना भररस्त्यात फासावर लटकवा, अन्यथा सरकारला बाजूला सारुन माता-भगिनी, मुली-बाळींच्या रक्षाणसाठी जनताच कायदा हातात घेईल, असा खणखणीत इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात दिला.विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून कोपर्डीतील अमानवी, घृणास्पद घटनेवर चर्चा उपस्थित करताना मुंडे यांनी सरकारच्या संवेदनशून्य व निष्क्रिय कारभारावर जोरदार हल्ला चढवला. कोपर्डीतील घटना अत्यंत गंभीर व शरमेने मान खाली ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सरकारविरूद्ध संघर्ष अटळ – सुनील तटकरे ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच दोन दिवसीय मराठवाडा दौरा केला. औरंगाबाद, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून त्यांनी यावेळी शेतकऱ्यांबरोबर संवाद ही साधला. सरकारने १५ मे पर्यंत जर दुष्काळावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय पर्याय रहाणार नाही असा इशाराही त्यांनी या दौऱ्याच्या सांगतेवेळी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. १५ मे पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते दुष्काळी भागाचा ...\nफेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खा. सुप्रिया सुळे यांनी साधला लोकांशी संवाद ...\nफेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खा. सुप्रिया सुळे यांनी लोकांशी संवाद साधला. सुळे यांनी राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरही भाष्य केले, तसेच नेटिझन्सच्या विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरेही दिली. स्थानिक निवडणुकांमध्ये हार्दिक पटेलला आणून शिवसेना काय साध्य करू इच्छिते हेच कळत नाही, असा टोला सुळे यांनी शिवसेनेला लगावला. महानगरपालिका निवडणुका या स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर लढल्या जातात. शिवसेना-भाजपमधील नेते हे फक्त सत्ताप्रेमी आहेत. त्यांना विकासाशी काही एक देणे-घेणे नाही. भाजप-श ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/08/385.html", "date_download": "2018-10-15T21:26:25Z", "digest": "sha1:26JUEHJ3EQAGM67I73YOISQJLDJVTLXI", "length": 2086, "nlines": 55, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: नाशिक अपर आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवर 385 जागा", "raw_content": "\nनाशिक अपर आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवर 385 जागा\nराज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागातील अपर आयुक्त, नाशिक यांच्या आस्थापनेवरील प्राथमिक शिक्षण सेवक –मराठी माध्यम (282 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक – इंग्रजी माध्यम (4 जागा), माध्यमिक शिक्षण सेवक (60 जागा), उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (39 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2014 आहे. अधिक माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/venues/432079/", "date_download": "2018-10-15T21:42:49Z", "digest": "sha1:M7JKXBZSSHAPK7L2TDDI22XPXSUZOVGR", "length": 3208, "nlines": 50, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "S. R. Kalyana Mahal - लग्नाचे ठिकाण, तिरूचिरापल्ली", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी होय\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nपार्किंग 10 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, बँक ट्रान्सफर\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 300 व्यक्ती\nआसन क्षमता 100 व्यक्ती\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/india-vs-england-match-india-wins-2-wickets-27179", "date_download": "2018-10-15T22:01:44Z", "digest": "sha1:2Q4LE7RUSQKJK7YV5AGQNKPWI6NMO2CA", "length": 19423, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "india vs england match: india wins by 2 wickets केदारची एकाकी झुंज; भारताचा 5 धावांनी पराभव | eSakal", "raw_content": "\nकेदारची एकाकी झुंज; भारताचा 5 धावांनी पराभव\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nडावाच्या मध्यावर भारत पिछाडीवर पडला होता; पण केदार जाधव (90) आणि हार्दिक पंड्या (56) यांनी केलेल्या वेगवान शतकी भागीदारीने आव्हानात जान आणली. हळूहळू सामना भारताच्या बाजूने झुकू लागला होता. अखेरच्या षटकांत 16 धावांची गरज असताना केदारने षटकार आणि चौकार मारून चैतन्य निर्माण केले, परंतु दोन चेंडूंत सहा धावांची गरज असताना तो बाद झाला. केदारने 75 चेंडूत 90 धावांची शानदार खेळी केली.\nचुरशीच्या सामन्यात भारताचा निसटता पराभव; पण मालिका 2-1 जिंकली\nकोलकता : अखेरच्या चेंडूपर्यंत श्‍वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात पुणेकर केदार जाधवने दिलेली शर्थीची झुंज अपयशी ठरली आणि हातातोंडाशी आलेल्या विजयापासून भारताला विजयापासून वंचित राहावे लागले. कोलकत्यात ईडन गार्डन मैदानावर रविवारी झालेला हा सामना इंग्लंडने 5 धावांनी जिंकला; पण तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-1 अशी जिंकली.\nमालिकेत पुन्हा एकदा त्रिशतकी धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात डावाच्या मध्यावर भारत पिछाडीवर पडला होता; पण केदार जाधव (90) आणि हार्दिक पंड्या (56) यांनी केलेल्या वेगवान शतकी भागीदारीने आव्हानात जान आणली. हळूहळू सामना भारताच्या बाजूने झुकू लागला होता; पण अखेरच्या षटकांत जिगरबाज केदार बाद झाला आणि इंग्लंडला व्हाइटवॉश देण्याचे प्रयत्न अपुरे ठरले. अखेरच्या षटकांत 16 धावांची गरज असताना केदारने षटकार आणि चौकार मारून चैतन्य निर्माण केले, परंतु दोन चेंडूंत सहा धावांची गरज असताना तो बाद झाला. केदारने 75 चेंडूत 90 धावांची शानदार खेळी केली.\nतत्पूर्वी, सलामीला धवनऐवजी रहाणे असा बदल करण्यात आला तरी अपयशाची रड कायम राहिली. 2 बाद 27 नंतर विराट (55) आणि युवराज (45) यांना डाव सावरला खरा; परंतु त्यांचा स्ट्राईक रेट 87 आणि 78 असा होता. एरवी हाच स्ट्राइक रेट शंभरच्या पुढे असतो. या दोघांसह धोनीही डावाच्या मध्यावर बाद झाला, त्या वेळी भारताची पराभवाकडे वाटचाल होत होती; परंतु केदार आणि पंड्या यांचा प्रतिकार कौतुकास्पद ठरला.\n17 डावांत कर्णधार म्हणून कोहलीच्या एक हजार धावा. यापूर्वी डिव्हिलर्स 18 डावांत एक हजार धावा केल्या होत्या.\nवेगवान गोलंदाजांना सुरवातीला साथ मिळू शकेल असा अंदाज बांधून दुपारी नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली; परंतु त्याचा फायदा इंग्लंडच्या सलामीवीरांनीच अधिक घेतला. भारताला पहिली विकेट मिळवण्यासाठी 18 व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. तोपर्यंत जेसन रॉय आणि सॅम बिलिंग्ज यांनी 98 धावा फलकावर लावल्या होत्या.\nजडेजाने या दोघांना बाद केल्यानंतरही भारतीय गोलंदाजांसमोर तिसऱ्या यशासाठी वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. इंग्लंड कर्णधार मॉर्गनने एका बाजूने सूत्रे आपल्या हाती घेतली होती. बेअरस्टॉ त्याचा चांगली साथ देत होता. या दरम्यान ही जोडी फोडण्याची संधी भारताला मिळाली होती; परंतु बुमराची नोबॉलची चूक महागात पडली. त्याने बेअरस्टॉला बाद केले खरे; पण तो नोबॉल होता. त्यामुळे मिळालेल्या फ्री-हिटवर मॉर्गनने षटकारही मारला.\n30 व्या षटकातच इंग्लंडने दोनशे धावांचा टप्पा गाठला. भारतीयांची चिंता वाढत असताना पहिल्या हप्त्यात महागडा ठरणाऱ्या पंड्याने मोठा दिलासा दिला. मॉर्गन, बेअरस्टॉ आणि बटलर असे तीन फलंदाज बाद केले त्यामुळे 3 बाद 212 वरून इंग्लंडची 5 बाद 237 अशी अवस्था झाली होती. त्यातच बुमराने मोईन अलीला माघारी धाडले. अखेरच्या दहा षटकांचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या सहापेक्षा कमी सरासरीची होती; पण बेन स्टोक्‍सने प्रतिहल्ला केला. 146 च्या स्ट्राइक रेटने त्याने 57 धावा फटकावल्या त्यामुळे तीनशे धावांच्या आत रेंगाळू शकणाऱ्या इंग्लंडने 321 धावा केल्या.\nअजिंक्‍य रहाणे त्रि. गो. विली 1, लोकेश राहुल झे. बटलर गो. बॉल 11, विराट कोहली झे. बटलर गो. स्टोक्‍स 55 (63 चेंडू, 8 चौकार), युवराज सिंग झे. बिलिंग्ज गो. प्लंकेट 45, महेंद्रसिंह धोनी झे. बटलर गो. बॉल 25, केदार जाधव झे. बिलिंग्ज गो. वोक्‍स 90 (75 चेंडू, 12 चौकार, 1 षटकार), हार्दिक पांड्या त्रि. गो. स्टोक्‍स 56 (43 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार), रवींद्र जडेजा झे. बेअरस्टॉ गो. वोक्‍स 10, आर. आश्‍विन झे. वोक्‍स गो. स्टोक्‍स 1, भुवनेश्‍वर नाबाद 0 जसप्रित बुमरा नाबाद 0, अवांतर 22\nगोलंदाजी : ख्रिस वोक्‍स 10-0-75-2 डेव्हिड विली 2-0-8-1, जॅक बॉल 10-0-56-2, लियाम प्लंकेट 10-0-65-1, बेन स्टोक्‍स 10-0-63-3, मोईन अली 8-0-41-0\nजेसन रॉय त्रि. गो. जडेजा 82, ऍलेक्‍स हेल्स झे. धोनी गो. बुमरा 14, ज्यो रुट झे. कोहली गो. अश्‍विन 54, इयॉन मॉर्गन धावबाद 102 (81 चेंडू, 6 चौकार, 5 षटकार), बेन स्टोक्‍स त्रि. गो. अश्‍विन 1, जोस बटलर यष्टि. धोनी गो. अश्‍विन 10, मोईन अली त्रि. गो. भुवनेश्‍वर 55, ख्रिस वोक्‍स त्रि. गो. बुमरा 5, लियाम प्लंकेट नाबाद 25, डेव्हिड विली नाबाद 5, अवांतर 12, एकूण 50 षटकांत 8 बाद 366\nगोलंदाजी : भुवनेश्‍वर 10-1-63-1, जसप्रीत बुमरा 9-0-81-2, रवींद्र जडेजा 10-045-1, हार्दिक पांड्या 6-0-60-0, आर. आश्‍विन 10-0-65-3, केदार जाधव 5-0-45-0\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\n#mynewspapervendor कॉर्पोरेट क्षेत्रात 'तिची' भरारी\nपुणे : हलाखीच्या परिस्थितीसमोर हतबल न होता तिने वृत्तपत्र विक्री सुरू केली आणि आता ती झाली आहे कंपनी मॅनेजमेंट अकाउंटंट. सोनाली चोरगे या...\nलोकसभेपूर्वीची 'सेमी फायनल' (श्रीराम पवार)\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून...\nजागर दुष्काळनिवारणाचा (पोपटराव पवार)\nनवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं...\nक्रिकेटसमोरची मोठी आव्हानं (सुनंदन लेले)\nइंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-blogs-corner/%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97-107113000001_1.htm", "date_download": "2018-10-15T21:05:01Z", "digest": "sha1:43SOTSYHWOGQGEUPX7YBLF7R4IHW2YZ7", "length": 14508, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "marathi bolg | उगाच नव्हे आवर्जून भेट द्यावा असा ब्लॉग | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउगाच नव्हे आवर्जून भेट द्यावा असा ब्लॉग\nबंगलोरला रहाणाऱ्या अजित ओकचा ब्लॉग म्हणजे खमंग, खुसखुशीत, मनोरंजक, माहितीवर्धक, काव्यरसास्वाद असा सारा साहित्यिक कोलाज आहे. त्याच्या ब्लॉगचं नाव जरी उगाच उवाच असलं तरी हे लेखन उगाचच केलेलं अजिबात जाणवत नाही. कारण त्याला चांगलं साहित्यमुल्यही आहे.\nआयटी क्षेत्रात काम करत असणाऱ्या अजितच्या साहित्य जाणीवाही चांगल्या प्रगल्भ आहेत. शिवाय त्याला लिखाणाची ही विशेषतः खुसखुशीत चांगली शैली आहे, हे या ब्लॉगवरील नोंदी पाहिल्यावर आवर्जून जाणवतं. ब्लॉग साधारणपणे कथा, कविता, खुसखुशीत लेख, टीका, प्रवासवर्णन, ललित आणि व्यक्तिचित्रणात्मक लेख अशा लिखाणात विभागला गेला आहे.\nयात खसखसमध्ये ४१ म्हणजे सर्वांत जास्त लेख आहेत. (काही लेख इतरही विभागांमध्ये आहेत.) यातल्या चकली या लेखात मातोश्रींना न जमणाऱ्या चकलीवरचं कवित्व चकल्यांइतकंच खुसखुशीत आहे. त्याचा थोडा मासला पाहू.\nप्रत्येक गोष्टीची एक वेळ असते; ती वेळ आल्याखेरीज काही होत नाही म्हणतात चकल्यांचेही असंच असावं प्रत्येक भाजणीची एक वेळ असते उत्तम भिजवून त्यात (प्यारे) \"मोहन\" घालून, त्याहून छान वर्णन सांगून चकल्या पाडल्या की तुकडे तयार उत्तम भिजवून त्यात (प्यारे) \"मोहन\" घालून, त्याहून छान वर्णन सांगून चकल्या पाडल्या की तुकडे तयार मग आमची आई \"या वर्षी तांदूळच कसा बरोबर नव्हता (म्हणजे गेल्या वर्षीसारखाच) \" पासून ते \"पावसाची लक्षणं ना बाहेर आज मग आमची आई \"या वर्षी तांदूळच कसा बरोबर नव्हता (म्हणजे गेल्या वर्षीसारखाच) \" पासून ते \"पावसाची लक्षणं ना बाहेर आज\" वरुन \"सो-या जरा जास्तचा घट्ट बसलाय आज\" ते \"राजकीय अनिश्चितता आहे ना आफ्रिकेत\" अशी सगळी कारणमीमांसा देते.\nचकलीच्या या आस्वादावरूनच अजितच्या खुसखुशीत लेखनशैलीची कल्पना यावी. माझा नावडता ऋतू हा पावसाळ्यावर लिहिलेला लेख भन्नाट. पावसाळा आवडत नाही यासाठी दिलेल्या कारणांपैकी `पावसाळ्यात मला सर्दी होते. सर्दीवर अजून कुठलेच औषध सापडलेले नाही. सर्दी मला आवडत नाही. विशेषतः नाक चोंदले की तोंडाने श्वास घ्यावा लागतो. ते आवडत नाही` अशी कारणे वाचताना तुमच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य उमटल्याशिवाय रहाणार नाही. धुम-2 या चित्रपटाचे परीक्षण लिहितानाही अजितची लेखणी सुसाट सुटली आहे. त्यातल्या कंसातल्या कॉमेंट तर भन्नाटच. त्याच्या खुसखुशीत सदरात काही किस्सेवजा गमतीदार छोटेखानी स्फुटेही वाचण्यासारखी आहे. भाषेतल्या गमतीजमती सांगताना अजित म्हणतो, आपल्याला जर कोणी 'डोळा मारला' तर मग आपल्याला [तो] 'डोळा लागतो' का. काय पटलं ना.\nललित सदरात अजितने लिहिलेला गिन्न्या हा लेख वाचकांना नक्कीच त्यांच्या बालपणात घेऊन जाईल. लहानपणी अनेकांना वेगवेगळे छंद असतात. अजितला काड्यापेट्यांवरची कव्हर जमा करण्याचा छंद होता. त्याला गिन्न्या म्हणतात. त्या गोळा करण्याचा आटापीटा, त्यांची साठवणूक आणि एकेदिवशी हरवलेली गिन्न्यांची पिशवी. हे सारं वाचताना उगाचच हुरहुर लागून जाते. नकळत आपण आपल्या बाळपणात जातो. असा कातर बनलेला आपला मूड नंतरच्या रविवार दुपार या खुसखुशीत लेखाने मात्र कापरासारखा उडून जातो. रसिक नावाच्या लेखात गानमैफिलीतील रसिक व क्रिकेटच्या सामन्याचा रसिक या दोहोंतील साम्य छान दाखवले आहे. नारळाचं झाड हा लेखही छान जमलाय. याशिवायही या विभागात इतर छोटेखानी लेख आहेत. तेही तितकेच वाचनीय आहे.\nयावर अधिक वाचा :\nउगाच नव्हे आवर्जून भेट द्यावा असा ब्लॉग\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/taj-mahal-%E2%80%98beautiful-graveyard%E2%80%99-haryana-minister-anil-vij-78178", "date_download": "2018-10-15T21:36:17Z", "digest": "sha1:F3PPQO4CIDG3NRSU7KAMV43VO2WT7BSB", "length": 12450, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Taj Mahal a ‘beautiful graveyard’: Haryana minister Anil Vij ताजमहाल एक सुंदर कब्रस्तान: मंत्री विज यांचे ट्विट | eSakal", "raw_content": "\nताजमहाल एक सुंदर कब्रस्तान: मंत्री विज यांचे ट्विट\nशनिवार, 21 ऑक्टोबर 2017\nताजमहाल ही वास्तू म्हणजे एक सुंदर कब्रस्तान आहे. हा स्थापत्य कलेचा कितीही सुंदर नमुना असला तरीही त्याची प्रतिकृती लोक घरात ठेवणे अशुभ मानतात, असे ट्‌विट हरियानाचे विज्ञान तंत्रज्ञानमंत्री अनिल विज यांनी केले आहे.\nचंदीगड : जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले ताजमहाल सध्या चर्चेत आहे. हरियानाचे विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री अनिल विज यांनी या वादात उडी घेतली आहे.\nताजमहाल ही वास्तू म्हणजे एक सुंदर कब्रस्तान आहे. हा स्थापत्य कलेचा कितीही सुंदर नमुना असला तरीही त्याची प्रतिकृती लोक घरात ठेवणे अशुभ मानतात, असे ट्‌विट हरियानाचे विज्ञान तंत्रज्ञानमंत्री अनिल विज यांनी केले आहे.\nत्यांच्या ट्‌विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. याआधी भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवर लागलेला डाग आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे अनेकजण नाराज झाले होते. उत्तर प्रदेशातील पर्यटनस्थळाच्या यादीतून ताजमहालचे नाव योगी आदित्यनाथ सरकारने हटवले आणि यावरून वाद सुरू झाला. शहाजहान याने आपल्या वडिलांना तुरुंगात डांबले, त्याला भारतातून हिंदूंचे अस्तित्व मिटवायचे होते. असे लोक आपल्या इतिहासाचा भाग कसे असू शकतात असा प्रश्न करत ताजमहालाचे नाव हटवण्यात आले. लवकरच औरंगजेब आणि इतर मुघल बादशहांचा इतिहासही पाठ्यपुस्तकातून वगळणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केले.\nभाजप नेते विनय कटियार यांनीही ताजमहाल हे महादेवाचे मंदिर आहे, असा दावा केला. ताजमहालाचे नाव शेकडो वर्षांपूर्वी \"तेजो महाल' होते असे कटियार यांनी म्हटले आहे. इतिहासकार पी. एन. ओक यांच्या पुस्तकाचाही दाखला त्यांनी यासाठी दिला होता.\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nहर्णै, पाडले, आडे समुद्रकिनारी परदेशी पाहुणे\nचिपळूण - थंडीच्या हंगामाची चाहूल लागताच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै, पाडले, आडे येथील समुद्रकिनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येने...\nमराठा सेवा संघाची उत्तर भारताची धुरा प्रदीप पाटील यांच्यावर\nमुंबई : दिल्लीतील व्यावसायिक प्रदीप पाटील यांची मराठा सेवा संघाच्या उत्तर भारत कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मराठा सेवा...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nआठवड्यापूर्वी कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा खानदेशच्या भूमीतून सुरू झाला...कॉंग्रेसी नेत्यांच्या दाव्यानुसार त्याला प्रतिसादही मिळाला.....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://jivanika.wordpress.com/2015/11/09/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T21:10:21Z", "digest": "sha1:K65A7YTMVM7D57LSXCC466TCJIGIR7YV", "length": 8566, "nlines": 119, "source_domain": "jivanika.wordpress.com", "title": "थोडेसे मनातले… | थोडेसे मनातले ...", "raw_content": "\nआवर्जून बघाव्यात अशा फिल्म्स\nतुमच्या आमच्या रोजच्या जीवनातले …\nमुखपृष्ठ » Uncategorized » थोडेसे मनातले…\nथोडेसे मनातले लिहायला म्हणून ब्लॉग सुरु केला पण मनाचा होता होता जनाचा कधी झाला कळलच नाही. स्वतःसाठी लिहिणं बंद झाल आणि व्यक्त होण्याच समाधानही संपलं. लिहिण्याचा मूळ उद्देश बाजूला पडून ‘ब्लॉग’ लिहिणं सुरु झालं. ब्लॉग आपल्यासाठी न राहता इतरांचा झाला, काही लिहिण्या आधी हे कितपत चांगल वाटतंय, बर जमतंय ना याचा विचार सुरु झाला. ब्लॉगवर लिहिण्याकरता योग्य विषय शोधण्याच्या नादात सगळच लिहिणं बंद पडल. पण लिहिणं बंद पडल, व्यक्त होण संपल आणि गुदमरणं कधी सुरु झाल कळलंच नाही.\nहे सगळ चावून अक्षरशः चोथा झालंय. लिहायला पुन्हा सुरुवात करायची अस ठरवायचं, जुन्या पोस्ट पुन्हा वाचायच्या, अरेच्या हे आपणच लिहील होत का असा आश्चर्याचा सूर काढायचा, आता का जमत नाही अस काही लिहायला अस वाटून जरा हळहळायच आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या, पहिले पाढे पंचावन्न.. हे दुष्टचक्र काही संपत नाही. अशावेळी अभिमन्यू असण्याचा फील येतो उगाच..\nपण स्वानुभव सांगते, लिहिणं बंद पडल ना कि माणूस स्वतःपासून खूप दूर जातो, पण कधी कधी लिहिण्याकडे पुन्हा वळायला आधी स्वतःपासून तुटाव लागत. गालिब म्हणे रात्र रात्र जागून शेर रचे आणि प्रत्येक शेर साठी उपरण्याला गाठ मारत असे. सकाळी उठल कि एक एक गाठ सोडत जायची आणि शेर उतरवून काढायचा. स्वतःपर्यंत पोहोचण्याचा मार्गही कधी कधी फार खाच खळग्यांतून जातो.\nभूतकाळात सोडलेल्या गोष्टी हरवल्या सारख्या वाटतात. पण भूतकाळाला जागेवरून हलण्याची मुभा नसते. भूतकाळ आपल्यासाठी कधीच हरवत नाही, खरतर आपणच भूतकाळासाठी हरवत असतो.\nअसो, काही दुष्टचक्र मोडून काढणं फार कठीण असत, पण आयुष्यात कोणाचाही अभिमन्यू होऊ नये..\n4 thoughts on “थोडेसे मनातले…”\nमे 10, 2016 येथे 11:48 सकाळी | उत्तर\nमाझे स्पंदन म्हणतो आहे:\nसप्टेंबर 4, 2016 येथे 10:45 सकाळी | उत्तर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\njivanika च्यावर आमचे सर ( गुरुजी)\nSaurabh Kamble च्यावर आमचे सर ( गुरुजी)\nsudhir13tingare च्यावर थोडेसे मनातले…\nमेरी खामोशी कि आवाज\n2012 Blogging India It's mine MJ photography random thoughts technology wordpress आम्ही मुली कथा कविता काहीतरी काहीतरी असंच गाणं घटना चित्रपट चित्रपट परिचय पीयू पुणे मनातले मी सिंधुताई सपकाळ\nतुमच मत महत्त्वाच आहे.\nहा ब्लॉग येथे जोडलेला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2018-10-15T21:56:23Z", "digest": "sha1:ZATWAREA34D6ZOAXRBZALKOEO6CCFAFM", "length": 4076, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉबर्ट मल्डून - विकिपीडिया", "raw_content": "\nसर रॉबर्ट डेव्हिड रॉब मल्डून जी.सी.एम.जी., सी.एच. (सप्टेंबर २५, इ.स. १९२१ - ऑगस्ट ५, इ.स. १९९२) हा १९७५ ते १९८४ दरम्यान न्यू झीलँडचा पंतप्रधान होता.\nमल्डून न्यू झीलँडच्या नॅशनल पार्टीचा नेता होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२१ मधील जन्म\nइ.स. १९९२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/nanabhau-patole-aashish-deshmukh-bjp-internal-issue-1610920/", "date_download": "2018-10-15T21:31:10Z", "digest": "sha1:V7ZBQCUHUOVFEOLVDYQNCPJCPUNNGXDW", "length": 22559, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nanabhau Patole aashish deshmukh bjp internal issue | लोकजागर : आधी पटोले, आता देशमुख? | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nलोकजागर : आधी पटोले, आता देशमुख\nलोकजागर : आधी पटोले, आता देशमुख\nकाटोलचे आमदार आशीष देशमुख पटोलेंच्या मार्गाने निघाले आहेत.\nभाजपमध्ये आलेले आयाराम समाधानी का नाहीत, असा प्रश्न आता अनेकांना पडू लागला आहे. गेली दोन वर्षे अस्वस्थेत काढणाऱ्या नाना पटोलेंनी ऐन गुजरात निवडणुकीच्या काळात भाजपला रामराम ठोकला. त्यासाठी त्यांनी खासदारकीचा त्याग केला. पटोलेंची आक्रमक भाषा बघून त्यांची समजूत काढण्याच्या भानगडीत भाजपमधील कुणी पडले नाही. त्यांना ज्या नितीन गडकरींनी पक्षात आणले, तेही पटोलेंपासून चार हात दूरच राहिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पटोलेंची समजूत काढू, असे जाहीर विधान एकदा केले पण तेवढय़ावरच ते थांबले. आता भाजपच्या वर्तुळात पक्ष सोडण्याची पटोलेंची सवय जुनीच आहे. ते आजवर हेच करत आले आहेत, अशी चर्चा होत असली तरी एका खासदाराचा एवढय़ा लवकर भ्रमनिरास का झाला, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडायला कुणी तयार नाही. आता काटोलचे आमदार आशीष देशमुख पटोलेंच्या मार्गाने निघाले आहेत. त्यांची रोज येणारी वक्तव्ये या शंकेला बळ देणारी आहेत. या देशमुखांचे घराणे पूर्णपणे काँग्रेसचे. त्यांच्या वडिलांनी अख्खी हयात याच पक्षात घालवली. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर रणजीत देशमुखांचे अनेकदा पक्षाशी खटके उडाले. त्यातून त्यांनी पक्षही सोडला, पण दुसऱ्या पक्षात जाण्याचे धाडस त्यांनी केले नाही. त्या तुलनेत त्यांच्या मुलांनी धाडस दाखवत भाजपला जवळ केले. आशीष देशमुख निवडूनही आले. आता मात्र त्यांनी भाजपला जाहीरपणे प्रश्न विचारणे सुरू केले आहे. त्यांचे प्रश्न पक्षाला अडचणीत आणणारे आहेत. त्याची उत्तरे देण्याच्या भानगडीत कुणी पडत नसले तरी या जाहीर वादामुळे पक्षाच्या अंतस्थ वर्तुळात अस्वस्थता मात्र नक्की आहे. इतर पक्षाच्या तुलनेत भाजपमधील शिस्त थोडी कडक आहे. या शिस्तीला संघाच्या कार्यशैलीची पाश्र्वभूमी आहे. त्यामुळे जाहीर वादविवाद, बंडखोरी याची सवय या पक्षाला मोठय़ा प्रमाणात झाली नाही. असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी केलाच किंवा बंडखोरीची भाषा केली की पद्धतशीरपणे त्याला राजकीयदृष्टय़ा संपवले जाते. या पाश्र्वभूमीवर आशीष देशमुखांचे वागणे या पक्षाची गोची करणारे आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजपने अनेक उमेदवार बाहेरून आयात केले. ते करताना त्यांच्या राजकीय विचाराची बैठक, राजकीय पाश्र्वभूमीचा अजिबात विचार केला नाही. केवळ निवडून येणे हाच एकमेव निकष ध्यानात घेतला. ही मंडळी पक्षात आल्यावर व निवडून आल्यानंतर त्यांच्यावर पक्षाची शिस्त लादण्याचा प्रयत्न केला. पटोले, देशमुखांची प्रकरणे यातून उद्भवली आहेत. भाजपत आलेल्या प्रत्येकाने संघभूमीला प्रणाम केलाच पाहिजे, असा पक्षाच्या नेत्यांचा आग्रह असतो. या पक्षात नव्याने दाखल झालेल्यांना हा सक्तीचा प्रणाम अनाठायी वाटतो. निवडून आल्यावर पक्षाशी बांधीलकी ठेवणे एकदाचे समजून घेता येईल, पण संघाप्रती निष्ठावान व्हा, हा आदेश कसा काय पाळायचा, हा या पक्षात आलेल्या अनेक नवागतांचा सवाल आहे. अनेकजण हा प्रश्न खासगीत उपस्थित करतात. आशीष देशमुखांनी तो उघडपणे विचारला व चर्चेला तोंड फोडले. संघभूमीला भेट देण्यासाठी न जाणे हा पक्षशिस्तीचा भंग कसा काय होऊ शकतो, हा देशमुखांचा सवाल आहे. भाजपकडून याचे उत्तर कुणी देत नाही, पण देशमुखांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीशीचे उत्तर अजून मिळाले नाही, असे आवर्जून सांगितले जाते. शिस्त लादणे आणि अंगी भिनवणे या भिन्न गोष्टी आहेत, याचा विसर या सत्ताधारी पक्षाला सध्या पडला आहे. पक्षाचा विस्तार करण्याचा हक्क भाजपला जरूर आहे, पण तो करताना शिस्तीचे दोरखंड अनेकदा सैल करण्याचा चतुरपणा दाखवावा लागतो. हे या पक्षाच्या लक्षात आलेले दिसत नाही. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संघभूमी प्रात:स्मरणीय व आदरणीय असेल, पण या पक्षात बाहेरून आलेल्यांना तसेच वाटावे, हा आग्रह अनाठायी आहे. या साऱ्या प्रकारामुळे डिवचले गेलेल्या देशमुखांनी आता पक्षाला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणे सुरू केले आहे. स्वतंत्र विदर्भाच्या आश्वासनाचे काय, हा त्यांचा प्रश्न भाजपची अडचण वाढवणारा आहे. जे काम विरोधकांनी करायचे असते ते पक्षाचाच आमदार करू लागल्याने या अडचणीची व्याप्तीही मोठी आहे. भाजपचा विकासाचा तोंडवळा सुद्धा शहरी आहे. मेट्रो, रस्ते, पूल यावरच या पक्षाचा भर असतो. हा पक्ष सामाजिक विकासाच्या संकल्पनांविषयी फारसा बोलत नाही. शहरी व निमशहरी मतदार गृहीत धरून विकासाच्या चकचकीत योजना जाहीर करण्यावर या पक्षनेत्यांचा जोर असतो. समाजातील गरीब, दलित, आदिवासी, शोषित, पीडित यांचा विचार कुणी करायचा, असा प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो. देशमुखांचे प्रश्न नेमके यावरच बोट ठेवणारे आहेत. भाजप सरकारने जलयुक्त शिवार, पीक कर्जामाफीसारख्या योजना ग्रामीण भागासाठी राबवल्या. मात्र, यातून किती फायदा झाला हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. शेतकरी वर्गात सरकारबद्दल अजूनही नाराजीची भावना आहे. ही भावना देशमुख बोलून दाखवतात. देशमुखांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाला प्रतिसाद द्यायचा नाही, त्यावर बोलायचे नाही असेच सध्या भाजपचे धोरण दिसते. देशमुखांना काय करायचे ते करू द्या, अशी भूमिका या पक्षाचे नेते खासगीत मांडताना दिसतात. मात्र हे या घडामोडीवरचे अंतिम उत्तर नाही. पक्षात आलेले हे नवे नेते एवढय़ा लवकर का कंटाळले त्यांचा भ्रमनिरास का झाला त्यांचा भ्रमनिरास का झाला या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात भाजपला सध्या रस नाही. याचे एकमेव कारण सत्ता हे आहे. भाजपची विदर्भातील आजवरची वाटचाल बघितली तर संघटना विस्तारासाठी या पक्षाने अनेकदा अनेकांची मदत घेतली. त्यात पक्षाच्या परिघाबाहेरचेच लोक भरपूर होते. या मदतीतून संघटना सशक्त झाल्यावर या बाहेरच्या मंडळींना खडय़ासारखे दूर सारण्यात आले. अनेक जिल्ह्य़ात अशी उदाहरणे आहेत. त्यामुळे पटोले व देशमुख हे भाजपसाठी तरी निमित्तमात्र आहेत. उद्या हे दोघे बाहेर गेले तरी त्यांच्या कार्यक्षेत्रात पक्षाचा फायदा कसा होईल, याची रणनीती आतापासूनच आखली जात असेल यात शंका नाही. या दोघांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा त्यांच्या कार्यक्षेत्रात संघटना मजबूत करायची, असाच या पक्षाचा प्रयत्न आहे व तो दोन्ही ठिकाणी दिसत आहे. पटोलेंच्या हे लवकर लक्षात आले व ते तडक बाहेर पडले. आता पाळी देशमुखांची आहे. ते काय करतात हे लवकरच दिसेल, पण या साऱ्या घटनाक्रमात नुकसान या दोघांचे व फायदा भाजपचा हेच चित्र भविष्यात दिसणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/category/maharashtra/", "date_download": "2018-10-15T22:35:44Z", "digest": "sha1:H4ZD75HN3WSTZKZUOMETL6NQI5FXTGEC", "length": 18583, "nlines": 118, "source_domain": "pcmcnews.in", "title": "महाराष्ट्र – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nAugust 10, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची पद्धत आहे. सरकारच्या या जुमलेबाजीविरोधात आधी शेतकऱ्यांनी आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांनी बंड केले. हे लोकप्रियतेचे लक्षण आहे का, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. सगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे हासुद्धा शंकेचा विषय असल्याचे शिवसेनेने …\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nAugust 9, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nऔरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला लाथ मारल्याचं समोर आलं आहे. मराठा समाजाकडून आज आरक्षणाच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली होती. त्याच निमित्ताने औरंगाबादच्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी सकाळी 11 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे …\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nAugust 9, 2018\tठळक बातम्या, पुणे, महाराष्ट्र\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं, अशी मागणी काही आंदोलकांनी केली होती. मात्र त्याआधीच समन्वयकांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलं. त्यामुळे दुसऱ्या गटानं जिल्हाधिकाऱ्यात तोडफोड केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन न स्वीकारल्यानं तोडफोड झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. …\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nAugust 9, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला दोष देत एखादीनं नाद सोडून दिला असता आणि दुसरा फोन घेतला असता. परंतु मोबाईलचा नाद सोडून न देता या शिक्षिका असलेल्या या तरूणीनं एखाद्या डिटेक्टिव्हच्या चिकाटीनं व गुगलच्या सेवांचा लाभ घेत मोबाईलचोराला पकडलं. बहाद्दर मुली …\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nAugust 9, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nअकोला : संपूर्ण महाराष्ट्रात आज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं बंद पुकारला आहे. अकोला जिल्ह्यातही आज सकाळपासूनच या बंदचा परिणाम दिसून येतोय. घोषणा, आंदोलन, रॅली आणि काही ठिकाणच्या तोडफोडीच्या घटनांनी राज्यभरात या बंदची विविध रुपं पाहायला मिळाली. मात्र, अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये या आंदोलनाचं एक वेगळंच रुप पहायला मिळालं. मराठा समाजाच्या मागण्या …\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nAugust 9, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nयवतमाळ : मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक रस्ते आंदोलकांनी अडवले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अनेक रस्ते आणि महामार्ग रोखून धरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मात्र यवतमाळमधील एका रस्त्यावर थोडं वेगळं दृश्य पाहायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा रस्ता आंदोलकांनी रोखून धरल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. …\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : सहार येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द जोडण्यासाठी शिवसेनेच्या 800 कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत बुधवारी सुमारे अडीच तास विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचा मार्ग रोखून धरला होता. या आंदोलनानंतर आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ‘महाराज’ हा शब्द विमानतळाच्या नावात जोडू, असे ठोस आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिल्याची …\nकोल्हापूर : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nकोल्हापूर: ‘पैसे दे; अन्यथा आत्महत्या कर’, असा तगादा लावण्याच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी सांगलीतील चार खासगी सावकारांसह इतर दहा जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांत मंगळवारी (८ ऑगस्ट) दाखल झाला. खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) …\nसिनेमा दाखवणं तुमचं काम, खाद्यपदार्थ विकणं नाही, हायकोर्टा ने मालकांना झापलं\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : सार्वजनिक ठिकाणीही लोक खाद्यपदार्थ बाळगतात, तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का केवळ सिनेमागृहातच घरच्या पदार्थांवर बंदी का केवळ सिनेमागृहातच घरच्या पदार्थांवर बंदी का असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला फैलावर घेतलं आहे. सिनेमा दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही, असा शब्दात हायकोर्टाने सुनावलं. सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदर्थांवरील बंदी संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना …\nVIDEO : किकी चॅलेंजचं भूत तरुणाला भोवणार, पोलिसांकडून शोध सुरु\nAugust 7, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : किकी चॅलेंजचे जीवघेणे वेडं दिवसेंदिवस जगभर वाढताना दिसत आहे. मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनसोबत किकी चॅलेंज करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चित्रित झाल्याचं दिसत असून हा व्हिडीओ ३० जुलै रोजी यु ट्यूबवर डाउनलोड करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस या …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/crop-insurance-proceeds-farmers-12201", "date_download": "2018-10-15T22:21:54Z", "digest": "sha1:OHV67HAQKHNL6D5DV7LEU2ZDA4QV4YA5", "length": 14274, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Crop insurance proceeds for farmers पीकविम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे | eSakal", "raw_content": "\nपीकविम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे\nमंगळवार, 6 सप्टेंबर 2016\nपुणे - गेल्या वर्षी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या ७१ लाख ५० हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली होती. जाहीर केलेली ही नुकसानभरपाई बॅंकामार्फत देण्यात येत आहे. गेली तीन महिने उलटले तरीही पाच लाख सात हजार ६५६ शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. ती मिळविण्यासाठी अनेक शेतकरी बॅंकेकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे.\nपुणे - गेल्या वर्षी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या ७१ लाख ५० हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली होती. जाहीर केलेली ही नुकसानभरपाई बॅंकामार्फत देण्यात येत आहे. गेली तीन महिने उलटले तरीही पाच लाख सात हजार ६५६ शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. ती मिळविण्यासाठी अनेक शेतकरी बॅंकेकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे.\nगेल्या वर्षी खरीप हंगामातील पिकांना पीकविम्याचे संरक्षण मिळावे, या उद्देशाने राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना राबविण्यात आली होती. त्यामध्ये राज्यातील ८२ लाख ४२ हजार शेतकरी सहभागी झाले होते. त्यापैकी शासनाने ७१ लाख ५० हजार शेतकऱ्यांना चार हजार २०५ कोटीची नुकसानभरपाई जाहीर केली होती. प्रत्यक्षात शासनाने ६५ लाख ७८ हजार ५९३ शेतकऱ्यांची चार हजार २७९ कोटी १ लाख ३ हजार रुपये एवढी रक्कम बॅंकेकडे जमा करून नुकसानभरपाईची सर्व रक्कम बॅंकामार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश शासनाने दिले होते; परंतु बॅंकेने ६० लाख ७० हजार ९३७ शेतकऱ्यांना चार हजार १०० कोटी ६१ लाख ४७ हजार रुपये अदा केले. सध्या बॅंकेकडे सुमारे पाच लाख सात हजार ६५६ शेतकऱ्यांचे १७८ कोटी ३९ लाख ५६ हजार रुपये पडून अाहेत.\nसध्या बॅंकेने ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर या विभागांतील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची सर्व रक्कम अदा केली आहे; परंतु अमरावती आणि लातूर विभागांतील शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्याचे बाकी आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘एकूण मिळालेल्या नुकसानभरपाईच्या ५० टक्के नुकसानभरपाईची रक्कम लातूर विभागातील शेतकऱ्यांना मिळालेली आहे. त्यापैकी सर्वाधिक रक्कम ही बीड जिल्ह्याला मिळालेली आहे; परंतु लातूर आणि अमरावती विभागांतील शेतकऱ्यांनी असलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राच्या पीकविम्याची रक्कम अनेक बॅंकामध्ये भरलेली आहे. काही शेतकऱ्यांनी दोन-दोन बॅंकांमध्ये पीकविम्याची रक्कम भरलेली आहे. पीकविम्याची नुकसानभरपाई देण्यासाठी बॅंकेकडून उलटतपासणी केली जात आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम दिली जात असल्याचे कारणे सांगून नुकसानभरपाई देण्यासाठी उशीर होत असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nनांदेड : बळेगाव वाळू घाटावर पोलिसांचा छापा\nनांदेड : जिल्ह्यातील वाळू घाटावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याने स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवत टेम्पोमधून पोलसांनी थेट बळेगाव (नायगाव) घाट गाठला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-high-court-gave-orders-for-evm-mashins-forensic-test-260052.html", "date_download": "2018-10-15T21:43:52Z", "digest": "sha1:K6BBSUG2WVZIHWSQ2SQJYV3CQQ2KHSK2", "length": 12184, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ईव्हीएमची फॉरेन्सिक चाचणी करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nईव्हीएमची फॉरेन्सिक चाचणी करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश\n2014 मधल्या विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या पर्वती मतदारसंघात वापरलेल्या ईव्हीएमची फॉरेन्सिक चाचणी करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.\n08 मे : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार होत असल्याचा आरोप वारंवार होतोय. त्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमची फॉरेन्सिक चाचणी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. 2014 मधल्या विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या पर्वती मतदारसंघात वापरलेल्या ईव्हीएमची फॉरेन्सिक चाचणी करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.\nया निवडणुकीत भाजपच्या माधुरी मिसाळ यांचा विजय झाला होता. काँग्रेसचे पराभूत उमेदवार अभय छाजेड यांनी मतदानयंत्रात फेरफार झाल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.\n'ईव्हीएम'ची फॉरेन्सिक टेस्ट, काय आहे प्रकरण\n- 2014 विधानसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघात घोळ झाल्याची तक्रार\n- पराभूत उमेदवार अभय छाजेड हायकोर्टात\n- बुथ क्र. 185 आणि 242 मध्ये घोळ झाल्याचा आरोप\n- 89 जणांचं मतदान, पण मतमोजणीत 79 मतं मिळाली, छाजेड यांचा दावा\n- ईव्हीएमशी छेडछाड झाल्याची छाजेड यांची तक्रार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: EVMhigh courtईव्हीएमफाॅरेन्सिक टेस्टहाय कोर्ट\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/06/blog-post_29.html", "date_download": "2018-10-15T22:22:24Z", "digest": "sha1:ZPRTK3WZLXXCYHF2XFKNR2XJEZMGUFK3", "length": 24059, "nlines": 164, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Love and Women : पुरुष स्त्रीचा दास का ?", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nLove and Women : पुरुष स्त्रीचा दास का \nलेखक Vijay Shendge वर्गवारी : महिलादिन, मुलगी, ललित लेख, लेख, विनोदी, सामाजिक\nखरंतर या जगात कुणीच कुणाचं दास नसतं. तरीही आपल्याला हव्या असलेल्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसाठी आपण आपल्या अनेक इच्छा आकांक्षांना मुरड घालतो. आणि यालाही समाजात ' दास होणं ' असंच संबोधलं जातं. या अर्थानं स्त्रीला पुरुषाची दास मानलं जातं. पण खरंतर बऱ्याचदा पुरुषच स्त्रीचा दास असतो. पुरुष स्त्रीचा दास कशामुळे झाला त्याची ही कथा -\nपरमेश्वरानं पृथ्वी निर्माण केली. अनेक प्राणी आणि वनस्पती निर्माण केल्या. पृथ्वीवर अनेक सजीव इकडून तिकडे धावू लागले. चिमण्यांचा चिवचिवट ऐकू येवू लागला. कोकिळेच्या सुरेल स्वरांनी आसमंत मंत्रमुग्ध झाला. सगळ्या प्राणीमात्रांवर सिंहाच साम्राज्य सुरु झालं. पण तरीही आपल्या निर्मितीत काही तरी कमी आहे असं परमेश्वराला जाणवलं.\nतो पुन्हा विचार करू लागला. आणखी काहीतरी घडवायला हवं. असं काहीतरी ज्यामुळे या पृथ्वीच नंदनवन होईल. पण असं कोणता सजीव निर्माण करावा हे काही परमेश्वराला कळेना. चिंतेत गढलेला देव स्वतःच्या नकळत स्वर्गातल्या तळ्याकाठी गेला. आकाश निरभ्र होतं. तळ्याकाठच्या एका पाषाणावर परमेश्वर विसावला. विचारात गढून गेला.\nतळ्यातल्या पाण्यात पडलेल्या स्वतःच्याच प्रतिबिंबावर त्याचं लक्ष गेलं. त्याचा निर्णय झाला. त्यानं हुबेहूब त्याचीच प्रतिकृती निर्माण करायचं ठरवलं. तो पुन्हा आपल्या महालात परत आला. सजीवांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मातीचा गोळा त्यानं हाती घेतला………\nआधी पुरुषाला आकार दिला. मग स्त्रीलाही घडवलं. दोघांमध्ये प्राण ओतला. दोघांनी परमेश्वराला नमस्कार केला. आपल्या निर्मितीन परमेश्वर समाधान पावला. दोघांनाही खूप काही दिलं होतं परमेश्वरानं. पण लिंगभेद सोडला तर तसे दोघेही दिसायला सारखेच. पुरुषासारखीच स्त्री राकट , दाढी मिशा असलेली, शरीरावर कुठंही गोलाकार उंचवटे नसलेली. परमेश्वरालाच काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. यातला एक दुसऱ्यावर अधिराज्य गाजवेल असं या दोघांना अजून काहीतरी द्यायला हवं असं परमेश्वराला मनोमन वाटत होतं. पण काय ते मात्र कळेना.\nविचार करता करता परमेश्वरानं त्याच्या जवळच्या पोतडीत डोकावलं. आणि हर्षभरान त्याचे डोळे चमकले. बुद्धी आणि सौंदर्य.\nत्यानं दोघांना सुखानं नांदण्याचा आशीर्वाद दिला. आणि म्हणाला, ” मी खूप प्राणी घडवले. पण कुणीच मला नमस्कार केला नाही. तुम्ही मला नमस्कार केला म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. आणि तुमच्या दोघांच्याही ओंजळीत मी आणखी एकेक दान घालणार आहे.”\n ” दोघेही अधीर झाले होते.\n” सांगतो. पण दान मागण्याचा पहिला अधिकार स्त्रीला हे मान्य आहे का तुला.” परमेश्वर पुरुषाकडे पहात म्हणाला.\nपुरुषांना लगेच आपली संमती दर्शविली. आणि परमेश्वराकडे पहात म्हणाला, ” देवाधी देवा, तुमची अट मान्य आहे मला. पण तुम्ही आमच्या ओंजळीत कोणतं दान घालणार आहे ते तरी कळू द्या.”\n” हे देवी सौंदर्य आणि बुद्धी. या पैकी काय हवं तुला.” स्त्रीकडे पहात परमेश्वर म्हणाला.\nएका क्षणाचाही विलंब न लावता स्त्री उत्तरली, ” मला सौंदर्य हवंय देवा.”\n” तथास्तु.” म्हणत परमेश्वरानं सौन्दर्याच दान स्त्रीच्या ओंजळीत घातलं मात्र………. दाही दिशा उजळून निघाल्या. त्या मूर्तीमंत सौंदर्यानं पुरुषाचेच काय प्रत्यक्ष परमेश्वराचेही डोळे दिपून गेले. पण तरीही आधी सौंदर्य मागून स्त्रीनं खुळेपणाच केलाय असं वाटून परमेश्वर मनोमन हसत होता. बुद्धी ही सौंदर्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठच आहे याची परमेश्वराला जाणीव होती. परमेश्वरानं उरलेलं बुद्धीच दान पुरुषाच्या ओंजळीत घातलं. दोघे पुन्हा परमेश्वराच्या चरणी लीन झाले. परमेश्वरानं दोघांना पृथ्वीच्या दिशेने मार्गस्थ होण्यास सांगितले.\nदोघेही चालून काही पावले पुढे गेले असतील नसतील तोच परमेश्वरानं स्त्रीला हाक मारली. स्त्री जवळ येताच परमेश्वर तिला म्हणाला, ” बाळ, एक विचारायचं आहे.”\n” देवाधीदेवा विचारा ना तुम्हाला संकोच मानण्याचं काहीच कारण नाही. ” स्त्री नम्रतेने म्हणाली.\n” खरंतर ' सौंदर्यापेक्षा बुद्धी श्रेष्ठ ' असं असतानाही आणि पहिली संधी तुला देलेली असतानाही तू सौन्दर्याच दान का मागितलस \n” सौंदर्याच्या बळावर बुद्धीला वश करता येईल देवा.” असं म्हणत पुरुषच्या मागोमाग स्त्री पृथ्वीवर आली.\nआणि तेव्हापासून बुद्धी सौंदर्याची दास झाली.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove and Women : पुरुष स्त्रीचा दास का \nLove and wife : बायकोचा भडीमार\nStory for Kid's : राजा पेक्षा दगड बरा\nBirthday Gritting : माझं बर्थडे गिफ्ट\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nMarathi poem : बाबा म्हणजे नेहमी छडी\nStory for Kid's : राक्षसपूरचा राक्षस\nLove Poem : “ तू प्रेमच होऊन ये…\"\nLove Poem : मिठी पडावी पहाट वेळी\nsocial media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा\nPoem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते\nMrathi Poem : मला झाड व्हायचं\nSSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन \nPoem for Kids:एक होतं वांगं\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2016/02/01/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7/", "date_download": "2018-10-15T20:54:30Z", "digest": "sha1:IB2S3QTTMXUV6J6VTDGK3ZHXYULDVXYJ", "length": 6172, "nlines": 42, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – फेब्रुवारी २०१६ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – फेब्रुवारी २०१६\nवर्षभर उकाड्याने हैराण होणाऱ्या मुंबईकरांना सध्या सुखद गारवा जाणवत आहे. ह्याच सुमारास पार्ल्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने पार्लेकर गुलाबी थंडीची मजा अधिकच अनुभवत आहेत. मॅजेस्टिक गप्पा, जाणता राजा ह्यासारख्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. खरेच, पार्ल्याचा सांस्कृतिक वारसा अत्यंत समृद्ध आहे ह्यात शंका नाही\nमात्र हे पार्ले म्हणजे संपूर्ण पार्ले नव्हे. ह्या पार्ले गावात एक दुसरे पार्लेसुद्धा वसते आहे, कनिष्ठ वर्गाचे बाबांचा कामधंदा यथातथाच, आई घरकाम किंवा तसेच काहीतरी काम करणारी, मुले मराठी शाळेत, महिन्याचा खर्च भागवता भागवता मारामार, अनेक ठिकाणी उधारी बाबांचा कामधंदा यथातथाच, आई घरकाम किंवा तसेच काहीतरी काम करणारी, मुले मराठी शाळेत, महिन्याचा खर्च भागवता भागवता मारामार, अनेक ठिकाणी उधारी हे सुद्धा पार्लेकरच आहेत ना हे सुद्धा पार्लेकरच आहेत ना ह्यातील अनेक लोक “फ्लॅटवाल्या’ पार्लेकरांसाठी अनेक वर्षं राबत आहेत. कोणी फुले विकते, कोणी केळी तर कोणी गरे. कोणी चपला-बुट दुरुस्त करतो तर कोणी इलेक्ट्रिशनचे काम करतो. पण ह्यांची दखलसुद्धा घेतली जात नाही. सध्याच्या जल्लोषपूर्ण वातावरणात ह्या वर्गाची आठवण किती लोकांना होते ह्यातील अनेक लोक “फ्लॅटवाल्या’ पार्लेकरांसाठी अनेक वर्षं राबत आहेत. कोणी फुले विकते, कोणी केळी तर कोणी गरे. कोणी चपला-बुट दुरुस्त करतो तर कोणी इलेक्ट्रिशनचे काम करतो. पण ह्यांची दखलसुद्धा घेतली जात नाही. सध्याच्या जल्लोषपूर्ण वातावरणात ह्या वर्गाची आठवण किती लोकांना होते काय करतो आपण त्यांच्यासाठी\nपार्ल्याला शिक्षणाचे माहेर म्हणतात. पण पार्ले टिळक व महिला संघ सोडल्यास इतर मराठी शाळांची काय अवस्था आहे ना पुरेसे आर्थिक पाठबळ, ना अनुभवी शिक्षकवर्ग, ना खेळायला मैदाने, ना आधुनिक सुखसोयी. वर्गातले विषयच अपुरे राहतात तर सहली आणि इतर शैक्षणिक उपक्रम कुठले होणार ना पुरेसे आर्थिक पाठबळ, ना अनुभवी शिक्षकवर्ग, ना खेळायला मैदाने, ना आधुनिक सुखसोयी. वर्गातले विषयच अपुरे राहतात तर सहली आणि इतर शैक्षणिक उपक्रम कुठले होणार कसे घडणार विद्यार्थी अशा शाळेत कसे घडणार विद्यार्थी अशा शाळेत कसा होणार त्यांचा सर्वांगीण विकास कसा होणार त्यांचा सर्वांगीण विकास मराठी शाळांना तर शेवटची घरघर लागली आहे.\nपार्ल्यात उच्चभ्रू शाळांतून निवृत्त झालेले अनेक शिक्षक राहतात. तसेच विविध क्षेत्रातील अनुभवी मंडळीही राहतात. काय हरकत आहे त्यांनी आपला थोडा वेळ, थोडा अनुभव अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना द्यायला\nह्या शाळांची, तेथील विद्यार्थ्यांची, त्यांच्या भविष्याची थोडी जबाबदारी प्रस्थापित शाळांनी व पार्लेकरांनी घेतली तर आपले पार्ले खऱ्या अर्थाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर ठरेल, होय ना\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/marathi-movie-gachhi-117120700006_1.html", "date_download": "2018-10-15T21:10:33Z", "digest": "sha1:A3XQJRQSXD6X6MIJBSXH64A3PFZHKUC5", "length": 10641, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रिया,अभय आणि 'गच्ची' ची तिकडी वायरल | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रिया,अभय आणि 'गच्ची' ची तिकडी वायरल\nआयुष्यातील सुखदुखाची साक्षीदार ठरलेली 'गच्ची' शहरातील प्रत्येक माणसासाठी खास असते.बालपणाच्या गोड आठवणींचा संच दडलेल्या या जागेची सर इतर कोणत्याही ठिकाणाला नाही. म्हणूनच तर, प्रत्येकांची पर्सनल स्पेस असलेली हि 'गच्ची', सिनेमाद्वारे लोकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभय महाजन आणि प्रियाबापट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर ट्रेलर लाँच करण्यात आले. मुंबईच्या भाऊगर्दीत उंचावर वसलेल्या अश्या अनेक 'गच्ची'पैकी एक असलेली ही मोकळी हवेशीर जागा, आपणास या ट्रेलरमधून पाहायला मिळते. शिवाय प्रियाबापट आणि अभय महाजन या सिनेमातील प्रमुख पात्रांमधील वादविवाददेखील यातून दिसून येतात. आयुष्यात उभ्या ठाकलेल्या बिकट परिस्थितीला आपापल्यापरीने सामोरे जाणा-या या दोघांचे, वैचारिक मतभेद यात पाहायला मिळत असून त्यातून फुलत जाणारी त्यांची मैत्रीदेखील आपणास दिसून येते. गच्चीवर अनावधाने भेटलेल्या या दोन अनोळखी व्यक्तिमत्वांची रंजक गोष्ट सिनेमाच्या ट्रेलरमधून लोकांसमोर येतो.नचिकेत सामंत दिग्दर्शित 'गच्ची' सिनेमाचा हा ट्रेलर पाहताना जितका रोमांचक दिसतो, तितकाच तो प्रेक्षकांना संभ्रमातदेखील टाकतो.\nगच्ची आणि ती दोघे अशा त्रिकोणात बनलेला या सिनेमाचा ट्रेलर अल्पावधीतच सोशल साईटवर चांगलाच गाजला असून, वेबसिरीजचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या अभयला त्याच्या चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्राला अभिनय कौशल्ल्याने भूरळ पाडणारी अभिनेत्री प्रिया बापट, पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी घेउन येत आहे.\n\"गर्भ\" हे नाटक म्हणजे आपल्या अस्तित्वाला निर्माण करण्याचा प्रवास\nतरुणाईने फुललेल्या 'ड्राय डे'चा ट्रेलर लाँच\n‘बॉयझ’च्या यशाचं ‘पिकल’ रहस्य\n'देवा' चा हटके लाँच\nलवकरच काहे दिया परदेस ही मालिका संपणार\nयावर अधिक वाचा :\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nटीझरमुळे ‘नाळ’ची उत्सुकता वाढली\nझी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-dhananjay-munde-81880", "date_download": "2018-10-15T21:52:48Z", "digest": "sha1:V6CCUPSMQT2RH7QR4WVTENNG6DPSSZ2X", "length": 14314, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news dhananjay munde जनतेचे प्रश्‍न सोडविल्यास तुमच्याबरोबर | eSakal", "raw_content": "\nजनतेचे प्रश्‍न सोडविल्यास तुमच्याबरोबर\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nपुणे - ‘‘ऊसतोडणी कामगारांच्या ‘लवादा’ची मुदत पाच वर्षांहून पुन्हा तीन वर्षे करावी, मराठवाड्यातील पाणी प्रकल्पांसाठी प्रशासकीय मंजुरी आणावी, ‘आयआयएम’सारखी एखादी संस्था येथे आणावी; त्यानंतरच मी त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर येऊन जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढेन,’’ असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिले.\nपुणे - ‘‘ऊसतोडणी कामगारांच्या ‘लवादा’ची मुदत पाच वर्षांहून पुन्हा तीन वर्षे करावी, मराठवाड्यातील पाणी प्रकल्पांसाठी प्रशासकीय मंजुरी आणावी, ‘आयआयएम’सारखी एखादी संस्था येथे आणावी; त्यानंतरच मी त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर येऊन जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढेन,’’ असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिले.\nमराठवाडा प्रोफेशनल क्‍लबतर्फे आयोजित चहा पार्टी आणि संवाद या कार्यक्रमात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर मुंडे यांनी उत्तर देत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली. क्‍लबचे विशाल कदम, विठ्ठल कदम, ॲड. औदुंबर खुने पाटील आदी उपस्थित होते. मराठवाड्यातील प्रश्‍नांसंदर्भात उत्तर देताना पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांनी कोपरखळ्या मारल्या. औद्योगिक विकासाशिवाय मराठवाड्याचा विकास होणार नाही, असे मत मांडतानाच राज्याचे मुख्यमंत्री विदर्भातील असल्याने तेथे त्यांचे जास्त लक्ष आहे. त्यांनी मराठवाड्यासाठी सढळ हाताने मदत करायला हवी. ‘आयआयएम’सारखी संस्था औरंगाबाद येथून हलविण्यात आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी उत्तरे देणे टाळले, असेही मुंडे म्हणाले.\nमुंडे म्हणाले, ‘‘मराठवाड्याचा पाणीप्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, बंधाऱ्यासाठी पैशांची तरतूद करणे आवश्‍यक आहे. पाण्याच्या प्रश्‍नावर आता पुढील काळात मोठी लढाई करावी लागणार आहे. वेळ पडली तर ब्रह्मदेवाच्या विरोधातही आम्ही लढू. ऊसतोडणी कामगारांचा प्रश्‍न जिव्हाळ्याचा असून, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांचे प्रश्‍न मार्गी लावले होते. तो वारसा माझ्याकडे आला नाही. त्यांचे प्रश्‍न मी मांडले, तर राजकारण करतो, अशी टीका माझ्यावर होते.’’\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर पदयात्रा काढणार आहे. गुजरातप्रमाणेच कापूस उत्पादकांना पाचशे रुपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा, मध्य प्रदेशाप्रमाणे शेतमालाचा हमीभाव आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळणारा भाव, यातील तफावतीची रक्कम राज्य सरकारने शेतकऱ्यांना द्यावी, अशा मागण्या आपण केल्या असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2017/12/16/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T21:28:25Z", "digest": "sha1:WCOXFNN352C274F25KVOY2NBYEGS5ZQZ", "length": 10998, "nlines": 44, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – वार्षिक विशेषांक २०१७ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – वार्षिक विशेषांक २०१७\nसंपादकीय – वार्षिक विशेषांक २०१७\n‘आम्ही पार्लेकर’चे हे 26 वे वर्ष. 1991 साली भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिकीकरणाचे व उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘आम्ही पार्लेकर’चा पहिला अंक प्रकाशित झाला. Globalisation प्रमाणेच Localisation सुद्धा गरजेचे आहे हा विचार त्यामागे होता. पार्लेकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळेच मुंबईचे हे पहिले उपनगरीय वार्तापत्र मूळ धरू शकले, वाढू शकले, पार्लेकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले.\nमुक्त अर्थव्यवस्थेच्या २५ वर्षात फक्त अर्थकारणात नव्हे तर संपूर्ण समाजातच आमूलाग्र बदल झाले. ह्यात कुठलेच क्षेत्र सुटले नाही. साहित्य, सिनेमा, कला, क्रीडा, प्रत्येक क्षेत्राचा चेहरा मोहराच पूर्णपणे बदलून गेला आहे. ह्यात सर्वात जास्त बदल हा मध्यम वर्गात झाला असे म्हणतात. या वर्गाची फक्त जीवनशैलीच नव्हे तर जीवनमूल्येही पार बदलून गेली आहेत. कुटुंबाची रचना, त्यातील घटकांचे परस्परसंबंध ह्यातसुद्धा काळाच्या ओघात खूपच फरक पडला आहे.\nजागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या ह्या बदलांचा परिणाम नैसर्गिकपणे पार्ल्यातील मराठी समाजावरही झाला. कनिष्ठ मध्यम वर्गात मोडणार्‍या ह्या बहुतांश समाजाचे परिवर्तन गेल्या २५ वर्षात उच्चभ्रू मध्यमवर्गात झाले आहे. जागतिकीकरणामुळे वाढलेल्या संधी व त्याला मिळालेली शिक्षणाची जोड ह्यामुळे आज पार्लेकरांच्या कर्तृत्वाची पताका पार साता समुद्रापल्याड पोहोचली आहे. अनेक उच्चशिक्षित पार्लेकर तरुण आज देशविदेशात आपल्या क्षेत्रात चमकत आहेत. भौतिक पातळीवरसुद्धा पार्ल्यात अनेक बदल आले आहेत. अनेक ठिकाणी टुमदार घरांच्या, बैठ्या इमारतींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. कमर्शिअल कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल्स, ठिकठिकाणी नवीन पद्धतीची eating joints ह्यांनी पार्लेनगरीचा चेहरामोहराच बदलून गेला आहे म्हणा ना पार्ल्यात संस्थांची परंपरा फार जुनी आहे. ह्याच बरोबर गेल्या काही वर्षात येथे अनेक सांस्कृतिक, सामाजिक तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील चळवळी उभ्या राहिल्या व त्यामुळे पार्ल्यातील तरुणांना व्यक्त होण्यासाठी अनेक व्यासपीठे निर्माण झाली.\nपार्ल्यात व पार्लेकरांमध्ये होणार्‍या ह्या बदलांचा ‘आम्ही पार्लेकर’ हा फक्त साक्षीदारच नव्हे तर catalyst सुद्धा आहे. ‘आम्ही पार्लेकर’ ने स्थानिक बातम्यांचा ,घटनांचा लेखाजोखा तर मांडलाच पण त्याचबरोबर सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील नवनवीन कल्पनांचा, प्रयोगांचा, उपक्रमांचासुद्धा वेळोवेळी आढावा घेतला. अनेक वेळा त्यात सहभाग, तर प्रसंगी ह्या बदलांचे नेतृत्वही केले.\n‘आम्ही पार्लेकर’ अंकाचे रंगरूपही ह्या काळात पूर्णपणे बदलले. कृष्णधवल अंकाचे रूपांतर रंगीत अंकात झाले. मांडणी सुबक झाली. गेल्या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘आम्ही पार्लेकर’ चा लोगोसुध्दा बदलण्यात आला. आमची अनेक सदरे लोकांच्या पसंतीस उतरली. ‘आठवणीतले पार्ले’, ‘आम्ही(ही) पार्लेकर’, ‘समाजभान’, ‘रंग माझा वेगळा’, ‘तिसरी घंटा’ ‘झेप’ ह्यासारख्या सदारांना वाचकांनी भरभरून पसंती दिली. छापील अंकासोबतच ‘आम्ही पार्लेकर’ने आता डिजिटल माध्यमातदेखील जोरदार मुसंडी मारली आहे. वेबसाइट, व्हॉट्स अॅप, फेसबुक ह्यामुळे आता आमचा वाचकवर्ग जगभर पसरला आहे.\nह्यावर्षीचा वार्षिक अंक ‘बदल’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. निरनिराळ्या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षात झालेले बदल, त्यासंबंधी निरीक्षणे व मते तज्ज्ञांनी मांडली आहेत. ह्या बरोबरच मराठी माणूस आणि मार्केटिंग, अशी होती मुंबई, ताडोबाची सफर व असे रंजक लेख, चित्रपटनिर्मात्या सुमित्रा भावे, ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, हरहुन्नरी लेखक व प्रशिक्षक वसंत लिमये, मनोरंजन क्षेत्रात क्रांती घडवणारे नितिन वैद्य, ग्रामीण विकासाचे प्रणेते प्रदीप लोखंडे अशा दिग्गजांच्या मुलाखती व ह्याच्या जोडीला खुमासदार व्यंगचित्रे आहेतच. नेहमीप्रमाणे वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर पार्लेकर रंगकर्मींचा हक्क आहे. ह्या वर्षीचे मुखपृष्ठ सजले आहे ज्येष्ठ चित्रकार वसंत सोनवणी यांच्या अप्रतिम कलकृतीने. असा हा 2017 चा वार्षिक विशेषांक आपल्या पसंतीस उतरेल अशी खात्री वाटते \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/1164-teachers-application-state-award-134989", "date_download": "2018-10-15T21:58:34Z", "digest": "sha1:EDTF7JNLBXXBYVOUAL6UGXQHVFY2EFIQ", "length": 15021, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "1164 Teachers application for State award राज्य पुरस्कारासाठी 1164 गुरुजींचे अर्ज; ऑनलाइन अर्ज करण्यात मुंबई, पुणेच्या गुरुजींची बाजी | eSakal", "raw_content": "\nराज्य पुरस्कारासाठी 1164 गुरुजींचे अर्ज; ऑनलाइन अर्ज करण्यात मुंबई, पुणेच्या गुरुजींची बाजी\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nशिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया आहे. स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या गुरुजींमुळेच राज्याचा, देशाचा व पर्यायाने समाजाचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या गुरुजींना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात.\nसोलापूर : शासनाच्यावतीने दरवर्षी राज्य शिक्षक पुरस्कार दिले जातात. 2017-18 या आर्थिक वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा, यासाठी राज्यातील एक हजार 164 गुरुजींनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. अर्ज दाखल करण्यात प्राथमिक विभागात मुंबईने तर माध्यमिक विभागात पुणे जिल्ह्यातील गुरुजींनी बाजी मारली आहे.\nशिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया आहे. स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या गुरुजींमुळेच राज्याचा, देशाचा व पर्यायाने समाजाचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या गुरुजींना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यापूर्वी हे पुरस्कार देण्यासाठी लेखी स्वरूपात अर्ज करावे लागत होते. मात्र, त्यामध्ये वशिलेबाजी होत असल्याचे शिक्षण विभागाच्या ध्यानात आल्यानंतर मागील एक-दोन वर्षापासून गुरुजींनी पुरस्कारासाठी कुणाच्याही मागे न लागता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा निर्णय झाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बशिलेबाजीला चाप लागला आहे. ज्या गुरुजींनी खरोखरच विद्यार्थ्यांसाठी, राष्ट्रासाठी व समाजासाठी चांगले काम केले आहे, त्यांचीच निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी केली जाते. प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागासाठी हे पुरस्कार दिले जातात. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातून गुरुजींनी अर्ज केले आहेत.\nगुरुजींनी केलेल्या अर्जाची स्थिती -\nप्राथमिक विभागासाठी 571, माध्यमिक विभागासाठी 490 तर सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कारासाठी 103 गुरुजींनी अर्ज केले आहेत. प्राथमिक विभागासाठी मुंबई येथून सर्वाधिक 33 गुरुजींनी तर सर्वांत कमी तीन अर्ज गडचिरोलीतून आले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागासाठी पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 43 गुरुजींनी अर्ज केले आहेत. यासाठी पालघर जिल्ह्यातून एकाही गुरुजींनी अर्ज केला नाही.\nज्या गुरुजींनी पुरस्कारासाठी अर्ज केला आहे, त्यांच्या मुलाखती उद्यापासून (बुधवार) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे याठिकाणी होणार आहेत. विभागनिहाय या मुलाखती नऊ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. त्यात पुरस्कारासाठी पात्र गुरुजींची निवड होणार आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/06/poem-for-kids_6.html", "date_download": "2018-10-15T22:22:54Z", "digest": "sha1:TOF27KIYRCRUSFZZ4BH3KYZQQ4YKWKNY", "length": 18198, "nlines": 160, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Poem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nPoem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : for kids, Stories for kid, कविता, छोट्यांसाठी गोष्टी, बडबड गाणी\nवर्षभर अभ्यास केला. परिक्षा आली. परिक्षा दिली. पेपर खुप सोपे गेले. परिक्षा संपली. सुटी लागली. मामाच्या गावाला गेलो. सूर पारंब्या खेळलो. विटी दांडू खेळलो. आट्यापाट्या खेळलो. खूप मजा केली. पण आता सुटीचाही कंटाळा आलाय. पुन्हा शाळा हवीशी वाटू लागलीय.\nहो खरंच असं होतं. मुलांना सुटीचाही कंटाळा येतो. त्यांना शाळा सुरु व्हावीशी वाटते. शाळेतल्या मित्रांना भेटावसं वाटतं. नवी पुस्तकं घ्यायची असतात..... नवं दप्तर घ्यायचं असतं...... नवे बुट.... नवे मोजे. सारं सारं……नवं कोरं.\nसारं काही नवं नवं\nबाहेर खट्याळ वारं व्हावं\nसुगंधालयात गेलं कि गुलाब, मोगरा, केवडा, चाफा, जास्मिन, सारे सुगंध विकत मिळतात. तिथं दोनच सुगंध विकत मिळत नाहीत. एक नव्या कोऱ्या पुस्तकांचा आणि ओल्या चिंब मातीचा. मातीचा सुगंध हवा असेल तर पाऊस यावा लागतो. आणि नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध हवा असेल अभ्यास करावा लागतो. मातीच्या सुगंधासाठी मातीला पावसात ओलं व्हावं लागतं आणि फुलपाखराचा सहवास हवा असेल तर कळीचं फुलं व्हावं लागतं.\nमातीचा आणि नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध कुठे तयार करता येत नाही पण ते जेव्हा येतात तेव्हा श्वासात भरून घ्यावेसे वाटतात.\nकाही काही गोष्टी अती झाल्या कि त्यांचा कंटाळा येतो. सुट्टीचही तसंच असतं. मुलांना सुटीचाही कंटाळा येतो. या पुढच्या कवितेतल्या छोट्यालाही सुट्टीचा कंटाळा आलाय म्हणूनच तो म्हणतोय -\nपुरे झाली सुट्टी आता\nशाळा मला खरी वाटते\nटि. व्ही. नको गेम नको\nपाटी तेवढी खरी वाटते\nतो छोटू आणखी काय काय म्हणतोय ते ही पहा -\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove and Women : पुरुष स्त्रीचा दास का \nLove and wife : बायकोचा भडीमार\nStory for Kid's : राजा पेक्षा दगड बरा\nBirthday Gritting : माझं बर्थडे गिफ्ट\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nMarathi poem : बाबा म्हणजे नेहमी छडी\nStory for Kid's : राक्षसपूरचा राक्षस\nLove Poem : “ तू प्रेमच होऊन ये…\"\nLove Poem : मिठी पडावी पहाट वेळी\nsocial media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा\nPoem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते\nMrathi Poem : मला झाड व्हायचं\nSSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन \nPoem for Kids:एक होतं वांगं\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-10-15T21:41:10Z", "digest": "sha1:Q7TGV2BD2W3PGL2KJBUYYRFZK2TJY6NN", "length": 6000, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इचलकरंजी (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nइचलकरंजी हा महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ होता. रत्नाप्पा कुंभार हे या मतदारसंघातील पहिले खासदार होते. नंतर फेररचनेमुळे ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ठ झाले.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर इचलकरंजी (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nनंदुरबार (ST) • धुळे • जळगाव • रावेर • बुलढाणा • अकोला • अमरावती (SC) • वर्धा • रामटेक (SC) • नागपूर • भंडारा-गोंदिया • गडचिरोली-चिमूर (ST) • चंद्रपूर • यवतमाळ-वाशिम • हिंगोली • नांदेड • परभणी • जालना • औरंगाबाद • दिंडोरी (ST) • नाशिक • पालघर (ST) • भिवंडी • कल्याण • ठाणे • उत्तर मुंबई • उत्तर पश्चिम मुंबई • उत्तर पूर्व मुंबई • उत्तर मध्य मुंबई • दक्षिण मध्य मुंबई • दक्षिण मुंबई • रायगड • मावळ • पुणे • बारामती • शिरुर • अहमदनगर • शिर्डी (SC) • बीड • उस्मानाबाद • लातूर (SC) • सोलापूर (SC) • माढा • सांगली • सातारा • रत्नागिरी-सिंधुदुर्ग • कोल्हापूर • हातकणंगले\nभंडारा • चिमूर • डहाणू • एरंडोल • इचलकरंजी • कराड • खेड • कुलाबा • कोपरगाव • मालेगाव • पंढरपूर • राजापूर • रत्नागिरी • वाशिम • यवतमाळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१८ रोजी ०९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/pune-news-business-godrej-appliances-92351", "date_download": "2018-10-15T22:27:10Z", "digest": "sha1:4WS6QIYO4KPIPNEC3SMW6NEJM2XGFNWW", "length": 12290, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news business Godrej Appliances ‘गोदरेज अप्लायन्सेस’चा नवा सिंगल डोअर रेफ्रिजरेटर | eSakal", "raw_content": "\n‘गोदरेज अप्लायन्सेस’चा नवा सिंगल डोअर रेफ्रिजरेटर\nरविवार, 14 जानेवारी 2018\nपुणे - गोदरेज अप्लायन्सेस या कंपनीने स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह ‘गोदरेज एज ड्युओ’ ही देशातील पहिली सिंगल डोअर रेफ्रिजरेटरची रेंज सादर केली आहे. भारतातील रेफ्रिजरेटर वापरणाऱ्या अंदाजे ८० टक्के घरांमध्ये सिंगल डोअर किंवा डायरेक्‍ट कूल रेफ्रिजरेटर वापरला जातो. भारतीय ग्राहक दिवसातून कमीत कमी दहा वेळा रेफ्रिजरेटर उघडतात. त्यातील भाज्यांचा भाग ४० टक्‍क्‍यांपेशा जास्त वेळा वापरला जातो. या निष्कर्षांचा विचार करून गोदरेज अप्लायन्सेसने स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह ‘गोदरेज एज ड्युओ’ हा भारतातील पहिला सिंगल डोअर रेफ्रिजरेटर सादर केला आहे. त्यामध्ये विशेष ड्युओ फ्लो टेक्‍नालॉजी आहे.\nपुणे - गोदरेज अप्लायन्सेस या कंपनीने स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह ‘गोदरेज एज ड्युओ’ ही देशातील पहिली सिंगल डोअर रेफ्रिजरेटरची रेंज सादर केली आहे. भारतातील रेफ्रिजरेटर वापरणाऱ्या अंदाजे ८० टक्के घरांमध्ये सिंगल डोअर किंवा डायरेक्‍ट कूल रेफ्रिजरेटर वापरला जातो. भारतीय ग्राहक दिवसातून कमीत कमी दहा वेळा रेफ्रिजरेटर उघडतात. त्यातील भाज्यांचा भाग ४० टक्‍क्‍यांपेशा जास्त वेळा वापरला जातो. या निष्कर्षांचा विचार करून गोदरेज अप्लायन्सेसने स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह ‘गोदरेज एज ड्युओ’ हा भारतातील पहिला सिंगल डोअर रेफ्रिजरेटर सादर केला आहे. त्यामध्ये विशेष ड्युओ फ्लो टेक्‍नालॉजी आहे. ज्यामुळे ग्राहकांना भाज्यांसाठी संपूर्ण रेफ्रिजरेटरचे दार उघडावे लागत नाही व कूलिंग कमी होण्याचे प्रमाण ५० टक्के कमी होते. कूलिंग लॉसमध्ये झालेली घट व इन्व्हर्टर कॉम्प्रेसरचे फायदे यामुळे गोदरेज एज ड्युओ रेफ्रिजरेटर्स ऊर्जाक्षम व किफायतशीर ठरतात. यामध्ये झीरो ओझोन डिप्लिशन क्षमता आहे व त्यामुळे कार्बनचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असा दावा कंपनीने केला आहे.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://showtop.info/tag/debian/?lang=mr", "date_download": "2018-10-15T22:12:58Z", "digest": "sha1:NTJPUVXCFQOWJUK73Z3GL3WY5VXFJ6AX", "length": 6029, "nlines": 72, "source_domain": "showtop.info", "title": "Tag: डेबियन | दर्शवा शीर्ष", "raw_content": "माहिती, पुनरावलोकने, शीर्ष याद्या, कसे व्हिडिओ & ब्लॉग्ज\nइंग्रजी वर्षातला चौथा महिना 13, 2018\nकसे Linux कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nइंग्रजी वर्षातला चौथा महिना 12, 2018\nकसे Linux कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nवापरकर्ते आपल्याला कसे जोडण्यासाठी / काढून टाका, पासवर्ड बदला, तयार, गट संपादित आणि डेबियन Linux वर sudo वापरकर्ता तयार करा\nइंग्रजी वर्षातला चौथा महिना 10, 2018\nकसे Linux कोणत्याही टिप्पण्या नाहीत चूक Jaishi\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nओढ डिझायनर ओढ फोटो हा Android Android Lollipop Android स्टुडिओ ही Android अद्यतन ASCII पाउंड Chome डेबियन डिजिटल नाणे डिजिटल चलन डिस्क पुसते फ्लॅश Google तो 2 , HTC HTC एक M7 HYIP IOS जावा जावास्क्रिप्ट LeEco X800 LeTV X800 Linux मायक्रोसॉफ्ट उभयलिंगी प्रमाणन OnePlus एक कामगिरी माहिती आणि साधने PowerShell विंडोज गति 8.1 चिकट नोट्स VirtualBox Virtualisation वर्च्युअल मशीन व्हाउचर कोड वेब डिझाईन विंडो विंडो 7 विंडो 8 विंडो 8.1 विंडो 10 विंडोज अनुभव निर्देशांक विंडो कीबोर्ड विंडोज सेवा वर्डप्रेस वर्डप्रेस संपादक वर्डप्रेस प्लगइन\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nसामील व्हा 23 इतर सदस्यांना\nकॉपीराइट © 2014 दर्शवा शीर्ष. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3286", "date_download": "2018-10-15T21:08:18Z", "digest": "sha1:KM3MDPKTPKSEFB23L6RZTOXY2I4C4CEH", "length": 80117, "nlines": 279, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nभारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. मुळात भारताला स्वातंत्र्य मिळाले तेच भारताचे तुकडे होऊन. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य न देता, भारतातील संस्थानांना स्वातंत्र्य दिले. भारताचे दोन भाग पाडले. भारत आणि पाकिस्थान असे दोन राष्ट्र निर्माण झाले. भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश मानला जातो. सरदार वल्लभभाई पटेलांनी साम, दाम, दंड यांचा यथायोग्य वापर करुन भारत एकसंध राष्र्ट केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली लिहिली गेलेली घटना म्हणजे भारतातील लोकशाहीचा कळसंच.\nज्या काळी जगातिल प्रगत म्हणवल्या जाणार्‍या देशांत केवळ मुठभर लोकांच्या मताला मान होता, तेव्हा देशातील प्रत्येक सुजाण व्यक्तीस, मग तो गरीब वा श्रीमंत असो, स्त्री वा पुरुष असो, किंवा कुठल्याही जातीतील, कुठल्याही धर्मातील असो, त्याला एक मत असण्याचा जो ऐतिहासीक आणि धाडसी अधिकार दिला त्याला तोड नाही. मुळीच नाही.\nभारताने स्वातंत्र्यानंतर जगातील अनेक राजकिय पंडितांना तोंडघशी पाडले. त्यावेळी जगातील बहुतांश देशांत लोकशाही खर्‍या अर्थाने मुळ धरु शकली नव्हती. मग ती रशिया असो, चिन, दक्षिण अमेरिका असो किंवा भारतासोबत जन्माला आलेला धर्माभिमानी पकिस्थान असो. लोकशाही खर्‍या अर्थाने तग धरु शकली नाही. कारण लोकशाहीसाठी सहिष्णूता असणे गरजेचे आहे. मुळात भारत हा हिंदूंची बहुसंख्या असलेला देश. मग हिंदूंईतकी सहिष्णूता आणखी कुणात असणार म्हणुनच भारत हा जगातील सर्वात महान लोकशाही प्रधान देश आहे. पण इतके सगळे असताना एक प्रश्न सातत्याने मनात येत राहतो, तो म्हणजे, ’भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले म्हणुनच भारत हा जगातील सर्वात महान लोकशाही प्रधान देश आहे. पण इतके सगळे असताना एक प्रश्न सातत्याने मनात येत राहतो, तो म्हणजे, ’भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले’ खरंच काय दिलं’ खरंच काय दिलं लोकशाहीमुळे भारतीय जनतेची कोणती प्रगती झाली लोकशाहीमुळे भारतीय जनतेची कोणती प्रगती झाली भारतीय जनतेच्या वाटेला चार सुखाचे दिवस आले, की त्यांच्या हालअपेष्टात भरंच पडली भारतीय जनतेच्या वाटेला चार सुखाचे दिवस आले, की त्यांच्या हालअपेष्टात भरंच पडली भारत खरोखर एकसंध झाला का भारत खरोखर एकसंध झाला का अनेकांनी नानाप्रकारे लेखांतून लोकशाहीची वाह वाह केली. काहींनी टीकाही केली. पण प्रत्यक्षात लोकशाहीने भारतीय जनतेला काय दिले\nया प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी भारताची सध्याची परिस्थिती काय आहे, भारताचा ६३ वर्षांचा प्रवास कसा झाला, भारताचा ६३ वर्षांचा प्रवास कसा झाला\nअ. प्रतिनिधिक लोकशाही की भोगशाही :\nलोकांनी प्रत्यक्षपणे सरकार चालवण्याऐवजी त्यांनी प्रतिनिधि निवडून द्यावे यालाच प्रतिनिधिक लोकशाही असे म्हणतात. म्हणजेच भारतात प्रतिनिधिक लोकशाही आहे. जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधि हा जनतेचा आरसा असतो. ’लोकांनी, लोकांसाठी, लोकांकाडून चालविले जात असलेले सरकार’ असे लोकशाहीचे वर्णन अमेरिकेचे सोळावे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केले. पण भारताची सध्याची लोकाशाही व्यवस्था पारखल्यास भारतासाठी तो हास्यास्पद विषय ठरेल. आपण निवडून दिलेला प्रतिनिधि हा चारित्र्यवान, ध्येयवादी, जनतेची बाजू मांडणारा असेलंच असे नाही. भारतात ते सहजासहज होतही नाही. आपले लोकप्रतिनिधि आपल्याच मतांवर निवडून येतात आणि आपलाच छळ करतात. निवडून आलेले प्रतिनिधि संसदेत काय घोळ घालतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. अगदि बिहारच्या संसदेपासून ते महाराष्ट्रही याला अपवाद नाही. गेल्या काही वर्ष्यांपासून तर ग्रामपंचायतिपासून महापालिकांपर्यंत आणि विधिमंडळांपासून संसदेपर्यंत लोकशाहीला उतरती कळा लागली आहे. संसदेत होणारी मारामारी-शिवीगाळ, बेशिस्तपणा हा लोकशाहीचा पराभवच आहे. आमदार आणि खासदारांचे विधिमंडळ आणि संसदेतले वर्तन पाहीले तर अशा माणसांना आपण कसे निवडून दिले असा प्रश्न आपल्याला पडतो. पण या प्रतिनिधिंना यत्किंचितही विचार पडत नाही की आपल्या वागणुकीमुळे आपल्या मतदारांना, ज्यांनी आपल्याला निवडून दिले, ज्यांचे आपण प्रतिनिधि आहोत त्यांना काय वाटेल आता तर उलटपक्षी उमेदवारच निवडून येण्यासाठी लोकांना पैसे देतात. मग जर जनताच लायक नसेल तर त्यांनी निवडून दिलेला प्रतिनिधि नालायकच असणार.\nअ. १. भारतिय लोकशाहीला ग्रहण :\nस्वातंत्र्यपूर्व काळात सत्तास्पर्धा नव्हती. स्वातंत्र्य मिळवणे हेच एक ध्येय होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेचे दरवाजे उघडले गेले आणि मग खुर्ची मिळवण्यासाठी आणि मिळवलेली खुर्ची टिकवण्यासाठी राज्यकर्त्यांना भल्या मार्गांचाही विसर पडत गेला. आता तर गुंडही शासन चालवतात. पंधराव्या लोकसभेत विजयी झालेला प्रत्येक चौथा खासदार गुन्हेगार पार्श्वभुमीचा आहे. १५० खासदारांविरोधात गुन्हा दाखल आहे. २००४ मध्ये ही संख्या १२८ होती. यातील ७३ जण गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात अडकलेले आहेत. अशी माहीती निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रिकेनुसार मिळाली. लोकसभेत ५४३ खासदारांपैकी ३०० खासदारांची संपत्ती एक कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.\nआपला भारत देश भ्रष्टाचाराच्या बाबतीतही सर्वश्रेष्ट आहे असे दिसते. येथिल भ्रष्ट राजकारण्यांपासून अंडरवर्ल्डपर्यंतचे अनेक लोक आपला काळा पैसा स्विस बँकेत ठेवतात. स्विस बँकेत गुप्तपणे पैसे ठेवणार्‍यांमध्ये भारतातील लोकांचा पहीला नंबर लागतो. दोन नंबरवर रशिया आहे. पण एक आणि दोन नंबरमधील दरी फार मोठी आहे. पहील्या पाच क्रमांकात अमेरिकेचा नंबर नाही. इतकेच काय तर जगातिल सर्व देशांचे पैसे एकत्र केले तर भारताचे स्विस बँकेतील पैसे जास्त आहेत. भारतातील लोकांचे १५०० बिलियन डॉलर म्हणजे ७५ लाख कोटी रुपये स्विस बँकेत असल्याचे बोलले जाते. म्हणजे भारताच्या परदेशी कर्जाच्या १३ पट एवढी ही रक्कम आहे. तसेच जवळजवळ ४५ कोटी लोकांना प्रत्येकी एक लाख रुपये मिळतील एवढा हा आकडा आहे. जर ही रक्कम भारतात परत आणली तर त्यावर मिळण्यार्‍या व्याजाचे उत्पन्न केंद्रसरकारच्या अर्थसंकल्पापेक्षाही मोठे असेल. त्यामुळे सरकारला अगदी कोणत्याही प्रकारचा कर लावावा लागणार नाही. हा पैसा जर भारतात आणला तर भारतातील गरीब शेतकरी काय पण मध्यमवर्गाचेही समस्त अधिक प्रश्न सुसह्य होतील. पण हा पैसा भारतात कधिच येणार नाही. कारण हा पैसा भ्रष्ट राज्यकर्त्यांचा आहे. अनेक घोटाळ्यांपासून हा पैसा स्विस बँकेत ठेवण्यात आला आहे. शेतकर्‍यांची आत्महत्या चालूच राहणार. गरिबांची गळचेपी होतच राहणार. कारण भारतीय लोकशाहीला पैसा, सत्ता आणि दंडुकेशाहीचे ग्रहण लागले आहे.\nअ. २. लोकप्रतिनिधिंचा वेतन गोंधळ :\nजनतेने निवडून दिलेला प्रतिनिधि स्वतासाठी वेतन वाढवून मागतो. पण ज्या जनतेने त्याला निवडून दिले त्यांच्या हक्कांसाठी काहीही करताना दिसत नाही. हे राज्यकर्ते इतके माजलेत की त्यांना जनतेचा विचार काय पण स्वप्नही पडत नाही. आज खासदारांचे वेतन १६ हजार रुपये महीना इतके आहे. खासदारांच्या वाढत गेलेल्या वेतनेची असंघटीत कामदारांच्या वेतनेशी तुलना केली आहे, ती अशी. वर्ष २००० - २००४, खासदारांचे वेतन- ४ हजार रुपये आणि असंघटीत कामगारांचे वेतन - १ हजार ३५० रुपये. वर्ष २००५, खासदारांचे वेतन - १२ हजार रुपये आणि असंघटीत कामगारांचे वेतन - १ हजार ९८० रुपये. वर्ष २०१०, खासदारांचे वेतन - १६ हजार रुपये आणि असंघटीत कामगारांचे वेतन - ३ हजार ७५० रुपये आहे. हे पाहिल्यावर खासदारांचा मुजोरपणा दिसून येतो. पण खासदारांचे इतक्यावर भागले नाही. आता हे वेतन ८० हजार रुपये करण्यात यावी अशी शिफारस आहे. हे तर काहीच नाही, पण ह्यांना मिळण्यार्‍या सोयी पाहुया. ह्या खासदारांना मासिक वेतनाशिवाय दहा हजार रुपये मतदारसंघ भत्ता देण्याची व्यवस्था केली आहे. त्याशिवाय दर महिन्याला चौदा हजार रुपये खर्च करण्यासाठी मिळतात. इतकेच नव्हे तर स्टेशनरीसाथीही अतिरिक्त पैसे दिले जातात. संसद अधिवेशन अथवा समित्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विमान, रेल्वे आणि मोटारीचा वापर करण्यास परवानगी असते.\nनिवडून आलेल्या नवीन खासदारांना विमानाने येण्यास परवानगी असते. त्याचा खर्च नंतर देण्याची सोय केली आहे. खासदार, त्यांचे सचीव, पती वा पत्नी यांना एअरकंडिशनर दर्जाचा फर्स्ट क्लास पास आणि बत्तिस वेळा विमानाने प्रवास दिला जातो. दुरसंचार खात्याकडून एक दूरध्वनी मोफत दिला जातो आणि त्यावर पन्नास हजार कॉल्स मोफ़त असतात. तसेच एमटीएनएलचा मोबाईल देण्यात येतो. दीड लाख ट्रंककॉल, दिल्लीपासून एक हजार किमी दूर असणार्‍या खासदारांना वीस हजार अतिरिक्त कॉल्स मोफ़त असतात.\nखासदारांना वाहन खरेदीसाठी एक लाख रुपये आगावू रक्कम दिली जाते. दीडशे रुपयात आरोग्य सेवा दिली जाते. राजधानीत मोफ़त बंगला, पनास हजार युनिट वीज मोफ़त, फ़र्निचरसाठी २४ हजार रुपये आणि तीन हजार रुपये पेन्शन मिळते. खासदारांना अधिकृत कामासाठी इंडियन एअरलाइंन्सऐवजी खासगी विमान कंपन्यांतून प्रवास करण्याची मूभा. ह्या सगळ्या सुविधा आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधिंना मिळतात. पण हे सगळं येतं कुठून तर जनतेच्याच खिश्यातून. सामान्य माणूस सोळा-सोळा तास काम करतो. तेव्हा कुठे त्याला पैसे मिळतात. त्याच पैशातून तो कर (इनकम टॅक्स) भरतो. हे सगळे जनतेच्या कष्टाचे पैसे या खादाड लोकप्रतिनिधिंच्या घशात जातात. आपल्या लोकशाहीची अवस्था काय झाली आहे, हे यावरुन लक्षात येते. आजची लोकशाही ही लोकशाही राहीली नसून ती भोगशाही झाली आहे. ’लोकांनी, लोकांसाठी, लोकांकाडून चालविले जात असलेले सरकार’ म्हणजे लोकशाही, ह्या सगळ्या थापा आहेत. दुसरे काही नाही. म्हणजे पुर्वीची अदिलशाही, निजामशाही आणि आत्ताची लोकशाही ह्यात फारसा फरक नाही. ’राज्यकर्त्यांनी, राज्यकर्त्यांसाठी, लोकांचा छळ करुन चालविले जात असलेले सरकार’ म्हणजेच लोकशाही, ही व्याख्या सध्याची भारताची व्यवस्था पारखल्यास करावयास हवी.\nब. भारताची अधोगती :\nएकीकडे आमचे राज्यकर्ते अभिमानाने सांगत असतात की जगात सगळीकडे मंदीची लाट असली तरीही भारताचा विकासाचा दर नऊ ते दहा प्रतिशत आहे. परंतु प्रत्यक्षात ही फसवणूक आहे. आपले राज्यकर्ते आपल्याला नेहमीच फसवत आले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या ’मानव विकास अहवाला’ने हा गौप्यस्फोट केला आहे की मानव यादीतील १८२ राष्ट्रांमध्ये भारताचा क्रमांक १३४ वा आहे. २००७ मध्ये तो १७७ राष्ट्रांमध्ये १२६ वा होता. पंतप्रधानांनी नेमलेल्या अर्जुनसेन गुप्ता समितीच्या अहवालाप्रमाणे देशाच्या ७७ प्रतिशत लोकांची दिवसाची मिळकत २० रुपयांपेक्षाही अल्प आहे. पण असे असले तरी भारताची गणना जगातिल वीस समृध्द राष्ट्रांमध्ये होते, ते कसे\nभारतातील बालमृत्यूंची संख्या पाहिली की खरेच आपण या भारतात राह्तो का असा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्याला आपल्या भारतात काय घडतं, हेच माहीत नसतं. जगात मृत्यूमुखी पडणार्‍या ५ मुलांपैकी एक भारतीय आहे. भारतातील वीस लक्ष मुले पाचव्या वाढदिसापर्यंत जगाचा निरोप घेतात. भारतात दर १५ सेकंदाला बाळंतरोगाने एक मुल मरण पावते. प्रतिवर्षी चार लक्ष मुले मृत्यूमुखी पडत आहेत. जगातील तीन कुपोषित मुलांपैकी एक भारतीय आहे. भारतातील ४६ प्रतिशत मुलांचे वजन सामान्यपेक्षाही न्यून आहे. बालकांची म्हणजे उद्याच्या भारताच्या भविष्याची ही अवस्था किती दयनीय आहे. ब्राझिलने ६ वर्षात ७३ प्रतिशत कुपोषण न्यून केले आणि बालमृत्यूचा दर ४५ प्रतिशतने घटवला आहे. चीन, घाना, मलावी आदी. देशांनीही चांगली प्रगती केली आहे. पण भारताची अधोगतीच झाली आहे. आपले अब्दुल कलाम राष्ट्रपति असताना अधिकृतपणे म्हणाले होते की ’भारत २०२० सालापर्यंत महासत्ता होईल.’ हे त्यांनी कशाच्या जोरावर सांगितलं, ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. मुळात महासत्ता म्हणजे नेमकं काय, हे तरी ठाऊक आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्याला आपल्या भारतात काय घडतं, हेच माहीत नसतं. जगात मृत्यूमुखी पडणार्‍या ५ मुलांपैकी एक भारतीय आहे. भारतातील वीस लक्ष मुले पाचव्या वाढदिसापर्यंत जगाचा निरोप घेतात. भारतात दर १५ सेकंदाला बाळंतरोगाने एक मुल मरण पावते. प्रतिवर्षी चार लक्ष मुले मृत्यूमुखी पडत आहेत. जगातील तीन कुपोषित मुलांपैकी एक भारतीय आहे. भारतातील ४६ प्रतिशत मुलांचे वजन सामान्यपेक्षाही न्यून आहे. बालकांची म्हणजे उद्याच्या भारताच्या भविष्याची ही अवस्था किती दयनीय आहे. ब्राझिलने ६ वर्षात ७३ प्रतिशत कुपोषण न्यून केले आणि बालमृत्यूचा दर ४५ प्रतिशतने घटवला आहे. चीन, घाना, मलावी आदी. देशांनीही चांगली प्रगती केली आहे. पण भारताची अधोगतीच झाली आहे. आपले अब्दुल कलाम राष्ट्रपति असताना अधिकृतपणे म्हणाले होते की ’भारत २०२० सालापर्यंत महासत्ता होईल.’ हे त्यांनी कशाच्या जोरावर सांगितलं, ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. मुळात महासत्ता म्हणजे नेमकं काय, हे तरी ठाऊक आहे का असो. पण हेच कलाम साहेब राष्ट्रपतिपदावरुन खाली उतरले तेव्हा ते म्हणाले, ’भारत महासत्ता होईल असं वाटत नाही’ तेही अधिकृतपणे. आपण भारतीय जनता खरेच खुप सहिष्णू आहोत. आपले राज्यकर्ते इंडिया शायनिंग, मुंबईची शांघाई, भारत महासत्ता अशा काही थापा मारत असतात आणि आपण त्याला भुलतो. एका समृद्ध लोकशाही प्रधान देशाच्या राज्यकर्त्यांनी असल्या फालतू थापा माराव्या का असो. पण हेच कलाम साहेब राष्ट्रपतिपदावरुन खाली उतरले तेव्हा ते म्हणाले, ’भारत महासत्ता होईल असं वाटत नाही’ तेही अधिकृतपणे. आपण भारतीय जनता खरेच खुप सहिष्णू आहोत. आपले राज्यकर्ते इंडिया शायनिंग, मुंबईची शांघाई, भारत महासत्ता अशा काही थापा मारत असतात आणि आपण त्याला भुलतो. एका समृद्ध लोकशाही प्रधान देशाच्या राज्यकर्त्यांनी असल्या फालतू थापा माराव्या का हा लोकाशाहीचा पराभवच आहे.\nब. १. इंग्रजीचे वर्चस्व :\nस्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यापुर्वी सांगितले होते की ’ इंग्रजांना आधी मनातून काढा, मग भावनेतून काढा आणि नंतर भारतातून काढा’, पण झाले अगदी उलट. आपण इंग्रजांना भारतातून काढले, पण मनातून आणि भावनेतून काढू शकलो नाही. त्या काळी अनेक पंडितांनी सावरकरांवर टीका केली. परंतु आज त्याची जाणीव वाटते. आज इंग्रजीचे वर्चस्व इतके आहे की जर कुणाला इंग्रजी येत नसेल तर तो सुशिक्षितच नाही, असे समजले जाते. गंमत म्हणजे एके काळी इंग्रजीचीही अशीच अवस्था होती. इंग्लंडमध्ये फ़्रान्स भाषेचं वर्चस्व होतं. तिथले शिक्षक इंग्रजी भाषेची अवहेलना करीत असत. पण सुदैवाने आणि इंग्रजांच्या भाषाप्रेमामुळे ते दास्यवृत्तीतून बाहेर पडले आणि आपल्यावर राज्य केले. राज्य करण्यासाठी भाषा, संस्कृती, धर्म जपावे लागतात, पाळावे लागतात. पण आपले मुर्ख दास्यवृत्तीचे लोक \"इंग्रजी\" ही जगाची भाषा आहे, असे म्हणत सुटलेत. आजही भारत देश इंग्रजांचा मानसिक गुलाम आहे.\nमहाराष्ट्रात चाललेली मराठीची गळचेपी ही अत्यंत घृणास्पद घटना आहे. लोकशाहीला लाजिरवाणी घटना आहे. आज भारताचीच भाषा होऊ शकत नाही त्या भाषेला आपण राष्ट्रभाषा म्हणतो. डॉ. गिलक्रिस्ट यांच्या विर्यापासून आणि ऊर्दुच्या गर्भातून जन्माला आलेली \"हिंदी\" ही भारताचीच परिपूर्ण भाषा नाही. शिवकालापर्यंत हिंदी भाषेचा उल्लेखही नव्हता, मग अचानक ही भाषा आली कशी, ह्याचा कधी विचार केला आहे का, ह्याचा कधी विचार केला आहे का ही फसवणूक आहे, असो.\nआज प्रत्येक दुकानांवर इंग्रजीतून पाटया आहेत. भारताच्या सर्व क्षेत्रात इंग्रजी ही मानाची भाषा झाली आहे. इंग्रजीचे स्थान भारतामध्ये प्रथम श्रेणीचे झाले आहे, हे दुर्दैवच. इंग्रजीतून शिक्षण घेणे हे महत्वाचे झाले आहे. तसे न केल्यास तरुणांना नोकरीची संधी कमीच असते. कारण विविध क्षेत्रांतील ऑफिसमध्ये इंटरव्यू इंग्रजीतून घेतले जातात. ही भारताची प्रगती नव्हे अधोगतीच आहे. आपण जेव्हा भारत, हिंदूराष्ट्र यांसारखे शब्द सोडून इंडिया हा शब्द स्विकारला, तेव्हाच आपण पराभूत झालो. स्वतंत्र नाही बंदिस्त झालो.\nशॉपिंग मॉल, कॉल सेंटर, मल्टीप्लेक्स यांमुळे भारतीय संकल्पनेत बदल झाला. नक्कीच झाला. पण शॉपिंग मॉल म्हणजे प्रगती नव्हे, कॉल सेंटर म्हणजे प्रगती नव्हे, मल्टीप्लेक्स म्हणजे प्रगती नव्हे. इंग्रजीचं हे भूत भारतातून जेव्हा निघून जाईल तेव्हा भारत खर्‍या अर्थाने प्रगत झाला असेल.\nब. २. नक्षलवाद आणि आतंकवाद :\nआज भारतीय लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका आहे तो नक्षलवाद आणि आतंकवादाचा. आज देशातील १८२ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद फोफावला आहे. २० राज्यांच्या २२० जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या जुलूमाने कहर माजवला आहे. देशाचा चाळीस टक्के भूभाग नक्षलवाद्यांच्या नियंत्रणेखाली आहे. नेपाळच्या सीमेपासून ते दक्षिणेत कर्नाटकापर्यंत म्हणजे ९२ सहस्त्र वर्ग किमी भूभाग नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली आहे.\nगेल्या काही महीन्यात काश्मीर खोर्‍यात स्थानिक मुसलमानांच्या आतंकवादी गटांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी २०१० च्या शेवटी शाळा शिकणार्‍या आठ मुलांना भारतीय सीमारेषा ओलांडून पाकिस्थानात प्रवेश करताना अटक करण्यात आली. ते सर्व तेथील आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणार्‍या कार्यशाळेत सहभागी होण्यास जाणार होते. भारतात स्वकीय नक्षलवादी आणि आतंकवादी आहेतच. याला भर म्हणून कसाब आणि अफजल गुरुसारखे भारतीय शासनाचे (राज्यकर्त्यांचे) जावई भारतभेटीला येतच असतात आणि बांगलादेशी घुसखोरी आहेच.\nसन २००१ च्या जनगणनेनुसार हिंदू लोकसंख्या १४.९५ टक्के वाढली, तर मुसलमानांची हीच वाढ २९.३० टक्के, म्हणजेच हिंदूंच्या जवळपास दुप्पट आहे. पण ही मुसलमान लोकसंख्या स्थानिक मुसलमानांची नसून बांगलादेशी घुसखोर्‍यांची आहे. ही घटना आसामची आहे. हे भारतासाठी आणि भारतीय लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. आपले भारतीय शासन नक्षलवाद, आतंकवाद आणि घुसखोरी रोखण्यास असमर्थ ठरले. आहे. हे दुःखद सत्य आहे. पाकिस्थान सतत भारतावर हल्ले करीत राहतो. पण आपल्याला प्रत्यक्ष कृतीपेक्षा चर्चाच प्यारी आहे. असो, हे तर आपल्या सवईचे झाले आहे. भारत आतंकवादमुक्त होईल, हे कलियुगात तरी शक्य वाटत नाही. मुळात भारताचं नेतृत्वच एका विदेशी स्त्रीच्या हाती आहे. अशा देशाला देवही वाचवू शकणार नाही. ही देशाची अधोगती आहे. लोकशाहीचा पराभव आहे.\nक. लोकशाहीचा भारतीय प्रयोग :\nभारतीय लोकशाहीचा प्रयोग चुकलेला आहे. आज भारत फुटिरतावादाच्या विळख्यात अडकलेला आहे. एका राज्याचं दुसर्‍या राज्याशी असलेलं वैर, आपआपसात भांडणं, आज भारत दुस‍र्‍या फाळणीच्या उंबरठयावर उभा आहे. म्हणजेच भारत हा एकसंध राष्ट्र होऊ शकला नाही. परंतु भारतीय जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास अद्याप कमी झालेला नाही. जरी काही सुशिक्षित आणि कृतघ्न लोकांना सरकार वगैरेची गरज वाटत नसली तरी गरीब पिचलेल्या जनतेसाठी येणारे मतदान आणि त्यातील आपले मत महत्वाचे आहे.\nभारतीय लोकशाहीपुढे बरीच आव्हाने उभी आहेत. असे नाही की लोकशाहीमुळे भारतीय जनतेला नुसतेच वाईट दिवस आले, चांगलेही आलेत. परंतु चांगले आणि वाईट यांची गोळाबेरीज केली तर वाईटाचं प्रभुत्व आहे. श्रिमंत आणि गरीब यात दरी वाढत आहे. वाढत चाललेला भ्रष्टाचार, अगदी दररोज सकाळी आपल्याकडे भेसळयुक्त दूध घेऊन येणार्‍या दुधवाल्यापासून ते आयपीएल, राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत. ललीत मोदी सोडा पण कलमाडी, शरद पवारांसारखे दिग्गज नेते सुद्धा भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत. शिवाजी महाराजांनी जनतेला (रयतेला) आपली पत्नी मानले होते. त्यांनी जनतेचा सांभाळ केला. जनता सुखी राहावी म्हणून स्वताचं आयुष्य पणाला लावले. शिवशाही लोकशाहीपेक्षा कधीही श्रेष्ट. शिवाजी राजे हे \"श्रिमंत योगी\" होते. पण आत्ताचे राज्यकर्ते हे \"श्रिमंत भोगी\" झाले आहेत. एखादा षंढ नवरा आपल्या स्त्रीकडे पाठ करुन झोपतो. आजची सरकारही षंढ झाली आहे. सरकार जनतेकडे पाठ करुन आहे. तोंड द्यायची हिम्मत नाही.\nभारतीय लोकशाहीला घराणेशाहीची कीड लागली आहे. इंदिरा गांधिंना खुश करण्यासाठी संजय गांधी यांचे लाड पुरवणारे काँग्रेसजन आपण पाहिलेच आहे. संजय गांधींच्या मृत्यू नंतर राजीव गांधी युवराज झाले. पुढे ते भारताचे पंतप्रधान झाले, ही भारताच्या ईतिहासातील दुःखास्पद घटना आहे. राजकारणाची बाराखडीही माहीत नसलेले राजीव गांधी, हे केवळ इंदिरा गांधींची औलाद आहे म्हणून पंतप्रधान झाले. पुढे राजीव यांनी काय दिवे लावले हे सर्वांना माहीतच आहे. आता सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. ज्यांना भारताचे नागरीकत्वही मंजूर नव्हते, त्या आज भारताच्या सर्वात मोठया लोकशाही पक्षाच्या अध्यक्षा आहेत. काँग्रेसमधील घराणेशाहीची सुरुवात आपले लाडके राष्ट्रपिता महात्मा गांधींनी केली. या महात्याने काँग्रेसची डोर मोतीलाल नेहरुंच्या हातात देऊन काँग्रेसची आणि भारताची नायनाट केली. घराणेशाहीची ही कीड कदाचित कधीही जाणार नाही.\nएखादी व्यवस्था चांगली की वाईट हे व्यवस्थेमध्ये अंतर्भूत गोष्टींवर जितके अवलंबून असते त्याहीपेक्षा जास्त ती व्यवस्था राबविणारे ती कशी राबवितात यावर अवलंबून असते. अब्राहम लिंकन म्हणायचे ’मला गुलाम व्हायला आवडत नाही म्हणून मी मालक होणे नाकारतो.’ प्रत्येकाने हे ध्यानात ठेवले पाहीजे. राज्यकर्ते जितके जबाबदार आहेत तितकीच जनताही जबाबदार आहेच. व्यवस्थेतील त्रुटी राबविणार्‍यांमुळे जर कमी होत असतील तर ती व्यवस्था चांगली आहे. पण जर राबविणार्‍यांमुळे त्रुटी वाढतच असतील तर ती व्यवस्था वाईट आहे, असे समजावे. मानवी चुका म्हणून व्यवस्थेची पाठराखाण करणे म्हणजे तिच्या त्रुटींवर पांघरुण घालण्यासारखेच आहे. व्यवस्थेपेक्षा माणूस मोठा मानला गेला पाहीजे. कारण माणसासाठी व्यवस्था आहे, व्यवस्थेसाठी माणूस नव्हे.\n’लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालविले जात असलेले सरकार’ अशी व्याख्या लिंकन यांनी केली तेव्हा ते अमेरिकेचे राष्ट्रपति झाले होते. ज्या लोकशाहीमुळे ते निवडून आले, सत्ताधीश झाले, त्या लोकशाहीचे त्यांनी गोडवे गायले त्यात नवल काय जगामध्ये ही व्याख्या जशी आहे तशीच शिकवली जाते. परंतु त्याच्या तुटीकडे कुणी पाहातच नाही. लोकशाही मुल्य म्हणजे मानवी मुल्य आहे, असे समजले जाते. म्हणून लोकशाहीच्या विरोधात कुणी बोललं तर तो राष्ट्रद्रोह मानला जातो. पण लोकशाही म्हणजे नेमके काय जगामध्ये ही व्याख्या जशी आहे तशीच शिकवली जाते. परंतु त्याच्या तुटीकडे कुणी पाहातच नाही. लोकशाही मुल्य म्हणजे मानवी मुल्य आहे, असे समजले जाते. म्हणून लोकशाहीच्या विरोधात कुणी बोललं तर तो राष्ट्रद्रोह मानला जातो. पण लोकशाही म्हणजे नेमके काय हे कुणालाही माहीत नाही. ते पुन्हा एकदा तपासून पहावयास हवे. म्हणे लोकशाहीने व्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. व्यक्तीस्वातंत्र्य लोकशाहीने दिले नसून, ते निसर्गाने दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने सगळ्यात जास्त लोकशाहीचा टेंभा मिरवला आहे. पण त्या व्यवस्थेचा लाभ सर्वांना न होता ठरावीक लोकांना व्हावा, याचा छुपा अजेंडा आहे. इथे एक पांचट शेर आठवतो ’बाहेर से देखा तो आस्मान की परी, परदा उठा के देखा तो गजकरन से भरी’. शेर अतिशय वाईट होता. पण वस्तुस्थिती तीच आहे. लोकशाही यंत्रणा ही बाहेरुन आभाळाची परी दिसते. पण एकदा का पडदा सरकवून पाहिले की गजकरनच गजकरन आहे.\nलोकशाहीने सर्वांना समान अधिकार दिला म्हणजे नेमके काय दिले अधिकार जन्माने मिळतात, त्याला लोकशाहीने मान्यता दिलेली नाही. ’सर्व मानव कारद्यासमोर समान आहेत’ हे नितांत असत्य आहे. ही थाप आहे. कायदाच हे वास्तव अचूक दाखवतो. कायद्यात ज्या काही विशेष सवलती असतात, त्याच कायद्याचा माणसा-माणसामधला भेद सिद्ध करतात. हिंदू आणि मुसलमानांसाठी वेगळा कायदा, स्त्री-पुरुषांसाठी वेगळा आणि आरक्षण आहेच.\nप्रधान मंत्री, मुख्यमंत्री, मंत्रीमंडळ, विधानसभेचे सभासद, न्यायाधिश, नगर परिषददिकांचे अध्यक्ष अशांना कायद्यात पुर्ण सवलती असतात. बंदिगृहामध्ये गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगणार्‍या या आमदार, खासदार आणि अति महत्वाच्या व्यक्तींना बंदिगृहात सवलती दिल्या जातात. त्यांना कारावासातून निवडणूक लढविता येते. उत्तर प्रदेशातील शहाबुद्धीन हा दोन वेळा तुरुंगात राहून खासदार झाला. आणि इतरही बर्‍याच सुविधा पुरविल्या जातात. तर ह्या वरुन हेच सिद्ध होते की कायदा सर्वांसाठी वेगळा आहे. हा लोकशाहीचा पराभवच आहे ना. लोकशाही ही सध्या माहीत असलेल्या इतर राज्यपद्धतिंपेक्षा चांगली असेलही, पण ति परिपुर्ण नाही. जर तिलाच परिपुर्ण मानले तर आपण पुढेच जाऊ शकत नाही. लोकशाहीने भारतीय जनतेच्या वाटेला अधोगती आणली आहे, हे सत्य आहे. लोकशाहीने भारतीय जनतेला काहीच दिले नाही, असे नाही. पण जे दिले ते खुपच कमी आहे. ह्याचा सर्वांनीच विचार करायला हवा. लोकशाहीपेक्षाही कुठलीतरी चांगली व्यवस्था काळाच्या पडद्याआड नक्कीच आहे. तिचा शोध घेतला पाहीजे.\nकुसूमाग्रजांनी भारताला स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाल्यावर एक कविता लिहिली होती, ती आठवते. आज भारतमातेचं वय ६३ वर्षे इतके झाले आहे. पण आजही आपली भारतमाता तिच्या लेकरांना हेच सांगत आहे.\nअभिवादन मज करु नका.\nमीच विनवीते हात जोडूनी,\nवाट वाकडी धरु नका.\"\nजय हिंद जय महाराष्ट्र\nफारच मजेशीर लेख आहे. फ्रान्स ही भाषा काय, लोकप्रतिनिधी आरसा काय, विर्यापासून जन्मणार्‍या भाषा काय तुफान करमणूक :)\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nजयेश मेस्त्री [30 Apr 2011 रोजी 07:08 वा.]\nअहो राव, तुम्हाचा प्रोब्लम काय आहे एकही मुद्दा पटत नाही. तुम्हाला जे पटंत तेच खरं आहे का\nतुम्ही यशवंत पाठकांना ऎकलंत\nमी परिपूर्ण आहे , असं मी म्हणत नाही. पण एक सांगा तुम्ही सेक्यूलर आहात काय\nसलील कुलकर्णि फ़ार छान लिहीतात. त्यांच्या लेखाची लिन्क देत आहे, तो वाचावा. अर्थात तुम्हाला आवडणार नाही. पण वाचायला काय हरकत आहे. मला एवढं सहन केलत, थोड अजून...\nमी परिपूर्ण आहे , असं मी म्हणत नाही. पण एक सांगा तुम्ही सेक्यूलर आहात काय\nयाचा अर्थ मला कोणी सांगेल का\nजो परिपूर्ण असतो/नसतो त्याचे लेख वाचून प्रतिसाद देणारा सेक्युलर असणे/नसणे गरजेचे आहे का\nलोकशाही आणि सेक्युलरिझम यांचा संबंध आहे काय\nतुमच्या परीपूर्ण असण्या/नसण्याचा आणि सलील कुलकर्णीचा संबंध काय\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nजयेश मेस्त्री [30 Apr 2011 रोजी 07:31 वा.]\nइतकी करमणूक सोडून कुठे जाऊ\nसलील कुलकर्णीला संगीत देणे सोडून लेख लिहिण्याची आणि इतक्या लहान वयात आत्मचरीत्र लिहिण्याची पाळी का यावी हे समजते का ते बघत होते.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nइतकी करमणूक सोडून कुठे जाऊ\nजयेश मेस्त्री [30 Apr 2011 रोजी 08:05 वा.]\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का हे वाक्य छान आहे.. असो.. (सलील कुलकर्णीला संगीत देणे सोडून लेख लिहिण्याची आणि इतक्या लहान वयात आत्मचरीत्र लिहिण्याची पाळी का यावी हे समजते का ते बघत होते.) पण सलिल कुलकरणि म्हणजे संगिकार नव्हे. हे सलिल कुलकणि पुण्याला राहतात. लेखक आहेक आणि \"मराठी एकजूट\" चे सर्वेसर्वा आहेत.. कधीतरी अशा लोकांना भेटत जा, वाचत जा. नुसत्या टिका करून काय होतय. प्रत्यक्ष करणे महत्वाचे..\n(तुमच्या परीपूर्ण असण्या/नसण्याचा आणि सलील कुलकर्णीचा संबंध काय\nकुलकर्णींचा फ़ार छान लेख आहे \"इंग्रजी भाषेचा विजय\" तो वाचा म्हणजे कळेल फ्रान्स ही भाषा काय\nमराठी एकजूट काय आहे\nबाकी आधी समजुन होतो फ्रेंच ही भाषा ऐवजी तुम्ही चुकून फ्रान्स ही भाषा लिहिले आहे. मात्र तुम्ही म्हणताय तर या सलील कुलकर्णीचा लेख वाचलाच पाहिजे फ्रान्स हा देश नसून भाषा कशी आहे हे कळेल तरी\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nरोग कळला पण उपाय काय\nश्री. जयेश मिस्त्री यांच्या मताप्रमाणे भारताला काय रोग झाला आहे ते कळले पण त्यावर उपाय किंवा उपचार त्यांनी सुचवलेला नाही. त्या उपाया शिवाय हा लेख अपूर्ण वाटतो आहे. तसेच लेख एवढा प्रदीर्घ आहे की त्यातून त्यांना काय म्हणायचे आहे याबद्दल वाचकाच्या मनात गोंधळ होतो आहे. श्री. जयेश मिस्त्री यांनी भविष्यात छोटे लिखाण केल्यास जास्त प्रभावी ठरू शकेल.\nनितिन थत्ते [30 Apr 2011 रोजी 08:03 वा.]\n>>भारताला काय रोग झाला आहे ते कळले पण त्यावर उपाय किंवा उपचार त्यांनी सुचवलेला नाही\nयावरचा उपाय लेखकाच्या मते कदाचित एखादा शिवाजी* (यांना कदाचित हिटलरही चालेल) अवतार घेऊन सगळे नीट करील हा असू शकेल. पण तोपर्यंत काय करायचे याचे मार्गदर्शन हवे.\n*येथे शिवाजी = \"गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रिय कुलवतंस छत्रपती श्री शिवाजी महाराज\" असे समजून घ्यावे.\nजयेश मेस्त्री [30 Apr 2011 रोजी 08:14 वा.]\nगोब्राह्मणप्रतिपालक म्हणजे गाय ही प्राण्यामद्दे गरीब प्राणी. ब्राम्हण म्हणजे मनुष्यामद्दे गरीब. असे शास्त्र सांगते. थोडक्यात गोब्राह्मणप्रतिपालक म्हणजे रयतेचा राजा. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही सांगा.\n(यावरचा उपाय लेखकाच्या मते कदाचित एखादा शिवाजी* (यांना कदाचित हिटलरही चालेल) अवतार घेऊन सगळे नीट करील हा असू शकेल. पण तोपर्यंत काय करायचे याचे मार्गदर्शन हवे.) तोपर्यंत तुम्ही आम्ही आहोत ना. चर्चा करायला. अहो चर्चा कसली करता हा चर्चा करण्याचा विषय आहे का हा चर्चा करण्याचा विषय आहे का\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nआळश्यांचा_राजा [30 Apr 2011 रोजी 08:54 वा.]\nब्राम्हण म्हणजे मनुष्यामद्दे गरीब. असे शास्त्र सांगते\nआपले नाव मेस्त्री नसून शास्त्री असावे असे क्षणभर वाटून गेले.\nबाबासाहेब जगताप [30 Apr 2011 रोजी 10:13 वा.]\nगोब्राह्मणप्रतिपालक म्हणजे गाय ही प्राण्यामद्दे गरीब प्राणी. ब्राम्हण म्हणजे मनुष्यामद्दे गरीब. असे शास्त्र सांगते.\nहे शास्र या गरीब ब्राम्हणानेच निर्मिले आहे हे ओळखले बरं का...\nगोब्राम्हणप्रतिपालक म्हणजे रयतेचा राजा हा खुलासा कळला पण भारताच्या रोगावर उपाय काय हे अजुन श्री. मिस्त्री यांनी सांगितलेलेच नाही. त्याबद्दल मार्गदर्शन मिळाल्यास बोधप्रद ठरावे.\nसहमत. रोग समजावून सांगितला आहे, पण प्रयोजन आणि औषध पद्धती गायब आहे.\nआमच्या घरासमोरच्या चौकात सिग्नलवर एक व्यवस्थित माणूस बहुदा रोज हातात पाटी घेऊन उभा असतो(विंग्रजी शिनेमात असता तसा)...त्या पाटीवर अमुक एक शब्द असतात...सिग्नल रेड झाला कि तो पाटी उंचावतो व जमलेल्या तमाम लोकांना ऐकू जाईल ह्या स्वरात पाटीवरील मजकुराचे विवेचन करतो...पाटीवर भ्रष्टाचार...देश...हिंदू...मुले..तरुण..देव..असे बरेच काही असते....\nजयेश ह्यांच्या भावना अगदी निखळ असतील, पण हा लेख वाचून त्या माणसाचीच आठवण झाली.\nहाच लेख भावनांना आवर घालून संतुलितपणे लिहिला तर विचारयोग्य ठरण्याची शक्यता आहे.\nपण कलात्मक होउ शकेल. खालील गाण्याप्रमाणे किमान दखल घेण्यासारखा नक्कीच होईल.\nआळश्यांचा_राजा [30 Apr 2011 रोजी 08:06 वा.]\nभारत आतंकवादमुक्त होईल, हे कलियुगात तरी शक्य वाटत नाही\nकलियुग केंव्हा संपणार आहे\nजयेश मेस्त्री [30 Apr 2011 रोजी 08:16 वा.]\nअहो नको त्या गोष्टींवर बोट काय ठेवताय कलियुग केंव्हा संपणार आहे कलियुग केंव्हा संपणार आहे ह्यापेक्शा भ्रष्टाचार केव्हा संपेल, असं म्हणा.\nभ्रष्टाचार केव्हा संपणार आहे\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nजयेश मेस्त्री [30 Apr 2011 रोजी 08:33 वा.]\nफ़ार छान विनोद करता तुम्ही. भ्रष्टाचार तेव्हा संपेल जेव्हा आपण चर्चा सोडून कृती करु...\nकोणती कृती हे तुम्ही सांगतच नाही आहात. नुसतं कृती करा म्हणून भ्रष्टाचार कसा नाहिसा होईल\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nअहो जयेशराव कोणती कृती करायची सांगताय ना\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nबाबासाहेब जगताप [30 Apr 2011 रोजी 10:14 वा.]\nकलियुग केंव्हा संपणार आहे\nअहो... असे काय करताय आत्ता कुठे कलियुग सुरू झाल्यासारखे वाटते आहे...\nभावनांना आवर घालणे म्हणजे नेमकं काय. मनुष्य भाऊकच असतो.\nजयेश मेस्त्री [30 Apr 2011 रोजी 08:18 वा.]\nभावनांना आवर घालणे म्हणजे नेमकं काय. मनुष्य भाऊकच असतो.\nहे नक्की ठाऊक नाही पण काही मनुष्ये (जरा जुन्या इष्टाईलने मनुष्यचे अनेक वचन) 'घाउक' असतात हे मात्र नक्की. :)\nहल्ली उपक्रमावर वेळ घालवल्यावर (प्रत्यक्षात पैसे न देताच)\"पैसा वसूल \" वाटायला लागतं.\nअवांतरः- उपक्रमावर मनोरंजन कर लावला जाईल अशी भिती वाटते.\nअति अवांतर :- अवांतर प्रतिसाद ऐकले होते बुवा. पण आता खास \"अवांतर लेख\" नावाचा एखादा पुरस्कार सुरु करावा काय\nज्याने कोणी जयेश मेस्त्री स्क्रिप्ट लिहिले आहे त्याचे अभिनंदन. विधानांमध्ये नैसर्गिक ओघ आहे. अजून थोडा प्रयत्न केला तर thanthanpal यांची उणीव भासणे बंद होईल.\nकोणीच ओळखले नाही म्हणून् स्वतःच पिंक मारलेली दिसते\nआम्हाला तर हे आपट्यांचे राजकीय् अवतार वाटत् आहेत (असे लिहता प्रतिसादाला पंख का लागावे कळत नाही. उपक्रमावर प्रतिसाद अभ्यासू आहे असे भासवण्यास दोन् ओळींपेक्षा अधिक लिहावा लागतो की काय् अशी शंका येऊ लागली आहे, (इथेही रिटेंना खास सवलत दिसते त्याबद्दल् त्यांचा निषेध ;-) (अर्थात त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला (आणि अजुनही अधुनमधुन) जोरदार् बॅटिंग केली आहे हे आम्ही विसरलेलो नाही) ह्या ओळीं फक्त वरील कारणामुळे ;-) )).\nजयेश मेस्त्री आप आगे बढो हम तुम्हारे साथ है\nजयेश मेस्त्री आप आगे बढो हम तुम्हारे साथ है\nआगे बढो म्हणजे ' कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे' , उत्तर म्हणजे दिल्लीकडे (दिल्ली म्हणजे हजारे जिथे बसले होते तिथे बसुन् उपोषण किंवा आत्मदहन इ इ ) शिवाय उत्तर म्हणजे उत्तर व तसेच लगे हाथ पाश्चीमात्यांच्या विरुद्ध म्हणजे पूर्वदिशेला म्हणजेच उत्तरपूर्व उर्फ ईशान्य भारतात देखील कृती करायला मार्ग आहे.\nपुराणात परमेश्वर प्रसन्न झाला की तीन वर द्यायचा तद्वत तीन कृती सुचवल्यामुळे धागालेखकाला प्रतिसाद आवडावा अशी सदिच्छा\nजय महाराष्ट्र, जय भारत\nचीनी जपानी ऍडॉल्फ हिटलर\nवरच्या लेखात आपले लाडके चीन जपान कसे नाही आले\nतरीही यासर्व प्रकारावर उपाय असावा.\nचीन किंवा जपानमध्ये एखाद्या मराठी कुटुंबात ऍडॉल्फ हिटलर जन्माला यावा. स्वभाषेचे बाळकडू त्याला चीन-जपानमध्ये मिळाले की त्याने भारतात येऊन क्रांती करावी. परकीयांना हाकलून द्यावे, राजकारण्यांना सुळावर चढवावे, परधर्मियांना बाटवण्याचे पुण्य मिळवून अनेकांच्या हृदयातील भळभळणारे शल्य कमी करावे. मराठीला राष्ट्रभाषा जाहीर करावे. हिंदूस्तानची (की हिंदुस्थान) पुनर्निमिती करावी. पाकिस्तान, बांग्लादेश, भूतान झालेच तर नेपाळ, श्रीलंका आणि ब्रह्मदेशावर कब्जा करावा.\nप्रियाली यांची सहनशक्ती खूप जास्त असल्यामुळे त्यांनी हा लेख वाचला असेल आणि तीन-चार वाक्यात लेखाचा सारांश लिहीला असेल म्हणून त्यांचा प्रतिसाद आधी उघडला तर निराशा झाली. सबब, प्रियालीचा निषेध. पुढच्या वेळेस सुधारणा होईल अशी आशा आहे.\nभारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले\nअहो भारतीय लोकशाहीला भारतीय जनतेने काय दिले \n दुर्दैवाने इतक्या चांगल्या लेखाला समजुन न घेता प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. येथे लिहिणा-याला काय सुधारणा केल्या पाहिजेत हे न सांगता चेष्टा केली म्हणजे काम झाले अशी प्रवृत्ती दिसुन् येते आहे.\nतुम्हाला कोणी रोखलं आहे\nदुर्दैवाने इतक्या चांगल्या लेखाला समजुन न घेता प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. येथे लिहिणा-याला काय सुधारणा केल्या पाहिजेत हे न सांगता चेष्टा केली म्हणजे काम झाले अशी प्रवृत्ती दिसुन् येते आहे.\n मग तुम्ही कराना ते विधायक कार्य तुमचे हात बांधलेले नाहीत ना\nबाकी, जरा लेखात चांगले काय ते तुम्ही समजावून दिलेत तरी चालेल.\nझुंडशाही, अभिव्यक्ती स्वांतत्र्य, विचार आणि भावना\nखालील लिंकलेल्या लेखातील मुद्दे जयेश मेस्त्री ह्यांना लागू नाहीत का\nझुंडशाही, अभिव्यक्ती स्वांतत्र्य, विचार आणि भावना\nया लेखासाठी एकदा जोरदार् टाळ्या व्हायल्या हव्यात.\nआवाजकुणाचा [30 Apr 2011 रोजी 17:11 वा.]\nहे ही दिवस जातील\nहिंदूंईतकी सहिष्णूता आणखी कुणात असणार\nअगदी, अगदी. जयेश मेस्त्रींबाबत उपक्रमी हिंदूंनी दाखवलेली सहिष्णुताच बघा ना.\nआह को चाहिये, इक उम्र असर होने तक\nकौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक\nभारतीय लोकशाहीचा उत्तम आढावा.\nविनाकारण होणार्या अवांतर चर्चेकडे दुर्लक्ष करावे. असा अनुभव मागे अनेकदा बर्याच मंडळीना आलेला आहे.\nआपल्यात काहीतरी करण्याची तळमळ दिसून येते. पण इथे आपल्याला योग्य मार्ग मिळेल अश्या भ्रमात कृपया राहू नका.\nतो मार्ग आपल्यालाच शोधावा लागेल. आणि जमल्यास (अनेकांनी चालू केलेली आहे तशी) कृती सुरु करा.\nतसेच, आपण जालावरील श्री सुधीर काळे यांची \"भारतीय कसा मी - असा मी \" हि लेख मालिका वाचावी असे सुचवित आहे.\nआम्हालाही कळू द्या की राव कोणती कृती करायची ते.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nनितिन थत्ते [03 May 2011 रोजी 03:38 वा.]\n*ठठपा यांच्याबरोबरच स्यूडोगांधीवादीपण कंटाळून निघून गेले असे वाटले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilm.in/2017/01/jara-jara-tipur-chandne.html", "date_download": "2018-10-15T21:50:55Z", "digest": "sha1:AKJPJEBK5LGA6I5IQVU5W3QIFZKENLHO", "length": 4611, "nlines": 75, "source_domain": "www.marathifilm.in", "title": "Jara Jara Tipur Chandne | जरा जरा टिपूर चांदणे | Marathi Film", "raw_content": "\nतुझीच ओंजळ तुझ्या सरी,\nजरा जरा टिपूर चांदणे\nजरा जरा हसून बोलणे\nजरा जरा जादू तुझी\nजरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे\nजरा जरा टिपूर चांदणे\nजरा जरा हसून बोलणे\nजरा जरा जादू तुझी\nजरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे\nतुझ्या नशेच्या ओल्या खुणा\nरोजच घडतो वेड गुन्हा\nतुझीच ओंजळ तुझ्या सरी,\nतुझ्या कडे तुला मागणे\nजरा जरा… हसून बोलणे\nजरा जरा… जादू तुझी\nजरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे\nजरा जरा.. टिपूर चांदणे\nजरा जरा… हसून बोलणे\nबोल तू जरा बावऱ्या मना\nउगाच का रे येत जाते हसू\nमनात आहे लागले ते दिसू\nऊन सावल्या वाटती नव्या\nतुझे नि माझे कोवळे से ऋतू\nतुझी नि माझी प्रीत जाई उतू…\nतुझे हसू त्याचे ऋतू\nघेऊन ये माझ्या घरी\nआठवुन मी तुला साठवून मी\nआठवुन मी तुला साठवून मी\nजपतो कालचा श्वास हि,\nपडे सरींची भूल या उन्हा\nरोजच घडतो वेडा गुन्हा\nतुझ्या कडे तुला मागणे\nजरा जरा हसून बोलणे\nजरा जरा जादू तुझी\nजरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे\nजरा जरा टिपूर चांदणे\nजरा जरा हसून बोलणे\nबावऱ्या मना.. आ बावऱ्या मना..\nटिपूर चांदणे, जरा जरा…\nहसून बोलणे, जरा जरा…\nटिपूर चांदणे, जरा जरा…\nहसून बोलणे, जरा जरा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/", "date_download": "2018-10-15T21:08:32Z", "digest": "sha1:6M6JHRJTDL3TRYMUJHEO4THGUXEWS7OX", "length": 51056, "nlines": 410, "source_domain": "majhyamanatalekaahee.blogspot.com", "title": "माझ्या मनातले काही", "raw_content": "\nशब्द असू दे हातांमध्ये, काठी म्हणूनी.... वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही...\nमनात येईल ते लिहीत जाणे हा तसा माझ्यासाठी काही नवीन उद्योग नाही. पण आपले लेखन कुठेतरी छापून येईल किंवा ते इतर अनोळखी वाचकांकडून वाचले जाईल आणि त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छाही मिळतील असे काही वाटले नव्हते.पण ते झाले ते या ब्लॉगविश्वामुळे आणि 'माझ्या मनातले काही' लिहिता लिहिता एक वर्ष पूर्ण झाले.\nशाळेत असताना निबंध लेखन हा माझा आवडता विषय असायचा. पण शाळा सुटली तसा हा प्रकार दिसेनासा झाला. कॉलेज मध्ये आल्यावरही आता मराठीतून लिहीणे होणार नाही आणि परीक्षाही इंग्रजीतून द्यायची म्हटल्यावर मराठी फारच दुरावली. मला प्रिय असलेले बालभारतीचे पुस्तक आणि त्यातील गद्य-पद्य खंड सारे आठवणी म्हणून उरले. मराठीतून लिहिण्याची आवड असूनही कॉलेजमध्ये ती संधी कधीच मिळाली नाही ती मिळाली पार कॉलेज संपल्यावर आणि मग या ब्लॉगरविश्वात मी चोरपावलांनी हळूच शिरलो.\n१८ नोव्हेंबर २००९ रोजी पहिली पोस्ट टाकली तेव्हा पुढे किती लिहिणार, काय लिहिणार याबद्दल काहीच कल्पना नव्हती.\nकाहीतरी सुचले म्हणून लिहिले आणि ब्लॉग हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठीच पोस्ट केले. सुरुवातीला ब्लॉग हा प्रकार फक्त इंग्रजीत चाल…\nसर्वप्रथम सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा\nदिवाळी दरवर्षीच येते आणि दरवर्षी काही ना काही आठवणी ठेवून जाते. पण तरीही दिवाळी म्हटली की सगळ्यांना लहानपणीच्याच आठवणी फार येतात. जणू काही तरुणपणी दिवाळी साजरी करतच नाहीत आणि लहानपणीची दिवाळी म्हणजे पहिले आठवतात ते खूप सारे फटाके. हल्ली आम्ही मोठे झालो आहोत आणि बरेचसे सुजाण नागरिक झालो आहोत असा आमचा समज झाल्याने आम्ही फटाके फोडत नाही कारण या सार्‍यांमुळे किती ध्वनी-प्रदूषण होते, वायू-प्रदूषण होते हे आम्हाला उशीराने का होईना कळून चुकले आहे. म्हणून मग आम्ही 'दुरून फटाके साजरे' असा संकल्प वगैरे करतो. पण लहान असताना जे फटाके फोडले ते अजुनही आठवतात.\nतेव्हा सकाळीच लवकर आंघोळ करून पिशवी भरून फटाके घ्यायचो आणि सर्वत्र हिंडत ते फोडायचो. त्यात भुईचक्र, अनार, फुलबाजे, नाग-गोळ्या,लक्ष्मीबार, रश्शी-बॉम्ब आणि काय काय असायचे. सकाळी भरलेली पिशवी दुपारपर्यंत संपवायचीच असा अलिखित नियम, म्हणून मग सारे फटाके संपवूनच विजयीवीर घरी परतत. मला तरी त्या फटाक्यांच्या माळा लावण्यापेक्षा त्या लवंगीबार तोडून लावण्यातच फार मज्जा वाटायची.त्याला मोडून त्…\nगणपती बाप्पा आले आले म्हणता म्हणता 'गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला' म्हणायची वेळ ही आली.आज अनंत चतुर्दशीला सार्‍या चौपाट्यांवर प्रचंड जनसमुदाय आपल्या लाडक्या गणेशाचे विसर्जन करणार. मला लहानपणापासूनच गणेश विसर्जन पाहायला फार आवडायचे. प्रत्यक्ष चौपाटीवर नाही गेलो तरी टी. व्ही. वर मात्र आवर्जून पाहायचो. वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या मंडळांचे गणपती थाटात चौपाटीवर यायचे आणि शेवटी सागरात विसर्जित केले जायचे. ह्या गणेशोत्सवाचे आपल्यालाच नाही तर परदेशी पर्यटकान्स ही फार कौतुक वाटते. हातात कॅमेरे घेऊन हा अजब सोहळा टिपु पाहतात ते लोक.पण सगळेच फोटो तितके छान नसतात. काही फोटो पाहून त्यांना जसे वाईट वाटले असेल तसे आपल्यालाही वाटेल पण त्याहून जास्त लाजिरवानेही वाटेल.\nगेल्या वर्षी मला एक मेल आला होता त्यातील हे फोटो पाहून मला तरी नक्कीच आनंद झाला नाही. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज मोठ्या प्रमाणावर स्पर्धेच्या विळख्यात अडकला आहे. गल्लोगल्ली, जागोजागी लोकांनी मंडळे, विभाग स्थापन करून आपले गणपती तयार केलेत आणि मोठ्या-मोठ्या मूर्त्या आणि देखावे करून आ…\n गेल्या आठवड्यात सुहासने खो दिला आणि मग 'आलिया भोगासी असावे सादर' प्रमाणे ही पोस्ट करायची वेळ आली. सर्वप्रथम ब्लॉग विश्वात हे खो-खो चे प्रकार चालू झाले तेव्हा वाटले की आपण काही या जाळ्यात अडकणार नाही पण खो-खो ची साथ वेगाने पसरत चालली आहे आणि जो तो आपला खोकत बसलाय.\nअनुवादासाठी मी कोणते गाणे निवडावे हा एक मोठा प्रश्न पडला होता...बरीच उलथापालथ केल्यानंतर एक गाणे निवडले जे माझे खूप आवडते आहे. 'प्यार का मौसम' या चित्रपटातील 'तुम बिन जाऊ कहाँ'. हे गाणे किशोरदा आणि रफीसाहेब दोघांच्या आवाजात रेकॉर्ड झाले आहे आणि वेगवेगळ्या कडव्यांसह रेकॉर्ड झाले आहे.\nअनुवाद करायचा असला तरी अगदी शब्द:शह अनुवाद न करता तो अधिक अर्थपूर्ण आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. तेव्हा या प्रयत्नास नक्की प्रतिसाद द्या.\nएक विनंती अशी की कृपया गाण्याच्या मूळ चालीवर म्हणण्याचा प्रयत्न करू नका त्यापेक्षा सुचेल त्या चालीवर गा.\nतुम बिन जाऊँ कहाँ, के दुनिया में आके\nकुछ ना फिर चाहा कभी तुमको चाहके, तुम बिन ..\nदेखो मुझे सर से कदम तक, सिर्फ़ प्यार हूँ मैं\nमाणूस किती ही मोठा झाला तरी ही त्याच्या लहानपनीच्या आठवणी निघाल्या की त्यात हमखास रमतोच. लहानपनीचे अल्लड, खेळकर दिवस, गमती-जमती आठवताना सारे काही विसरून जातो. त्याच लहानपणातील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या म्हणजे कार्टून फिल्म्स. आता आपण मोठे झालो, कार्टून बघायला वेळ मिळत नाही हे सगळे खरे असले तरी तेव्हा त्या आपल्या रोजच्या आयुष्यातील अगदी अविभाज्य घटक असायच्या आणि म्हणूनच खूप खर्‍या वाटायच्या. चला तर मग, आपल्या काही आवडत्या कार्टून्सच्या आठवणींना उजाळा देऊया.\nकार्टून्स विश्वाची सफर करायची म्हटले तर सर्वप्रथम आपल्या समोर येते ती म्हणजे मोस्ट फेव्हरेट- 'टॉम अँड जेरी'. गेली कित्येक वर्षे ही उंदीर-मांजराची जोडी आपल्याला खळखलून हसवत आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच हिचे चाहते आहेत. उंदीर- मांजराच्या करामती आणि खोड्या इतक्या वेळा पाहूनही पुन्हा पाहताना कंटाळा येत नाही. 'टॉम अँड जेरी' या पात्रांना हल्लीच ७० वर्षे पूर्ण झाली तरी ती अजुनही हविहवीशी वाटते. यातील इतर पात्रे जसे किलर डॉग, ब्लॅक कॅट, ट्वीटी बर्ड शिवाय जेरीचा नातलग असलेला छोटु उंदीर सगळेच धमाल आहेत.'…\nनिषेध करायचा म्हटला तर कशाचाही करता येतो. निषेध करायला असंख्य विषय आहेत. त्यातील गंभीर विषयांचा सगळेच निषेध करतात म्हणून ते सोडून इतर विषयांचा मी निषेध करायचे ठरवले आहे. वास्तविक निषेध करणे हा माझा स्वभाव नाही पण ब्लॉगरविश्वात आल्यावर आपण नकळत इथली भाषा बोलू लागतो त्याचा हा परिणाम आणि म्हणूनच ब्लॉगरविश्वात चालणार्‍या घडामोडी, इथले विषय, ब्लॉगर मित्र, त्यांचे ब्लॉग्स आणि त्यातील पोस्ट्स या सगळ्यांतील चांगल्या गोष्टी सोडल्या तर इतर माझ्या अल्पमतीस न पटणार्‍या, न रुचणार्‍या गोष्टींचा मी जाहीरपणे निषेध करायचे ठरवले आहे आणि निषेध झालेल्या गोष्टींचा सर्वांनी गंभीरपणे विचार करावा ही नम्र विनंती ;) -\n१.सगळ्यात महत्त्वाचा आणि मला लिहायला सतत प्रवृत्त करणारा निषेध म्हणजे त्या ब्लॉगर मंडळींचा जे सतत, नियमितपणे ब्लॉग पोस्ट करत राहतात, दर आठवड्याला २-३ या हिशोबने महिन्याला भाराभर आणि भराभर १२-१५ पोस्ट्स हमखास ओकणार्‍या ब्लॉगर मंडळींचा जाहीर निषेध असो. बाकीच्या मंडळींना लिहायला सवड मिळूच नये व त्यांनी आपलाच ब्लॉग वाचावा असा हेतूही या मागे असावा.ब्लॉगिंगशिवाय ही जगात करण्यासारखे बरेच काही आहे. पण इ…\nभारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी सैनिकहो तुमच्यासाठी...सैनिकहो तुमच्यासाठी...\nगाणे तर ऐकले असेलच ना तुम्ही गदिमांनी लिहिलेल्या या गाण्यात त्यांच्या मनातील देशाविषयी, सैनिकांविषयीची कृतज्ञता सहजपणे उतरली आहे. आज इतकी वर्षे होऊनही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी न चुकता कुठे न कुठे गाणे ऐकू येते आणि या दोन दिवशीच ऐकू येते. एरवी आपण ऐकतो का हे गाणे गदिमांनी लिहिलेल्या या गाण्यात त्यांच्या मनातील देशाविषयी, सैनिकांविषयीची कृतज्ञता सहजपणे उतरली आहे. आज इतकी वर्षे होऊनही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी न चुकता कुठे न कुठे गाणे ऐकू येते आणि या दोन दिवशीच ऐकू येते. एरवी आपण ऐकतो का हे गाणे ह्याच गाण्यातील काही ओळी अशा...\nपरि आठव येता तुमचा... आतडे तुटतसे पोटी... खरंच तुटते का\nआशा भोसले यांनी हे गाणे स्वरबद्ध करताना हे शब्द इतक्या भावपूर्ण रीतीने गायले आहेत पण आपली हृदये इतकी कठोर झाली आहेत की हे शब्द खोटेच वाटतात काही वेळा.कारण सामान्य नागरिकांना काहीच वाटत नसते. अनोळखी माणसांना श्रद्धांजली वाहून पुन्हा कामाला लागावे तसे आपली विचारसरणी झाली आहे. केवळ २ मिनिटे मौन पळावे तेवढीच आपली त्यांच्याप्रतीची निष्ठा. आपल्याला त्यांची आठवण ही होत नाही आणि आपण त्यांचा विचारही करत नाही. ते लढत राहतात, असीम पराक्रम गाजवून शौर्य पदके मिळवतात, प्रसंगी अमर ही होतात, आपल्याला काही फरक पडत नाही.\nकारण स्वातंत्र्यदिन साजरा करावा असे…\nनुकतेच टी.व्ही.वर बातम्यामध्ये पाहिले - सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र 'ओपस' पुस्तक लवकरच बाजारात येणार...किंमत फक्त ३२ लाख रुपये.\nसचिनच्या बाबत तशी प्रत्येक गोष्ट स्पेशल आहे. त्याची क्रिकेट कारकीर्द सोडून ही त्याच्या विषयीच्या अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. तो किती टॅक्स भरतो, किती जाहिराती करतो यापासून ते त्याचे ट्विटर वरील आगमन सगळ्याच गोष्टी खास. सचिन विषयी या आधीही अनेक पुस्तके लिहिली गेली. त्याचे बालपण, त्याचे करियर, त्याचे विक्रम आणि त्याचे सर्व आयुष्य अथ पासून इतिपर्यंत छापणारे लेखक काही कमी नाहीत. त्यात अजुन एक भर म्हणून नवीन पुस्तक- ओपस \nएरवी सचिन विषयी काहीही वाचायला मिळता त्याच्या चाहत्यांना आनंदच होत असतो, मात्र सचिन वर प्रेम करणार्‍यांना हे नवे पुस्तक येणार याचा आनंद होण्यापेक्षा दुसरीच गोष्ट सलत आहे ती म्हणजे या पुस्तकाच्या निर्मितीत वापरण्यात आलेले सचिनचे रक्त.(सध्या जरी ही बातमी खोटी असल्याचे कळले असले तरी दोन दिवसांपूर्वी याचा निषेध सर्वत्र झाला होता) पुस्तकाच्या पानामध्ये कुणाचे तरी रक्त मिसळले आहे ही कल्पनाच किती विचित्र आहे आणि यातून त्या व्यक्तीचे …\nफार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. गोष्ट तशी जुनीच पण थोड्या नव्या रंगात, नव्या ढंगात सादर करत आहे. म्हणूनच आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने काही जुन्या घटनांची उजळणी करूया. इतिहासाची पुनरावृत्ती होते तशी त्या इतिहासातल्या घटनांची नवी आवृत्ती ही येऊ शकते. त्याच संदर्भातली एक गोष्ट इथे सांगत आहे. विषय आहे- वटपौर्णिमा आणि कथेची नायिका आहे महाभारतातील द्रौपदी.(पोस्ट लिहून दोन आठवडे झाले पण छापायला फारच वेळ लागला. असो आमचे घोडे नेहमीच वरातीमागून असते)\nआधुनिकीकरण करायचे तर मूळ पात्र तशीच ठेवून कथानकात थोडे फार फेरफार करण्यात आले आहेत. जसे कौरव-पांडव हस्तिनापूर सोडून मुंबईत आले आहेत आणि वाडवडिलांचा बिझनेस सांभाळत आहेत. बिझनेस आयकॉन पंडूच्या मृत्यूनंतर बिझनेसचा वारस कोण या प्रश्नावर कौरव-पांडवामध्ये वाद चालू राहतात आणि कोर्टात केस दाखल होते. आता ते पूर्वीसारखे राजवाड्यात न राहता कुठल्याश्या मोठ्या कॉंप्लेक्समध्ये राहताहेत. जिथे सारे हस्तिनपूरचे रहिवासी अर्थात कंपनीचे कर्मचारीही राहत आहेत. पण कौरव-पांडव वादामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.\nअशातच मग वटपौर्णिमेचा दिवस उजाडतो.( द्रौपदीचा रोल एकता कपूरच…\nआपल्या देशात नको त्या गोष्टींना प्राधान्य देण्याची सवयच लागली आहे. एस.एस.सी.बोर्डाचे निकाल लागले आणि यंदा अपेक्षेहून अधिक मार्कांची उधळपट्टी झाली. मुले टेन्शन घेतात, आत्महत्या करतात म्हणून सढळ हाताने गुणवाटप करण्यात आले. सर्वत्र आनंदी-आनंद झाला.\nआता महत्वाचे काम- मिशन अड्मिशन. आणि अकरावी प्रवेशासाठी एस.एस.सी. बोर्डाप्रमाणे, सी.बी.एस.ई. आणि आय.सी.एस.ई. बोर्ड ही रांगेत उभे राहीले. दरवर्षी प्रमाणे इतर बोर्डाचे विद्यार्थी रांगेत पुढे आणि आपले मराठमोळे विद्यार्थी मागे. मग त्यांना भरघोस मार्क आणि आम्हाला कमी का. मग त्यांना भरघोस मार्क आणि आम्हाला कमी का या एस.एस.सी. बोर्डाच्या प्रश्नावर शिक्षणखात्यास आणि हायकोर्टास अजूनही उत्तर सापडले नाही. या पूर्वी ही पर्सेन्टाईल आणि ९०:१० हे फॉर्म्युले वापरण्यात आले पण कोडे अजुन सुटले नाहीए. हायकोर्टाने मात्र हॅटट्रिक साधत या वर्षीही नापास होण्याचे सत्र चालू ठेवले.\nएस.एस.सी. आणि इतर बोर्डांची गुणांच्या बाबतीत अशी तुलना करणे योग्य नाहीच आहे. दोन्हींचे अभ्यासक्रम व शिक्षणपद्धती वेगवेगळी आहे. त्यामुळे याबाबत वेगवेगळी अड्मिशन प्रक्रिया अवलंबण्याची गरज आहे. त्यावर कधी न कधी योग्य उपाय सापडेल अशी आशा…\n संपली एकदाची. कधीपासून वाट पाहत होतो परीक्षा संपण्याची आणि आज 'सोनियाचा दिन उजाडला ( परीक्षा संपून तसे दहा दिवस झालेत पण वेळ नाहीए ना ) या आधीही परीक्षा देण्याचे प्रसंग आले आहेत पण दरवेळीस हा दिवस नवीन वाटतो. काहीतरी अदाभुत पराक्रम केल्याचा आनंद माझ्या चेहर्‍यावर दिसू लागतो आणि मग विजयीवीराच्या थाटात घरी आल्यावर सरळ आडवा पसरतो.\nमला आजही ते परीक्षा संपण्याचे दिवस आठवतात...खास करून दहावी-बारावीचे. दरवर्षी परीक्षा देऊनही बोर्डाच्या परीक्षा देणे हे दिव्य पार पाडण्याचा आनंद तो काय म्हणजे अगदी पंख लाभल्यासारखे भासु लागते, भर उन्हाळ्यात पावसात भिजल्या सारखे वाटू लागते, निदान दुसर्‍यादिवशी शौवर खाली आंघोळ करताना तरी नक्कीच म्हणजे अगदी पंख लाभल्यासारखे भासु लागते, भर उन्हाळ्यात पावसात भिजल्या सारखे वाटू लागते, निदान दुसर्‍यादिवशी शौवर खाली आंघोळ करताना तरी नक्कीच कित्येक दिवस रात्रंदिवस अभ्यासाचा प्रसंग असताना कधी तो पाऊस बरसायचा या आशेने कधी तो दिवस उजाडायचा अशी वाट पाहत बसतो. परीक्षा सुरू होण्यापूर्वी नेहमी चालते ते 'काऊंटडाऊन' तेव्हा तर हमखास सुरू होते. म्हणजे शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशीच 'अजुन काही तास फक्त'चे पालुपद सुरू होते. सकाळी उठल्यावर ही अजुन ८ तास, ६ तास हीच गणिते डोळ्यांपुढे. मग कध…\nहो-नाही म्हणता म्हणता अखेर सानियाचे लग्न झाले आणि ते ही शोएबशीच झाले. बाकी सर्व न्युज चॅनेल्सनी, वर्तमानपत्रांनी आणि तिच्या पूर्वीच्या चाहत्यांनीही तिने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी विवाह करण्याचा शक्यतोवर, शक्यतोपरी निषेध केला पण अखेर नदी सागरास मिळाली. ती भारतीय सागरास न मिळता पाकिस्तानाकडे वळली याचेच तमाम भारतीयांना दु:ख. तर तिकडे पत्रकार आणि बातमीदारानी या एका बातमीचा उदो-उदो करीत टीआरपी खायला सुरूवात केली.\nएकीकडे आपण व्यक्ती स्वातंत्र्याचे उपदेश पाजतो आणि तेच अगदी सहजपणे विसरूनही जातो. सानिया मिर्जा मोठी टेनिसपटू म्हणून तिच्या लग्नाचा एवढा गाजावाजा. तिने कुणाशी लग्न करावे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपण सारे तिच्यावर हक्क गाजवल्याप्रमाणे तिच्या लग्नाच्या विरोधात उभे. आपल्याला कुणी हक्क दिला ती भारतासाठी खेळते, टेनिसमध्ये भारताला नावलौकिक मिळवून देते म्हणून का ती भारतासाठी खेळते, टेनिसमध्ये भारताला नावलौकिक मिळवून देते म्हणून का आणि मुळात एवढी प्रसिद्धी मिळवण्यापूर्वीच जर तिचे लग्न शोएबशी झाले असते तर कुणाला थांगपत्ताही लागला नसता. तिने शोएबशी लग्न करो वा शाहीदशी करो पण न्युजवाल्यांना निमित्तच हवे असते- ब्रेकिंग न्युज आणि मुळात एवढी प्रसिद्धी मिळवण्यापूर्वीच जर तिचे लग्न शोएबशी झाले असते तर कुणाला थांगपत्ताही लागला नसता. तिने शोएबशी लग्न करो वा शाहीदशी करो पण न्युजवाल्यांना निमित्तच हवे असते- ब्रेकिंग न्युज' मग तिच्या घरातले आई-वडील …\nवेळ न उरला हाती...\nवेळ काही कुणासाठी थांबत नाही. ती वेळेवर येते आणि वेळेवर जाते. आपणच मग वेळेच्या मागेपुढे धावत राहतो. वेळेचे महत्व वेळोवेळी सांगितले जाते तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करून वेळेचा अपव्यय करत राहतो आणि मग जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा बोलतो.''अरे वेळच नाहीए रे...\nखरं तर एवढ्या दिवसांनी ही पोस्ट आली यावरून तुम्ही ओळखले असेलच की माझ्याकडे वेळ किती कमी आहे ( म्हणजे फिल्मी स्टाइलने म्हणत नाहीए...पण माझ्या विचारांच्या मौलिक संशोधनातून( किंवा मौलिक विचारांच्या संशोधनातून) मला कळून चुकले आहे की मी किती ही वर्षे जगलो तरी मला वेळ कधी पुरणार नाही) आणि त्याची कारणे किंवा सबबी देऊन मी लिहिण्याची टाळाटाळ करतोय असे समजू नये. लिहिणे हे माझ्या ( रिकाम्या वेळेतील) आवडत्या छंदांपैकी एक. पण या ना त्या कारणाने ते जमत नाही अन् मी वेळेला मारण्याऐवजी वेळच मला मारुन नेते. माझे इतर ब्लॉगर मित्र दिवसा-दिवसाला धडधड पोस्ट टाकत असताना मला त्या वाचायला ही वेळ मिळत नाही हे पाहून माझा जीव कासावीस होतो() आणि मनाची कुचंबणा वगैरे होते तसे ही काही होते() आणि मनाची कुचंबणा वगैरे होते तसे ही काही होते() मग मी मोठ्या निर्धाराने ठरवतो की उद्याच नवी पोस्ट टा…\nआजारपण काही कुणाला सांगून येत नाही, ते येते अनपेक्षीतपणे, एखाद्या वादळी वार्‍याप्रमाणे. ते येते, जे काही सुरळीतपणे चालले आहे ते बिघडवते आणि आपण हताशपणे पाहत राहतो. मग पुन्हा नव्याने सुरूवात...\nआजारपण म्हणजे नुसतेच बेडवर पडून राहणे असते तर एक वेळ ठीक होते पण आजारपण त्यासोबत औषध व गोळयांची फौजही घेऊन येते. मला या एका कारणासाठीच आजारपण आवडत नाही. आतापर्यंत आजारपणातील औषध आणि गोळयांच्या एवढ्या बाटल्या मी रिचवल्या आहेत की मी एखादे केमिस्टचे दुकान टाकून फावल्या वेळात त्या खात बसायला हव्यात. या बाबतीत ही मी थोडा आळशीच आहे. आतापर्यंत कोणत्या आजारावर कोणत्या गोळ्या खाव्यात याची काही नोंद ठेवली असती तर डॉक्टर भेटीचा योग सारखा-सारखा आला नसता. निदान पार्टटाइम जॉब म्हणून आमच्याकडे अमुक-तमुक आजारावर औषधे मिळतील असा बोर्ड ही लावता येईल.\nपूर्वीच्या काळी बायकांनी बाळंतपणाच्या गोष्टी सांगाव्या अशी बरीच बाळे त्यांना असत. त्या एकदा सुरू झाल्या की अनेक आठवणी निघत. माझ्या बाबतीतही अशी अनेक आजारपणे झाल्याने मला सांगण्यासारखे बरेच काही आहे. त्या प्रत्येक आजारपणाची काही लेखी नोंद ठेवली असती तर एव्हाना एखादे …\nसुखाची झोप काही आमच्या नशीबी नाही... लहानपणापासूनच माझे आणि झोपेचे संबंध अनिश्चिततेच्या झुल्याने बांधले गेले आहेत. मी जेव्हा जेव्हा प्रयत्नपूर्वक झोपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दर वेळीस डोळे 'आ' वासून झोपेला दूर दूर जाताना पाहिल्याचे मला आठवते. झोप ही अशी हळूवार क्रिया असल्याने मी डोळे घट्ट मिटून झोपण्याचा प्रयत्न करता न येणारी झोप अधिकच बेचैन करत राहते. मग शेवटी सुरू राहते ते केवळ विचारांचे चक्र आणि ते चालूच राहते...\nकधी कधी मला वाटते की माणूस विचार करत नसता तर कसे झाले असते म्हणजे रात्रभर जागून ही जर डोक्यात काहीच विचार आले नसते तर मी नक्कीच एखादा साधू अथवा ऋषिमुनी झालो असतो. पण इथेच तर खरी गंमत आहे. माझ्या विचारांचे घड्याळ असे अविरत चालू राहिल्याने माझ्या कित्येक थोर विचारांचे श्रेय या न येणार्‍या झोपेलाच आहे. बर्‍याच कविता ही मी रात्री न येणार्‍या झोपेच्या भरातच केल्या आहेत. मग आई-बाबांना जाग येऊ नये म्हणून अंधारात चाचपडत एखाद्या कोर्‍या कागदावर खरडल्याही आहेत. ( काय लिहितोय हे दिसत नसताना ही म्हणजे रात्रभर जागून ही जर डोक्यात काहीच विचार आले नसते तर मी नक्कीच एखादा साधू अथवा ऋषिमुनी झालो असतो. पण इथेच तर खरी गंमत आहे. माझ्या विचारांचे घड्याळ असे अविरत चालू राहिल्याने माझ्या कित्येक थोर विचारांचे श्रेय या न येणार्‍या झोपेलाच आहे. बर्‍याच कविता ही मी रात्री न येणार्‍या झोपेच्या भरातच केल्या आहेत. मग आई-बाबांना जाग येऊ नये म्हणून अंधारात चाचपडत एखाद्या कोर्‍या कागदावर खरडल्याही आहेत. ( काय लिहितोय हे दिसत नसताना ही ) हल्ली हल्ली मोबाईल आल्याने आता मोबाईल वरच कविता लिहीणे होते आणि शिवाय कित्ये…\nसचिन - दिग्विजयी योद्धा\nवेळ-संध्याकाळी ६ ते ६.३० दरम्यानची. एव्हाना पर्यंत सचिन तेंडुलकरने तुफानी फलंदाजी करत रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. ५०व्या षटकाच्या ३र्‍या चेंडूवर सचिन स्ट्राईक वर आला तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.हृदयाचे ठोके वाढले होते, हात-पाय थरथरत होते, नखे कुरतडून संपुष्टात आली होती. भारतभर लाखो-करोडो क्रिकेटप्रेमी एकाच वेळी हात जोडुन देवास प्रार्थना करत होते. कुणी देव पाण्यात ठेवले होते, तर कुणी जागचे हलतच नव्हते. ( ही उगाच आपली अंधश्रद्धा जागचे हलले म्हणजे विकेट जाते म्हणे जागचे हलले म्हणजे विकेट जाते म्हणे) बस्स अजुन एक रन....) बस्स अजुन एक रन.... उत्कांठेपायी काय करू आणि काय नको. सर्वांच्या नजरा टी.व्ही. वर खिळलेल्या. चार्ल्स लँग्वेल्ट ने धाव घेतली. चेंडू टाकला,सचिनने हलकेच कट करत ऑफ साईडला भिरकावला आणि सार्‍या भारतभर एकच जल्लोष.....नाबाद २०० \nसचिन रमेश तेंडुलकर...भारतातील तमाम क्रिकेटप्रेमींचे दैवत. हो दैवतच... याहून दुसरा काही योग्य शब्द नाही. तो भलेही हे देवपण नाकारत असेल. पण त्याच्या कृतीतून, देहबोलीतून तो असामान्य असल्याचे वेळोवेळी जाणवते. तो जे बोलत नाही ते त्याची बॅट बोलते आणि आजही त्याने हे सिद्ध केले की त…\nडोळे उघडले ते आईच्या आवाजाने. रविवारची सकाळ म्हणजे बर्‍याच आरामशीर उठण्याचा कार्यक्रम. तसे रोज काही फार लवकर उठतो अशातला भाग नाही. पण निदान आठवड्यातून एक दिवस तरी झोपेतील स्वप्ने अर्धवट राहत नाहीत. नाहीतर बाकीचे सहा दिवस म्हणजे साखर झोपेची वेळ, स्वप्न ऐन रंगात आलेले आणि नेमका त्यावर अलार्मचा खणखनाट \nस्वप्ने पाहायला तशी प्रत्येकालाच आवडतात. मला तर झोपेत असंख्य स्वप्न पडत असतात अन् तेही दररोज. ह्या माझ्या मनाचे मला काही करता येत नाही. निवांत झोपावे म्हणाव तर झोपेतही सतत काही ना काही खटपट चालू. हा स्वप्नांचा कारभार गेली कित्येक वर्षे चालू आहे ( अर्थात इतके काही वय नाही झाले माझे...) म्हणजे फार लहान होतो तेव्हा मला कधी झोपलो अन् जागा कधी झालो हे कळत नव्हते. पण फार लवकरच मी विचार करायला लागलो आणि ही भलतीच दुनिया सापडली...\nनिद्रितावस्थेतील स्वप्नांबद्दल हल्लीच माझ्या वाचनात आले की माणसाला नेहमी पहाटे पडलेली स्वप्नेच आठवतात. अपवाद फक्त त्या स्वप्नांचा जेव्हा रात्री आपण अचानक दचकून जागे होतो. अन्यथा झोपेतून उठल्या नंतर माणूस ५ मिनिटा पर्यंत ५० % स्वप्न विसरून जातो आणि १० मिनिटा पर्यंत ९०% वि…\nमी माझ्याबद्दल काय लिहायचे.... मी तुमच्या सारखाच तरीही तुमच्याहून थोडा वेगळा... मराठी काव्यात, संगीतात रमणारा, स्वत:च्याच धुंदीत जगणारा माझ्या मनातले काही इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.\nवेळ न उरला हाती...\nसचिन - दिग्विजयी योद्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sahityasuchi.erasik.com/Post", "date_download": "2018-10-15T21:21:59Z", "digest": "sha1:AOITTPSWLJFIHLMDUAKATC5BTJ54FFI2", "length": 13674, "nlines": 145, "source_domain": "sahityasuchi.erasik.com", "title": "जानेवारी २०१८", "raw_content": "\nमराठी साहित्य विश्वात हाताच्या बोटावर मोजल्या जाणाऱ्या साहित्यिक मासिकांमध्ये एक ठळक नाव म्हणजे ‘साहित्य सूची’. गेली पस्तीस वर्षे हजारो वाचकांच्या पसंतीला उतरलेले असे हे मासिक. वाचकांची बदलती अभिरूची जपण्याचा आणि जोपासण्याचाही प्रयत्न करणारे हे एक रसिकप्रिय मासिक.\nReviewed By : योगेश नांदुरकर\nएक नवा वेगळा विक्रम\nReviewed By : रविप्रकाश कुलकर्णी\nReviewed By : तृप्ती कुलकर्णी\n तू कविता लिहीत राहा\nकाही कविता अशा असतात की, त्या कवितांवर कवितांइतकंच लिहिण्यासारखं असतं... पण कविता वाचून इतका सुन्न करणारा आनंद होतो की, काहीच लिहू नये असं वाटतं.\nभास्कर चंदावरकर हे नाव ‘क्लासेस’ना माहीत झालं ते सामना, सर्वसाक्षी, भक्त पुंडलिक, गारंबीचा बापू या सिनेमांमुळे.\nदोनच दिवसांपूर्वी ‘वाडा’ या नाट्यत्रयीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. ऐंशीच्या दशकातलं नाटक उभं करणं आणि ते आत्ताच्या स्मार्ट फोनला, सोशल मीडियाला सरावलेल्या, इंग्रजाळलेल्या तरुण पिढीला ते तेवढंच आवडणं हा मला वाटतं त्या नाटकाच्या अभिजाततेचा परिणाम असावा. या प्रयोगापाठोपाठ हातात आलं ‘दायाद’ हे पुस्तक. एक तर महेश एलकुंचवारांचं लिखाण हा माझा वीक पॉइंट, त्यात नुकतीच भारावलेल्या मनःस्थितीत असताना या पुस्तकाचं हातात येणं हा एक दुर्मीळ योग होता.\nई-बुक्स मुद्रित पुस्तकांना मागं टाकणार\nReviewed By : सुश्रुत कुलकर्णी\nसर्वच क्षेत्रांत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर झपाट्यानं वाढत चाललेला आहे. साहित्यक्षेत्र तरी त्याला अपवाद कसं असेल काय घडेल एकविसाव्या शतकात\nदेवानंद यांचं मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाचं शीर्षक ‘नयनरम्य पहाटदेवता’ असं पाहून आश्चर्य वाटलं. एक तर हा हिंदी चित्रपटसृष्टीतला कलाकार; त्याचं मराठीत पुस्तक; तेसुद्धा काव्यमय नाव असलेलं. यावरून हे देव आनंद यांचं चरित्र किंवा फिल्मी जगतातली त्यांची कारकिर्द सांगणारं पुस्तक नसेल असंच वाटतं होतं ...\nसरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण\nगुजराती भाषेत चरित्रांची संख्या कमी आहे. वल्लभभाई पटेलांच्या जीवनावर ‘महामानव सरदार पटेल’ ही चरित्रात्मक कादंबरी लिहून दिनकर जोषींनी चरित्रांच्या दालनात भर घातली आहे. सुषमा शाळिग्राम यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे.\nबौद्धिक संपदा, कॉपीराइट, ट्रेडमार्क, इंडस्ट्रिअल डिझाइन... ओळखीचे वाटतात ना हे सगळे शब्द पेटंट हा शब्द तर आजकाल अगदी शाळेतल्या मुलांनाही माहीत असतो... पण पेटंट म्हणजे नेमकं काय, ते कुणाला आणि कधी मिळतं, कॉपीराइट आणि पेटंट यांच्यात फरक काय असे प्रश्न कुणी विचारले; तर...\nएखादं फाइव्ह स्टार हॉटेल असो वा अमृततुल्य असो; नाहीतर एखादी छोटीशी टपरी; चहा पितापिता गप्पा मारत बसलेली मंडळी हे दृश्य आपल्याला अगदी सरावाचंच. इतका चहा हा आपल्या जवळचा, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. आता हेच पाहा ना...\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना न ओळखणारी व्यक्ती भारतात खचितच असेल. त्यांनी भारताचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि विदेशमंत्री ही महत्त्वाची पदे भूषवली. प्रागतिक विचारसरणीचे यशवंतराव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. राजकारणपटू असूनही ते अतिशय रसिक होते..\nमी स्त्री आहे म्हणून....\nमी स्त्री आहे म्हणून....भिन्नभिन्न पार्श्वभूमींतून; वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक स्तरांतून; वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितींतून; निरनिराळ्या भावनिक, मानसिक विचारसरणींतून लहानाच्या मोठ्या झालेल्या सात लेखिकांनी स्वतःचा घेतलेला शोध; सुरुवातीला बरेचदा नकळत... नंतरनंतर जाणीवपूर्वक....\n आम्ही आत्ता कुठं लेखकू म्हणून काहीसे प्रस्थापित होत होतो... तोच आमच्या या पेशाची भ्रूणहत्या व्हायची वेळ आली. ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’ ही म्हण आपल्याच बाबतीत कधी लागू होईल याचा विचारही आम्ही केला नव्हता... पण नेमकं तेच झालं. आमचं ‘ठोंब्या’पण पुनश्च सिद्ध झालं. आमच्या एका निर्णयानंच आमच्यातल्या लेखकाला नख लावलं. आता कुठल्याशा एखाद्या छापखान्यात प्रुफरीडर म्हणून नोकरी धरणं किंवा पीआरचा धंदा टाकणं एवढंच आमच्या हाती उरलं आहे.\nसीक्वल्स आणि प्रीक्वल्स यांबद्दल लिहिताना एक अडचण असते; ती म्हणजे आधीच्या भागाचा काही संदर्भ देण्याची आवश्यकता पडू शकते आणि वाचकांनी जर हा आधीचा भाग वाचला नसेल (पण त्यांची वाचण्याची इच्छा असेल) तर त्यांच्यासाठी हा संदर्भ स्पॉयलर ठरू शकतो.\nReviewed By : तृप्ती कुलकर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sattechya-padchayet-news/ram-khandekar-share-the-unforgettable-experience-in-loksatta-part-2-1615981/", "date_download": "2018-10-15T22:25:38Z", "digest": "sha1:AISR6FGT3EAAJMUJLXAU7V3LKCJP6MUF", "length": 24243, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ram Khandekar Share The Unforgettable Experience In Loksatta Part 2 | भाषिकतेचे लोढणे | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nउन्हाळ्यात नागपूरचे सचिवालय आणि मंत्रिमंडळ पचमढीला जायचे.\nउन्हाळ्यात नागपूरचे सचिवालय आणि मंत्रिमंडळ पचमढीला जायचे. एकदा तिथे एक बैठक होती. माझी राहण्याची सोय एका शाळेत करण्यात आली होती. आंघोळ वगैरे करून मी शिक्षण सचिवांच्या बंगल्यावर गेलो. तिथे भाषा विभागातील अधिकारी उतरले होते. पचमढी तेव्हा पर्यटनस्थळ झाले नव्हते. रस्ता लांबच लांब. निर्मनुष्य. एका बंगल्यापासून दुसरा फर्लागभर दूर. बंगल्यांत माणसंही नाहीत. त्यामुळे आपण नेमक्या रस्त्याने जातो आहोत का, याबद्दलही शंकाच. सकाळी ११ ते ४ पर्यंत वाट पाहूनही बैठकीला कोणीच आले नाही किंवा कोणाचा निरोपही नाही. अंधार पडण्यापूर्वी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचावे म्हणून मग मी निघालो.\nत्या रात्री माझा मुक्काम एका मित्राकडे बाबू कॉलनीत होता. ती वस्ती दीड-दोन मैलांवर होती. रात्री आठ वाजता सचिवांचा चपराशी सायकलवरून आला आणि म्हणाला, ‘‘आपको याद किया है’’ मी दोन घास कसेबसे खाल्ले आणि त्याच्याच सायकलवरून गेलो. त्या अधिकाऱ्यांनी आपली चूक कबूल न करता दोन गोष्टी मलाच सुनावल्या. खरे तर फारसे काम नव्हते. आणि जे होते ते दुसऱ्या दिवशी बैठकीपूर्वी होऊ शकले असते. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास मला पायी परत जायचे होते. बंगल्याच्या आवाराबाहेर आलो तर रस्ता समजेना. त्याकाळी जंगली जनावरे वस्तीजवळही येत असल्याचे मी ऐकले होते. १५-२० मिनिटे चालल्यावर माझ्या लक्षात आले की जाताना एक पोस्ट ऑफिस लागले होते, पण ते आता लागले नव्हते. पुन्हा माघारी फिरून दुसऱ्या रस्त्याने निघालो. पानांची सळसळ भयशंकित करीत होती. घामाने ओलाचिंब झालो होतो. रात्री १२ च्या सुमारास मी कसाबसा मित्राच्या घरी पोहोचलो. सगळे मित्र चिंतित होऊन माझी वाट पाहत होते. त्यांनी मनोमन अधिकाऱ्यांचा चांगलाच उद्धार केला. नागपूरला परतल्यावर हे काम सोडायचे असे मी ठरवले. पण सोडू शकलो नाही. या घटनेची दुसरी बाजू अधिक महत्त्वाची आहे.\nदुसऱ्या दिवशी बैठक सुरू झाली. अर्ध्या-पाऊण तासाने नेहमीप्रमाणे खाण्याच्या डिश आल्या. सर्वजण त्यांचा आस्वाद घेत होते. मी प्रोसिडिंग घेत असल्यामुळे मला ते शक्य नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या जवळच, पण थोडासा मागे मी बसलो असल्यामुळे त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले. मी खात नाहीए आणि मला खाता येणे शक्य नाहीए, हे त्यांना उमगले. ते म्हणाले, ‘बच्चे (माझे वय तेव्हा २०-२१ होते) खाते क्यों नहीं) खाते क्यों नहीं’ माझी अडचण लक्षात आल्यावर ते बैठकीतल्या सहभागींना म्हणाले, ‘कुछ देर के लिए अन्य विषयों पर चर्चा करेंगे.’ माझे खाणे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मीटिंगची कार्यवाही सुरू केली. केवढी ही माणुसकी’ माझी अडचण लक्षात आल्यावर ते बैठकीतल्या सहभागींना म्हणाले, ‘कुछ देर के लिए अन्य विषयों पर चर्चा करेंगे.’ माझे खाणे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मीटिंगची कार्यवाही सुरू केली. केवढी ही माणुसकी आदल्या रात्री माझा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्याला मात्र यातून काही बोध झालेला दिसला नाही. कारण दुसऱ्या दिवशी त्याने माझी साधी चौकशीदेखील केली नाही.\nसायंकाळी बैठक संपली. सचिवांच्या बंगल्यावर जाऊन मी सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवली आणि मुक्कामी आलो. प्रेक्षणीय स्थळे पाहणे शक्यच नव्हते. कारण टॅक्सीशिवाय तिथे दुसरी काही सोय नव्हती. आणि ती परवडणारी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी बस स्टँडवर जाऊन माझे परतीचे रिझव्‍‌र्हेशन केले. माझा हा पहिलाच दौरा होता. घरी काहीतरी नेले पाहिजे म्हणून पचमढीत प्रसिद्ध असलेल्या केरसुण्या विकत घेतल्या आणि इटारसी स्टेशनवरून मातीची सुरई. या सुरईत दोन-तीन तासात बर्फासारखे थंड पाणी होत असे. उन्हाळ्यात रेल्वेच्या रनिंग स्टाफसाठी उत्पन्नाचे ते एक साधन होते.\nनागपूरला गेल्यावर साहित्य परिषदेचे काम सोडून देण्याचा निश्चय केला होता, पण तो नागपूरच्या उन्हाळ्यात वितळून गेला. घरच्यांना पचमढीला घडलेली घटना सांगितली नाही; ऑफिसमध्ये ज्येष्ठांच्या कानावर घातली आणि माझा काम सोडण्याचा विचारही सांगितला. पण त्यांनी मला सल्ला दिला की याचा काही उपयोग होणार नाही. काम तेच करावे लागेल, वर मानधनही जाईल.\nभाषा विभागात काम करत असताना एक सुखद धक्का देणारी घटना घडली. मध्य प्रदेश हे मातृभाषेतून कारभार करणारे पहिलेच राज्य असावे. मातृभाषेत कामकाज कसे चालते, याचा अभ्यास करण्यासाठी श्रीलंकेचे एक प्रतिनिधी मंडळ नागपुरात आले असता त्यांनी आमच्या भाषा विभागाला भेट दिली. मातृभाषेचे डिक्टेशन आणि टायपिंग कसे करतात, हे पाहण्यासाठी ते आमच्या सेक्शनमध्ये आले. सोबत भाषा विभागाचे संचालक आणि इतर अधिकारीही होते. मला तीन-चार प्रश्न विचारल्यानंतर टायपिंगचा स्पीड विचारला. मी त्यांना ‘६०-६२ असेल’ असे सांगितले. सर्वाना आश्चर्य वाटले. इंग्रजीत हे शक्य असले तरी हिंदीत अवघड आहे हे त्यांना माहीत होते. इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ३० चा स्पीड, तर हिंदीसाठी २५ चा होता. त्यांनी टेबलावरील एक कागद टाईप करण्यासाठी मला दिला. आमच्या अधिकाऱ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. दोन मिनिटे मला टाईप करण्यास त्यांनी सांगितले. आणि सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण एकही चूक न करता माझा स्पीड ६५ इतका होता त्यांनी माझे अभिनंदन केलेच, परंतु ते गेल्यावर संचालकांनीही मला शाबासकी दिली. त्या दिवसापासून सर्वाचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.\nअसे सारे सुरळीत सुरू असताना १९५५ च्या अखेरीस भाषिक राज्यनिर्मितीचे पिल्लू सोडण्यात आले. त्यावेळी ऑफिसात हिंदी-मराठीभाषिक गुण्यागोविंदाने काम करत होते. परस्परांत आपुलकी होती. असे असताना भाषिक राज्याची गरजच काय, असा प्रश्न सामान्यांना पडला होता. या बदलाने हिंदीभाषिकांना फारसा फरक पडणार नव्हता. दक्षिणेतील दोन-तीन राज्यांनाही नव्हता. परंतु दक्षिणेतील एका नेत्याने भाषिक राज्यासाठी आमरण उपोषण केल्याने या मागणीला जोर चढला. नेहमीप्रमाणे यावर एक आयोग बसवण्यात आला. त्याचा अहवाल समाधानकारक न वाटल्याने दुसरा आयोग नेमण्यात आला. माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्या आयोगाच्या अहवालात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची शिफारस होती. नागपुरातच राहावे लागणार म्हणून नागपूरकर खूश होते. दुसऱ्या अहवालात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मिळून संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याबाबत सुचवण्यात आले होते, तर मुंबई स्वतंत्र ठेवण्यात आली होती. नव्या राज्याची नागपूर राजधानी होणार असल्याने मुंबईकरांची बदली नागपूरला होणार होती. हा प्रस्ताव येताच मुंबईकरांची झोप उडाली. मुंबईकरांना मुंबई सोडून इतरत्र तडजोड करून राहण्याची सवय नव्हती. मुंबईत अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने त्याचे काय करायचे, हा प्रश्न होता. शेवटी मुंबई एकटय़ा महाराष्ट्राला न देता गुजरात मिळून द्विभाषिक राज्यनिर्मितीवर शिक्कामोर्तब झाले. मुंबईकर सुखावले; पण नागपूरकर धास्तावले. नागपूरकरांना नागपूर सोडावे लागणार, हे निश्चित झाले, फक्त प्रश्न होता- कुठे मध्य प्रदेश की महाराष्ट्र मध्य प्रदेश की महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील लोक मध्य प्रदेशातील लोकांपेक्षा जास्त जागरूक असल्यामुळे आंदोलन करून, १०५ हुतात्म्यांचे बळी देऊन मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यात यशस्वी झाले. आजही पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलने यशस्वी होतात. आम्ही मात्र ‘अनुशेष’ म्हणून ओरडत राहतो. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना हवी असलेली गोष्ट झाली‘च’ पाहिजे, हे ध्येय असते. नागपुरात मोर्चे निघतात आणि परत जातात. वर्षांनुवर्षे प्रश्न मात्र जसेच्या तसेच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\n#MeToo : अब्रुनुकसानीचा खटला लढण्यास तयार, सत्य हाच माझा बचाव - प्रिया रमाणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n'जलयुक्त शिवार'मधील भ्रष्टाचारावर राज ठाकरेंचा 'मास्टरस्ट्रोक'\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/indrani-peter-accused-murder-four-specific-26610", "date_download": "2018-10-15T21:35:22Z", "digest": "sha1:ICOUVJEVNE5W2BHXDZW46RRZZVVQYNIR", "length": 14239, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indrani, peter accused of murder four specific इंद्राणी, पीटरसह चौघांवर खुनाचा आरोप निश्‍चित | eSakal", "raw_content": "\nइंद्राणी, पीटरसह चौघांवर खुनाचा आरोप निश्‍चित\nबुधवार, 18 जानेवारी 2017\nमुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि चालक श्‍यामराय यांच्यावर हत्येचा आरोप निश्‍चित करण्यात आला आहे. या चौघांनी आरोप अमान्य केल्यामुळे न्या. एच. एस. महाजन यांनी एक फेब्रुवारीपासून या प्रकरणी नियमित सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.\nमुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि चालक श्‍यामराय यांच्यावर हत्येचा आरोप निश्‍चित करण्यात आला आहे. या चौघांनी आरोप अमान्य केल्यामुळे न्या. एच. एस. महाजन यांनी एक फेब्रुवारीपासून या प्रकरणी नियमित सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.\nशीना हत्याकांड प्रकरणी आरोपनिश्‍चितीबाबत सीबीआय आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद 19 डिसेंबरपासून सुरू होता. शीना आणि पीटर यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा राहुल सावत्र भाऊ-बहीण असूनही त्यांच्यात अनैतिक संबंध होते. इंद्राणी आणि पीटरला ते मान्य नव्हते. शीना व पीटर यांच्यात आर्थिक वाद होते. यातूनच इंद्राणीने पहिला पती संजीव खन्नाच्या मदतीने 24 एप्रिल 2012ला शीनाची हत्या केली. रायगड येथे तिचा मृतदेह जाळण्यात आला. त्यासाठी त्यांचा चालक श्‍यामरायने इंद्राणीला मदत केली होती. या हत्याकांड प्रकरणी पीटरला सीबीआयने, तर इतर तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली. सध्या चौघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.\nइंद्राणी, पीटर, संजीव यांच्यावर कटकारस्थान रचणे, अपहरण, हत्या, एकाच हेतूने कृत्य करणे, पुरावे नष्ट करणे असे आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. याशिवाय, इंद्राणी आणि संजीववर शीनाचा भाऊ मिखाईलच्या हत्येचा प्रयत्न व त्यासाठी कटकारस्थान रचल्याचेही आरोप निश्‍चित केले आहेत. शीनाची हत्या झाली त्याच दिवशी मिखाईललाही शीतपेयातून विष देण्याचा प्रयत्न इंद्राणीने केल्याचे मिखाईलचे म्हणणे आहे. शीना आणि राहुल यांच्यात संभाषण झाल्याचे भासवणाऱ्या ई-मेलमध्ये फेरफार केल्या प्रकरणी इंद्राणीवर आरोप निश्‍चित करण्यात आला आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील भरत बदामी आणि कविता पाटील यांचा आरोपनिश्‍चितीचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.\nइंद्राणीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याची परवानगी विशेष सीबीआय न्यायालयाकडे मागितल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले. तुरुंगात असताना भगवद्‌गीतेतील 700 श्‍लोकांचा इंग्रजीत केलेला अनुवाद प्रसिद्ध करण्याची परवानगीही तिने मागितली आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील निम्मी रक्कम \"इस्कॉन'ला, तर निम्मी भायखळा तुरुंगातील महिला कैद्यांच्या सुविधेसाठी देण्याची तयारी तिने दर्शवली आहे.\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nवाघोलीत कचरा प्रश्नावर आज बैठक संपन्न\nवाघोली - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अजून एक प्रकल्प भाडेतत्वावर घेण्यात येणार असून तो जागा मिळाल्यानंतर आठवडेभरात कार्यान्वित होईल. दरम्यान दोन...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/08/2646.html", "date_download": "2018-10-15T22:18:44Z", "digest": "sha1:5SDGVDCLYFIRT7VXGWLYMVG5USMEC6T7", "length": 3070, "nlines": 55, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानात 2646 जागा", "raw_content": "\nराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानात 2646 जागा\nराजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानातील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षात प्रलेखन संशोधन व मूल्यमापन तज्ज्ञ (1 जागा), विक्रेंद्रीकरण तज्ज्ञ (1 जागा), पंचायतीचे आर्थिक बळकटीकरण तज्ज्ञ (1 जागा), प्रशिक्षण व क्षमता बांधणी तज्ज्ञ (1 जागा), माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ (1 जागा), तसेच विभागस्तर प्रकल्प व्यवस्थापन कक्षात विभागीय प्रकल्प उपसंचालक (6 जागा), कार्यक्रम समन्वयक (6 जागा), जिल्हा/ग्रामपंचायत स्तरावरील लिपीक (33 जागा), लेखापाल (33 जागा), कार्यालयीन सहाय्यक (33 जागा), परिचर (33 जागा), गट अभियंता (351 जागा), पंचायत अभियंता (2075 जागा), जिल्हा पेसा समन्वयक (12 जागा), तालुका पेसा समन्वयक (59 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 9 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/know-everything-about-top-four-judges-who-complaints-against-cji-dipak-misra-1615287/", "date_download": "2018-10-15T21:32:52Z", "digest": "sha1:22BMVKWC6UXG7UVMR6LS7SQVNMT36E43", "length": 14258, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Know everything about top four judges who complaints against cji dipak misra | जाणून घ्या: सुप्रीम कोर्ट, सरन्यायाधीश यांच्याबाबत तक्रार करणारे ते चौघे कोण ? | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nजाणून घ्या: सुप्रीम कोर्ट, सरन्यायाधीश यांच्याबाबत तक्रार करणारे ते चौघे कोण \nजाणून घ्या: सुप्रीम कोर्ट, सरन्यायाधीश यांच्याबाबत तक्रार करणारे ते चौघे कोण \nचार न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेमुळे गदारोळ\nपहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजातील अनियमितता आणि सरन्याधीश दीपक मिश्रा यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले. सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि खळबळ उडवून दिली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेतली आहे. आपण या बातमीच्या आधारे जाणून घेऊया,\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करणारे हे चौघे आहेत तरी कोण\n१) जस्टिस चेलमेश्वर : जस्टिस चेलमेश्वर १९९७ मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टाचे जज म्हणून नियुक्त झाले. २००७ मध्ये त्यांना गुवाहाटी हाय कोर्टाचे चीफ जस्टिस म्हणून नियुक्त करण्यात आले. तर २०१० मध्ये ते केरळ हायकोर्टाचे चीफ जस्टिस झाले. त्यानंतर २० ऑक्टोबर २०११ पासून त्यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. चेलमेश्वर हे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत.\n२) जस्टिस रंजन गोगोई : जस्टिस रंजन गोगोई यांनी त्यांची बहुतांश कारकीर्द गुवाहाटी येथील कोर्टात गाजवली आहे. २००१ मध्ये त्यांना गुवाहाटी हायकोर्टाचे जज म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१० मध्ये रंजन गोगोई यांना पंजाब आणि हरयाणा हाय कोर्टात नियुक्त करण्यात आले. २३ एप्रिल २०१२ पासून गोगोई सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.\n३) जस्टिस मदन भीमराव लोकूर : मदन लोकूर यांनी गुवाहाटी आणि आंध्र प्रदेश हायकोर्टात सरन्यायाधीश म्हणून काम केले आहे. तर ४ जून २०१२ रोजी त्यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश म्हणून करण्यात आली.\n४) जस्टिस कुरियन जोसेफ : केरळ हायकोर्टात कुरियन जोसेफ यांनी दोनवेळा सरन्यायाधीश म्हणून काम केले आहे. २०१३ मध्ये त्यांना हिमाचाल प्रदेश हाय कोर्टात सरन्यायाधीश म्हणून नेमण्यात आले. तर ८ मार्च २०१३ ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी ते निवृत्त होतील.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहीले होते. या चौघांपेक्षा कनिष्ठ असलेल्या न्यायाधीशांकडे महत्त्वाचे खटले दिले जात होते, याबाबत चौघांनीही नाराजी व्यक्त केली होती, असे सांगितले जाते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/rahul-gandhi-anti-incumbency-rahul-gandhi-politics-1606772/", "date_download": "2018-10-15T22:01:13Z", "digest": "sha1:L6WEY2EYTDURO7OJOHN5Q2R7P5LP73IX", "length": 31181, "nlines": 230, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rahul Gandhi, Anti incumbency Rahul Gandhi politics | राहुल गांधींचा ‘पिडी’खेळ! | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nएक राजकीय गट म्हणून काँग्रेस आज अत्यधिक हलाखीच्या स्थितीत आहे.\nराहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)\n‘विघटनकारी नेत्याबरोबर काम करूनसुद्धा राहुल गांधी हे सामाजिक सौहार्द आणि एकतेची भाषा बोलताहेत. उत्तर प्रदेशातील दादरी येथे अखलाकच्या निधनानंतर पहिली भेट राहुल गांधी यांनीच जातीय भावना भडकावण्यासाठी दिलेली होती’ असे सांगतानाच ‘राजकारणाचे गांभीर्य’ स्पष्ट करणारा हा एक दृष्टिकोन..\nसंपूर्ण भारतभरातील निवडणुकांमधून भाजपला मिळणारे विस्मयकारक यश म्हणजे नरेंद्र मोदी हे एक लोकनायक, एक सक्रिय प्रशासक, एक प्रेरक नेतृत्व आणि एक नि:स्वार्थ कार्यकर्ते म्हणून किती मोठे आहेत, याची पोचपावतीच होय. गरिबांचे कल्याण करणाऱ्या आणि विकासाभिमुख धोरणांमुळे पंतप्रधानांना पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचे सारे भारतीय अगदी मनापासून पाठिंबा देत आहेत, याचा आणखी एक पुरावा अलीकडेच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये मिळाला.\nप्रस्थापित सरकारविरुद्ध जाणारे जनमत किंवा ‘अँटी-इन्कम्बन्सी’ हा भारताच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा होणारा मुद्दा ठरला आहे. परंतु गुजरातमध्ये मोदी-शहा यांनी एकमेकांच्या जोडीने ही सारी चर्चा ‘प्रस्थापित सरकारच्या बाजूनेच उभे राहणारे जनमत’ किंवा ‘प्रो- इन्कम्बसी’च्या पातळीला नेली. लोकशाहीमध्ये लोकांचा कौल हा सर्वोच्च असतो, आणि पुन्हा एकवार लोकांनी अढळ विश्वासाचे प्रमाणपत्र पंतप्रधानांनाच दिलेले आहे.\nयाउलट, काँग्रेसने मूर्खपणाच्या साऱ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. हिमाचल प्रदेशात हतप्राण झाल्यावर आणि गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा हरावेच लागल्याचे दु:ख कपाळी येऊनसुद्धा, त्यांचे नव-अभिषिक्त अध्यक्ष राहुल गांधी हे कृत्रिमरीत्या ‘फील गुड फॅक्टर’ साकारण्याचा आटापिटा करीत असून भाजपचा विजय हा भाजपला धक्काच असल्याचे दर्शन त्यांना घडते आहे.\nराष्ट्राला उत्कंठापूर्ण अपेक्षा होती की पराजयानंतर श्रीयुत गांधी जरा अर्थपूर्ण बोलू लागतील आणि थोडेफार आत्मपरीक्षणही करू लागतील. पण त्यांनी चालवलेल्या तर्कहीन आणि अर्थहीन शेरेबाजीमुळे पुन्हा हेच सिद्ध होते आहे की ते गांभीर्यच नसणारे नेते आहेत, राष्ट्राची नाडी समजूनच घेता येत नाही असे राजकारणी आहेत.\nआता हे चित्र पाहा. एक राजकीय गट म्हणून काँग्रेस आज अत्यधिक हलाखीच्या स्थितीत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात दारुण पराभव उत्तर प्रदेशमध्ये निवडणूकपूर्व आघाडी करूनसुद्धा अवघे सात आमदार आले, तेव्हा काँग्रेसने पाहिलेलाच आहे. उत्तराखंडातील काँग्रेसचा पराभव हा तीनचतुर्थाशाच्या मताधिक्याने झालेला आहे. बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांसारख्या राज्यांत, जेथे काँग्रेसची सरकारे असत, तेथे हा पक्ष तिसऱ्या वा चौथ्या स्थानावर फेकला गेलेला आहे.\nगुजरातमध्ये अत्यंत जातीयवादी आणि धर्माधारित प्रचार काँग्रेसने केला तरीदेखील, निवडणूक-प्रचाराचे सारे काम काँग्रेसने ‘आऊटसोर्स’ करविले तरीदेखील, ‘स्यूडो-हिंदुत्व’ किंवा व्याज-हिंदुत्वात स्वत:ला बुचकळून घेतल्यानंतरदेखील, भाजपला सत्तेपासून दूर खेचण्यात २२ वर्षांनंतरसुद्धा राहुल गांधी अपयशीच ठरलेले आहेत. आणि आता त्यांना वाटते आहे की त्यांचा पक्ष आणि त्यातील कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ‘चांगल्या कामगिरी’बद्दल आनंदोत्सव करावा.\nपुन्हा एकवार, गुजरातच्या लोकांनी अतिशय ठामपणे पंतप्रधानांना आणि भाजपलाच विकासाभिमुख आणि प्रागतिक धोरणांसाठी पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे काँग्रेसला विरोधी बाकांवर राहणे भाग पडलेले आहे. आणि श्रीयुत राहुल गांधींना मात्र विचार सुचतो आहे तो असा की ही वेळ आनंदाची आणि उत्सवाची आहे.\nकाँग्रेसचे हे अध्यक्ष म्हणतात की त्यांचे राजकारण प्रेम, सहानुभाव आणि एकतेवर आधारलेले आहे. हार्दिक पटेल आणि त्याचा जातीयवादी राजकीय कृतिकार्यक्रम यांना पाठिंबा देऊन वास्तविक, राहुल गांधींनीच गुजरातमध्ये जातीय राजकारण भडकावून प्रगतिपथावरील या राज्यामधील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा घृणास्पद प्रयत्न केलेला आहे.\nसामाजिक सौहार्द बिघडवण्यासाठीच जो बोलतो, राष्ट्रविरोधी शक्तींकडून आर्थिक मदत मिळत असल्याचे जो जाहीरपणे मान्य करतो, जो तिरस्कार आणि दुफळीचेच राजकारण करतो, अशा जिग्नेश मेवानीसारख्या जातीयवादी नेत्यांशी हातमिळवणी करून राहुल गांधींनी सहानुभाव व प्रेमाच्या राजकारणाचा सज्जड पुरावाच दिलेला आहे\nतसेच, भारतीय समाज तोडण्याचा ज्याचा कृतिकार्यक्रम आहे, त्या अल्पेश ठाकोरसारख्या विघटनकारी नेत्याबरोबर काम करूनसुद्धा राहुल गांधी हे सामाजिक सौहार्द आणि एकतेची भाषा बोलताहेत.\nउत्तर प्रदेशातील दादरी येथे अखलाकच्या निधनानंतर पहिली भेट राहुल गांधी यांनीच जातीय भावना भडकावण्यासाठी दिलेली होती, याचा विसर राष्ट्राला पडलेला नाही. काँग्रेसच्या अध्यक्षांनीच वल्लभगड (हरयाणा) येथील मृत्यूंमधून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला. हैदराबादेतल्या विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांच्या मृत्यूवरून गलिच्छ राजकारण करताना राहुल गांधी हे काय शांती आणि सद्भावनेचा संदेश देत होते भारतविरोधी घोषणा देणाऱ्या जेएनयू नेत्यांशी सांधेजोड करणारे श्रीयुत गांधी हे काय फक्त राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देत होते\nभारतीय जनता ही राहुल गांधी यांचे नकारात्मक आणि विघटनकारी प्रकारातील राजकारण चांगलेच ओळखून आहे, हे समजण्यात राहुल गांधी अपयशी ठरलेले आहेत. ही जनता ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून त्यांच्या राजकारण-शैलीला समर्पक प्रत्युत्तर देतेच आहे.\nलोकांना राहुल गांधी यांचे राजकीय चातुर्य, त्यांची राजकीय समज आणि त्यांचे सोयवादी राजकारण हे सारे पूर्णपणे माहीत आहे. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या वेळी त्यांनी मशिदींना भेटी दिल्या आणि गुजरातमध्ये मंदिरांना. विशेष हे की, उत्तर प्रदेशच्या प्रचारादरम्यान अयोध्येला जाऊनसुद्धा राहुल गांधी रामाच्या मंदिरामध्ये नतमस्तक झालेच नाहीत. आणि तरीही भारतीय लोक हे चुका करणारे आहेत, ते आपल्या सांप्रदायिकतावादी राजकारणाच्या सापळय़ात पडतीलच, असा विचार राहुल गांधी करीत आहेत.\nश्रीयुत गांधी, राजकारण हा गंभीर विषय आहे. तो ‘पिडीचा खेळ’ नव्हे पिडी हे स्वत:चे आवडते पाळीव कुत्रे राहुल गांधी यांनी राजकीय प्रश्न विचारण्यासाठी वापरले, यातूनच या माणसाची असेल तेवढी बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते. सन २०१३ मधील एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी त्यांच्याच स्वत:च्या पक्षाच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल निष्प्रभ ठरवण्यासाठी प्रसृत करविलेला एक अध्यादेश टराटरा फाडून टाकला होता, हे कोणास कधी विसरता येईल काय पिडी हे स्वत:चे आवडते पाळीव कुत्रे राहुल गांधी यांनी राजकीय प्रश्न विचारण्यासाठी वापरले, यातूनच या माणसाची असेल तेवढी बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते. सन २०१३ मधील एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी त्यांच्याच स्वत:च्या पक्षाच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल निष्प्रभ ठरवण्यासाठी प्रसृत करविलेला एक अध्यादेश टराटरा फाडून टाकला होता, हे कोणास कधी विसरता येईल काय यातून राहुल गांधींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्याच पक्षाचे सरकार यांचा अवमानच केवळ केला असे नव्हे, तर देशाच्या लोकशाही ढांच्यावरच या कृतीमुळे प्रश्नचिन्ह लागले.\nराजकारणी व्यक्तीचे आयुष्य पारदर्शक असावे आणि त्याने स्वत:चा आदर्श घालून देऊन नेतृत्व करावे. परंतु राहुल गांधी यांचे प्रकरण मात्र याच्या अगदी विरुद्ध असून, त्यामुळे भावी काळात नेता होण्याच्या राहुल गांधी यांच्या इराद्यांवर आणि त्यासाठीच्या त्यांच्या क्षमतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह लागलेले आहे. संसद अधिवेशन सुरू असताना राहुल गांधी यांची दीर्घ गैरहजेरी आणि त्यांचे दीर्घ, गोपनीय परदेशप्रवास हे तर्कवितर्क निमंत्रण देणारेच आहेत.\nजेव्हा श्रीयुत गांधी यांनी त्यांच्या पक्षाला गुजरात व हिमाचल प्रदेशात बसलेल्या दणक्याचा ताळेबंद गंभीरपणे मांडायला हवा, तेव्हा ते चित्रपट पाहणे पसंत करतात यातून भारताच्या सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षाला असलेल्या गांभीर्याची पातळी दिसून येते.\nआठ नोव्हेंबर २०१६ या दिवशी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात धाडसी निर्णय घेताना, आपल्या व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी काळ्या पैशाविरुद्ध युद्ध पुकारले. त्याचप्रमाणे, २०१७ मध्ये मोदी सरकारने क्रांतिकारी ‘जीएसटी’ (वस्तू व सेवा कर) लागू केला. विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या बदनामीचे आणि हेतूंविषयी शंका घेण्याचे कितीही प्रयत्न केले तरी, लोकांनी मात्र मोदी यांच्याच बाजूने उभे राहून त्यांच्या धैर्यवान निर्णयांना मनापासून पाठिंबा दिला.\nदोनतृतीयांश भारतभूमीवर राज्य भाजपचे\nहे सारे निर्णय सर्व भारतीयांवर परिणाम घडविणारे होते. परंतु नरेंद्र मोदी यांनी ही अग्निपरीक्षा २०१७ सालातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्याच्या विधानसभा निवडणुकींत यशस्वीपणे पार केली. पंतप्रधानांचा, नोटाबंदीसारखा वेगळ्या वाटेवरचा आणि धाडसी निर्णय लोकांनी भरभरून उचलून धरला.\nआता गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूक निकालांमुळे देश अथवा देशातील व्यापारीवर्ग ‘जीएसटी’च्या विरोधात आहे, या विरोधकांच्या दाव्यातील हवाच निघून गेलेली आहे. विशेष हे की, काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरत या उद्योगनगरीत ‘जीएसटी’विरुद्ध अतिनकारात्मक प्रचार राहुल गांधींच्याच तोंडासमोर सपशेल उताणा पडला व सुरत परिसरातील बहुतेक जागा भाजपला मिळालेल्या आहेत.\nनरेंद्र मोदी यांचा विजयरथ २०१४ नंतर भारतभर फिरल्याचा परिणाम म्हणजे देशातील २९ पैकी १९ राज्यांतील सरकार आज भाजपने स्थापलेले आहे. दोनतृतीयांश भारतभूमीवर आज भाजपचे राज्य आहे. लोकांना नरेंद्र मोदी यांचा प्रामाणिकपणा, नरेंद मोदी यांचे हेतू आणि राष्ट्रकार्याबद्दलची मोदी यांची समर्पणवृत्ती यांबद्दल विश्वास वाटलेला आहे. मोदीयुग अत्यंत समर्थपणे सुरू झालेले आहे.\nसन २०२२ पर्यंत ‘नवभारत’ घडविण्याच्या पंतप्रधानांच्या द्रष्टेपणावर लोकांचा विश्वास असताना तिकडे काँग्रेसाध्यक्ष मात्र स्वत:च्या राजकीय उद्दिष्टपूर्तीसाठी समाजात तिरस्कार आणि नकारात्मकतेची बीजे पेरत आहेत. नरेंद्र मोदी हे विकासाबद्दल बोलतात, तर राहुल गांधी हे ‘विकास गांडो थयो छे’चे तुणतुणे वाजवतात. आपला देश सर्वसमावेशक वाढ आणि सर्वतोपरी विकास यांविषयी बोलणारे नरेंद्र मोदी यांचे आगळेच राजकारण जसे पाहतो आहे, तसेच राहुल गांधी यांचे खोटेपणा आणि नकारात्मकतेवर आधारलेले राजकारणही पाहतो आहे. भारतीय लोकशाही आणि त्यातील मतदार हे, स्वत:साठी काय चांगले याचा विचार करण्यास समर्थ आहेत. आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीगणिक, लोकांचा हा कौल अधिकाधिक स्पष्ट आणि निर्णायक होतो आहे.\nलेखक भारतीय जनता पक्षाच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/531/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87_%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A4%BF", "date_download": "2018-10-15T21:27:53Z", "digest": "sha1:3M5XCUCQ56MFN5KLS5YJA4XKEMUDO6XO", "length": 7869, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसरकार येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही शेतमालाला भाव मिळालेला नसून ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची थट्टा आहे- जयंत पाटील\nयवतमाळ मधील करंजी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. चाय पे चर्चा आणि त्यासारख्या अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजपने अनेक प्रकारची आश्वासने जनतेला दिली होती, यवतमाळ जिल्ह्यातील कार्यक्रमात आमचे सरकार आल्यास शेतमालाला भाव देऊ, असे आश्वासन सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. सरकार येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही शेतमालाला भाव मिळालेला नसून ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची थट्टा आहे, अशी घणाघाती टीका पाटील यांनी यावेळी केली. कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या १९ आमदारांना निलंबीत केले गेले. आमचीही कर्जमाफीची मागणी आहे, सरकारने आम्हालाही निलंबीत करावे, असेही ते म्हणाले. कर्जमाफी न देण्याची या सरकारची नीती स्पष्ट असून या सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने संघर्षयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.\nजनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प - जयंत पाटील ...\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१७-१८ वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली. राज्य सरकारने हा ४ हजार ५११ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. फक्त ३९६ कोटींचे अधिकचे उत्पन्न अर्थसंकल्पात दाखवले गेले आहे. राज्यपालांच्या तीन पानी भाषणाची उजळणीच या अर्थसंकल्पात केली गेली असल्याचे निरीक्षण पाटील यांनी नोंदवले. खरंतर राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी नव्या उपाययोजना करण्याची गरज होती. र ...\nभाजपा सरकारमध्ये शेतकर्‍यांच्या भावना समजणारा एकही नेता नाही - धनंजय मुंडे ...\nभाजपा सरकारमध्ये शेतकर्यांीच्या भावना समजणारा एकही नेता नाही. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांनी जनतेची फसवणूक केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला कष्टाच्या पैशासाठी दहा-दहा तास रांगेत उभे राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वा सनांचा सत्ताधार्यां ना विसर पडलेला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी आज केला, यावेळी ते बोलत हो ...\nपाटोदा ग्रामस्थांच्या जिद्दीला सलाम - खा. सुप्रिया सुळे ...\nपाटोदा गावात लोकसहभागातून होळना नदी पुनरुज्जीवन योजना पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शुक्रवारी केली. या प्रकल्पासाठी ग्रामस्थांनी २५ लाख रुपये वर्गणी काढून श्रमदानातून हे काम पूर्ण केले आहे. तसेच डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या मानवलोक संस्थेने ७५ लाखांची मदत प्रकल्पाला केली आहे. हे काम पाहून सुप्रिया सुळे भारावून गेल्या. 'अडचणीच्या स्थितीतही तुम्ही खंबीरपणे लढत आहात. तुमची ही जिद्द शिकण्यासारखी आहे', असे उद्गार सुळे यांनी काढल ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/998/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80", "date_download": "2018-10-15T21:06:46Z", "digest": "sha1:WSFBE4AZ4S5EJ7JNRQARF5PWLHK5L6CB", "length": 11577, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसरकारचा प्लॅस्टिक बंदीचा निर्णय पर्यावरणासाठी नाही तर तोडपाणीसाठी - नवाब मलिक\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुंबई येथील प्रदेश कार्यालयात गुरूवार. दि. २८ जून २०१८ रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्लॅस्टिक बंदीवर प्रमुख प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी पक्षाचे मत मांडले.\nराज्य सरकारने १५ मार्च २०१८ रोजी मंत्रिमंडळात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घातली जाणार असल्याचे सांगितले गेले. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा निर्णय घेतला गेला असेही सांगण्यात आले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा निर्णय जर घेतला गेला असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र तोडपाणी, जनतेला त्रास देणे, बेरोजगारीला आमंत्रण देणे यासाठीच हा निर्णय घेतला गेला असल्याचे लक्षात येत आहे, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.\nसरकारने ब्रँडेड वस्तूंच्या पॅकेजवर बंदी घातली नाही. बाजारात मल्टिनॅशनल कंपन्यांच्या वस्तू उपलब्ध आहेत. त्यांच्या पॅकेजेसची रिसायकलिंग होत नाही. रिसायकल म्हणजे काय हेच सरकारमधील मंत्र्यांना कळलेले नाही. सरकारने कँडी, माऊथ फ्रेशनर, लेस, बिस्कीट, टूथपेस्ट या पॅकेजवर बंदी घातलेली नाही, खरंतर या वस्तूंच्या आवरणांचा पुनर्वापर होत नाही. प्लास्टिक नाईफ, चमचा, ग्लास, कॅरी बॅगवर बंदी घातली गेली. कचरा वेचणारे व्यक्ती या वस्तू जमा करतात आणि भंगारमध्ये विकतात. या सगळ्या गोष्टी रिसायकल होतात. मग या प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी का असा सवाल त्यांनी केला.\nसरकारने विदेशी कंपन्यांच्या दबावाखाली की देशी दबावाखाली हा निर्णय घेतला असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. कोणत्या बाबाच्या सांगण्यावरून तर हा निर्णय घेतला गेला नाही ना असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. कोणत्या बाबाच्या सांगण्यावरून तर हा निर्णय घेतला गेला नाही ना अशी शंका त्यांनी उपस्थित केली. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर केले की किराणा मालासोबत मिळणाऱ्या प्लॅस्टिक बॅगवरील बंदी उठवली गेली आहे. त्यामुळे या निर्णयात कोणतीही सुसूत्रता नाही. हा निर्णय राजकीय फायदा मिळवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी असल्याची टीका त्यांनी केली.\nसरकारने या प्रकरणावर एक समिती नेमावी. कोणती वस्तू रिसायकल होते, कोणती नाही याचा तपास त्या समितीमार्फत करावा आणि प्लॅस्टिकबंदी निर्णयाबाबत फेरविचार करावा अशी मागणी मलिक यांनी केली. समितीच्या अहवालानुसार पॅकेजिंगला रिसायकलिंगबाबतचे प्रमाणपत्रक द्यावे. बंदी उठवली पाहिजे अशी आमची मागणी नाही, पण लोकांचा त्रास कमी करावा. समितीचा अहवाल प्रसिद्ध होईपर्यंत लोकांकडून दंड वसूल करू नये अशी मागणी त्यांनी केली. या निर्णयामुळे चार लाख लोकांचा रोजगार गेला आहे. समितीच्या अहवालाने या लोकांचा रोजगार तर वाचेल असे मत त्यांनी व्यक्त केले.\nधमकी आणि चिथावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा – नवा ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि भंडारा-गोंदिया येथे निवडणुका होत आहेत. भाजप साम-दंड-भेदाचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.भंडारा-गोंदिया येथे आचारसंहिता सुरू असताना धानावर पडलेल्या तुडतुडा रोगाची आर्थिक मदत मंजूर करून भाजप शेतकऱ्यांना प्रलोभने दाखवत आहे. आचारसंहितेच्या काळात सरकारी निधी वाटता येत नाही. त्यामुळे भाजपने आचारसंहितेचा भंग केला असल्याचे वक्तव्य नवाब मल ...\nमराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर विधिमंडळ अधिवेशन बोलवा – नवाब मलिक ...\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकर प्राप्त करुन विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे आणि तसा प्रस्ताव मंजूर करुन केंद्राकडे शिफारस करुन घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा आग्रह सरकारने धरला पाहिजे. संसदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठिंबा देईलच परंतु इतर पक्षांच्या लोकांसोबतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब बोलून त्यांचाही पाठिंबा मिळवण्याची भूमिका घेतील, अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने लवकरात लवकर कारवाई कर ...\nमुख्यमंत्री राज्यात गुजरात मॉडेल राबवत आहेत – नवाब मलिक ...\nसरकार विरोधात जो बोलेल तो शहरी नक्षलवादी असे सरकारच ठरवत आहे. राजकीय हेतूने लोकांना अटक करत आहे. राज्याचे गृहखाते कशा पद्धतीने काम करत आहे हे यातून स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकून राज्यात गुजरात मॉडेल राबवत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.त ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2010/05/blog-post_26.html", "date_download": "2018-10-15T21:28:27Z", "digest": "sha1:LM5OXCRAVS47YRZ3ZISGKYMDR3UXKIZ5", "length": 10852, "nlines": 242, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: मधूमेहाविरुद्ध लढा", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nअदिती ताईंच्या या प्रश्नामुळे मला लिहावेसे वाटले.\nमी मराठीचा उदोउदो करण्यासाठी भांडत असतांना एके ठिकाणी त्यांनी मला 'तुमच्या सहीत इंग्रजी आहे' ते बदला अन आताच्या प्रश्नात 'तुमच्या सहीतला 'ओ' आणि ते इंग्लिश वाक्य अजून तसंच आहे. आणि हो मधुमेहाशी कसं लढायचं\nत्यांचा चेष्टेचा अन मस्करीचा सूर मी समजलो अन त्यांना खालील उत्तरे तेथेच देवून आमची चेष्टा तेथेच थांबवता आली असती. पण प्रश्न हा सामाजिक जागृतीचा असल्याने नविन धागा काढून लिहीत आहे. (अन्यथा मी कविता केली असती. पण अदिती ताई कविता केवळ विडंबन तयार करण्यासाठी वाचतात व त्यांनी डायबेटीस ची कविता वाचली नसती. असो. इथे चेष्टा मस्करी फार झाली हं.) असो.\nतर माझी सही म्हणजे एक मोठा निळं वर्तूळ आहे. त्याखाली इंगजीत Unite for Diabetes असे अन मराठीत 'डायबेटीस विरूद्ध लढा' असे लिहीले आहे.\nमाझ्या घरात वडिलांना डायबेटीस आहे. तो अनूवंशीक नाही. पण त्यांच्या उपचाराच्या दरम्यान मी डायबेटीस बाबत जागरूक झालो. नंतर माध्यमांतून असेही समजले की काही वर्षांत भारत हा डायबेटीस असणार्‍यांचा देश होवू शकतो.\nतो कसा अन का होतो, त्याबाबतची काळजी कशी घ्यायची वैगेरे चर्चा नंतर होईलच पण सहीमध्ये असले वर्तूळ हे 'जागतिक डायबेटिस शिखर संघटना ' (International Diabetes Federation (IDF)) यांचा लोगो आहे. डायबेटीस विरूद्ध जागरूकता आणण्यासाठी, संघटनेच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी अन मधूमेहा विरूद्ध लढा देण्यासाठी संकेत म्हणून हा लोगो वापरला जातो. हा लोगो कुणीही वरील कारणांसाठी वापरू शकतो.\nडायबेटीस होवो न होवो, कमीतकमी दोन लोकांनी हे काय आहे म्हणून विचारावे अन मी सांगावे या साठी हा लोगो मी सहीत वापरत आहे. आपल्यातले बरेचसे बैठे काम करतात. कमीतकमी त्यांनी जागरूक व्हावे हा हेतू.\nबाकी अदितीबाईंच्या सांगण्यावरून माझ्या सहीतले 'डायबेटीस विरुद्ध लढा' चे मी 'मधूमेहाविरुद्ध लढा' असे केले आहे.\nLabels: औषधोपचार, जीवनमान, माहिती, राहणी, लेख, विचार, संदर्भ\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nसमोर आता येते कशाला\nधनी माझं कसं येईना अजून\nकामगार आम्ही कामगार असतो\nआज अचानक उदास का वाटे\nहळू हळू...चालव तुझी फटफटी\nमोहविते मज तव गंधीत कांती\nपोरी पदर घे उन लागलं\nनकोस माझी आठवण काढू\nन्हाउन ओले केस घेवून\nपुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे\nसख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा\nयुगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/all-you-want-to-know-about-history-of-bhima-koregaon-1610201/", "date_download": "2018-10-15T21:32:56Z", "digest": "sha1:LEBL6GRZUYBNDV56PSKWU5H2HYJ5DKKY", "length": 16522, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| all you want to know about history of bhima koregaon | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nकाय आहे भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा इतिहास\nकाय आहे भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा इतिहास\nकोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी ही लढाई झाली\nपुणे-अहमदनगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गटांमध्ये वाद झाला. वढू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली सुरु असतानाच पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने कोरेगाव क्रांतीस्तंभाला मानवंदना अर्पण करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी येत होते. त्याचवेळी ताण-तणाव निर्माण झाला आणि हिंसाचार सुरु झाला. यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.\nसोमवारी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून मंगळवारी सणसवाडीत तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्याच्या अन्य भागांमध्येही उमटले.\nरविवारीच पुण्यातील शनिवारवाड्यात शौर्यदिनानिमित्त एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ब्राह्मणवाद आणि भांडवलशाहीवर कठोर टीकास्त्र सोडले होते. याचा आजच्या दगडफेकीशी काही संबंध आहे का याचाही पोलिस तपास करत आहेत.\nकाय आहे कोरेगावचा इतिहास\nपुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी ही लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले. महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे इतिहासकार म्हणतात. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या काही हजारांमध्ये होती तर इंग्रजांनी केवळ हजारांहून कमी सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते. तरीही महार रेजिमेंटने आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या पराभव केला. महार रेजिमेंटने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवला. अवघ्या १६ तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर महार समाजातील सैनिकांनी अखेर १ जानेवारी १८१८ ला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटमने इंग्रजांना विजय मिळवून दिला.\nमहार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत.\nक्रांतीस्तंभाला डॉ. आंबेडकरांकडूनही मानवंदना\n१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांती स्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. अंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी १ जानेवारीला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात. मागील २०० वर्षांमध्ये जो प्रकार घडला नव्हता तो १ जानेवारी २०१८ ला घडला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2013/06/01/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T22:20:07Z", "digest": "sha1:GQ7IG46VYBECRCINHCSA3KJPU2X3SWMV", "length": 7030, "nlines": 55, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "कोण आहे अस्सल पार्लेकर? (मे) | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nकोण आहे अस्सल पार्लेकर\nपार्ल्यातल्या संस्था, थिएटर्स, शाळा, भाजीमार्केट, दुकानं, झाडं, रस्ते(त्यावरच्या खड्डयांसकट) आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे दर पाचदहा पावलागणिक भेटणारी ओळखीची माणसं, या सगळयाशी पार्लेकरांची नाळ जोडलेली आहे. कुठेतरी वाचल्याचं आठवतंय ‘ज्याने पार्लं सोडायचं धैर्य दाखवलं, त्याला हे जग सोडतानाही भिती वाटणार नाही.’ यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तर हे गाव सोडून दुसरीकडे जाण्याची ज्याला कधी गरजच वाटत नाही तो ‘अस्सल पार्लेकर’ .\nसमाजकारण,साहित्य,कला,क्रिडा या क्षेत्रातल्या दिग्गजांचं पार्ल्यातलं वास्तव्य, पार्ल्याचा इतिहास, इथल्या वास्तू, संस्था अशा विविध अंगांनी पार्ल्याला ओळखणारा ‘अस्सल पार्लेकर’ आपल्याला शोधायचा आहे आणि त्यासाठी आपण एक मस्त खेळ पुढिल पाच महिने खेळणार आहोत ‘ कोण आहे अस्सल पार्लेकर\nखालील प्रश्नांची बरोबर उत्तरे, अचूक पर्याय निवडून त्याची उत्तरे ‘आम्ही पार्लेकर’च्या ऑफिसमध्ये 20 मे पर्यंत पाठवावी. त्यातून निवडलेल्या भाग्यवान विजेत्याला ‘स्पार्क ग्रुप’तर्फे आकर्षक बक्षिस देण्यात येईल. मे महिन्याच्या ‘अस्सल पार्लेकरा’चे नाव पुढल्या अंकात जाहीर केले जाईल.\n1. विलेपार्लेस्थानक किती साली बांधण्यात आले\n2. पार्ल्यामधील कोणती हाउसिंग सोसायटी कराचीमधील विस्थापितांनी बांधली\nअ. शुभदा सोसायटी, ब. कुमार सोसायटी, क. निलकमल सोसायटी, ड. साधना सोसायटी\n3. रामकृष्ण हॉटेलचं जुनं नाव काय\nअ. मद्रास कॅफे, ब. बाँम्बे कॅफे, क. पार्लेटी हाऊस, ड. पार्लेउडुपी हॉटेल\n4. खालीलपैकी कुठला राष्ट्रीय नेता टिळक मंदिरात आलेला नाही\nअ. सुभाषचंद्र बोस , ब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क. डॉ. राजेंद्रप्रसाद, ड. सरदार वल्लभभाई पटेल\n5. कुठल्या पार्लेकर नाटयकलावंताने नगरसेवकाचे पद भूषविले होते\n6. पार्ल्यातील पहिली रिक्षा कोणाची होती\n7. पार्ल्यातील कामाठीवाडी परिसरात वाढलेला हिंदी सिनेसृष्टीतला सुप्रसिध्द संगीतकार कोण\nअ. सी.रामचंद्र, ब. वसंत देसाई, क. लक्ष्मीकांत, ड. कल्याणजी\n8. पार्लेश्वर मंदिरामधली भव्य गणेशमूर्ती घडवणाऱ्या पार्लेकर कलावंताचे नाव काय\nअ. गणपतराव म्हात्रे, ब. करमरकर जगन्नाथ, क. विठ्ठल शानभाग, ड. डी.जी. कुलकर्णी\n9. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना खेळलेला पार्लेकर खेळाडू कोण\nअ. अजित पै, ब. अमोल मुजुमदार, क. सुशांत मराठे, ड. चंदू बोर्डे\n10. शमी वृक्षाचे झाड पार्ल्यात कुठल्या रस्त्यावर आहे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/robbery-in-pune-city-276582.html", "date_download": "2018-10-15T21:08:32Z", "digest": "sha1:TATQTBLE3ALOCUSTGE6X42ORUX5T25JY", "length": 12386, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात सिंहगड रोड परिसरात सशस्त्र दरोडा", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nपुण्यात सिंहगड रोड परिसरात सशस्त्र दरोडा\nसिंहगड रोड परिसरातील सरिता विहार अपार्टमेंटमध्ये दरोडा पडला आहे. काल मध्यरात्री 1.30 ते 2.00च्यामध्ये हा दरोडा पडला आहे. 3 सशस्त्र दरोडेखोर प्रत्यक्ष सोसायटीमध्ये शिरले होते. 2 दरोडेखोर सोसायटीबाहेर कारमध्ये थांबले होते.\nपुणे,11 डिसेंबर: पुण्यात सिंहगड रोड परिसरात सशस्त्र दरोडा पडला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास हा दरोडा हा पडला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.\nसिंहगड रोड परिसरातील सरिता विहार अपार्टमेंटमध्ये दरोडा पडला आहे. काल मध्यरात्री 1.30 ते 2.00च्यामध्ये हा दरोडा पडला आहे. 3 सशस्त्र दरोडेखोर प्रत्यक्ष सोसायटीमध्ये शिरले होते. 2 दरोडेखोर सोसायटीबाहेर कारमध्ये थांबले होते.त्यांच्याकडे सॅन्ट्रो कार असल्याची माहिती मिळते आहे. दरोड्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी अजूनतरी कुणालाही अटक झालेली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.\nगेल्या काही दिवसात पुण्यामध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुलानेच आपल्या आई वडिलांचा खून केल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता पुण्याच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/marathi-movies/21-categories", "date_download": "2018-10-15T21:25:25Z", "digest": "sha1:7VKFWRKE33MGK2BD4DKSHFWKJKOIMXIM", "length": 13576, "nlines": 259, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Categories - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nसमाजातल्या अनेक गोष्टीचं प्रतिबिंब ज्याप्रमाणे चित्रपटात उमटते त्याचप्रमाणे चित्रपटातून समाजमनाला भेडसावणारे काही प्रश्नही दाखवण्यात येत असतात. आपल्या समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. अनेक चुकीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर न्याय देण्याचा प्रयत्नही होत असला तरी न्यायाला होणाऱ्या विलंबाचे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. कायदेशीर लढाईच्या विलंबामुळे होणारी फरपट हा विषय मध्यवर्ती ठेवत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटाची कथा गुंफली आहे. गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’चा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूड मध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान यांनी नुकत्याच एका खास कारणास्तव मुंबईत हजेरी लावली होती .हे खास कारण म्हणजे, 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स यांची प्रस्तुती असलेल्या 'माझा अगडबम' सिनेमाचा म्युजिक लाँच सोहळा मुंबईतील प्रशस्त ताज लॅन्डस् अँड हॉटेलमध्ये दिमाखात पार पडलेला हा संगीतसोहळा मराठी चित्रपटसृष्टीसाठी ए.आर.रेहमान यांच्या आगमनाने ऐतिहासिक ठरला.\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\nअभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेला ‘मुळशी पॅटर्न’ दिवाळी नंतर बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\n'माधुरी' च्या निमित्ताने 'उर्मिला मातोंडकर' चे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\nमराठी सिनेमा आता सातासमुद्रापार पोहोचला आहे, बॉलिवूडसह इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतून देखील मराठी चित्रपटांचे कौतुक होत आहे. या कौतुकाचे श्रेय मराठी मातीतील कथा, कलाकारांचे अभिनय कौशल्य, मनोरंजनसृष्टीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची मेहनत, दिग्दर्शक आणि मराठी चित्रपटांत विश्वास ठेवून त्याची निर्मिती करणारे निर्माते यांना दिले जाते. अशाप्रकारे, मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच तिच्या ‘माधुरी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटाप्रती असलेले प्रेम आणि विश्वास दाखवून उर्मिला मातोंडकरचे पती आणि ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर मीर यांनी ‘माधुरी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.\n'आदिती द्रविड' चा आगळा नवरात्रौत्सव\nनवरात्री उत्सव प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करतात. कोणी देवीची आराधना, घटस्थापना, उपवास, देवदर्शन, आणि देवीचा जागर करून तर कोणी भोंडला, हादगा खेळून नवरात्रौत्सव साजरा करतात. व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या न्यायाने नवरात्रौत्सव साजरा करण्याच्याही वेगवेगळ्या पध्दती आहेत. ‘माझ्या नव-याची बायको’ फेम अभिनेत्री आदिती द्रविड मात्र यंदा नवरात्रौत्सव खूपच वेगळ्या पध्दतीने साजरा करत आहे. आदितीच्या ‘यु एन्ड मी’ अल्बमला सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय. एकिकडे प्रसिध्दीच्या झोतात असतानाच अदितीने समाजाचं देणं, समाजालाच परत करण्यासाठी आपली ‘फ्लाय हाय’ ही समाजसेवी संस्था सुरू केली आहे. आपल्या ह्या संस्थेव्दारे तिने समाजोपयोगी कामं हाती घेण्याचा संकल्प सोडलाय. नुकतेच तिने पूण्याजवळच्या किर्कवाडीमधल्या ज्ञानज्योती विद्यामंदिर शाळेतल्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन असलेले स्वयंचलित मशीन दान केले आहे.\nजोडी जुळवून देणाऱ्या 'गॅटमॅट' चे पोस्टर लाँच\nप्रेमी जोडप्यांची पहिली भेट घडवून आणणाऱ्या आगामी 'गॅटमॅट' सिनेमाचं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आलं. 'आम्ही जुळवून देतो' अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर चित्रपटातील प्रमुख कलाकारांची झलक आपणांस पहायला मिळते. अवधूत गुप्ते ह्यांची प्रस्तुती असलेला यशराज इंडस्ट्रीज निर्मित मराठी चित्रपट 'गॅटमॅट' हा सिनेमा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2445", "date_download": "2018-10-15T21:42:33Z", "digest": "sha1:73SRUMKEM6SFCOKKKC3CH2TI56OLBKDT", "length": 27902, "nlines": 76, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मी म्हणजे माझा मेंदू! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमी म्हणजे माझा मेंदू\nमी म्हणजे माझा मेंदू\nकारच्या एका भयंकर अपघातातून सोनाली मरता मरता वाचली. तिच्या शरीराचा पार चेंदामेंदा झाला होता. डोळे, हात, पाय, बरगड्या, चेहरा ..... इत्यादी सर्व अवयवांचा अक्षरशः भुगा झाला होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु तिच्या कुठल्याही अवयवाला ते पूर्वपदावर आणू शकले नाहीत. गंमत म्हणजे सोनालीचा मेंदू मात्र शाबूत होता. डॉक्टर काय करत आहेत, काय सांगत आहेत, इत्यादींची तिला पूर्ण जाणीव होत होती. प्रमुख डॉक्टर \"तिच्या जवळ येऊन तुझ्या मेंदूला आपण दुसऱ्या एखाद्या धडधाकट शरीरावर रोपण करून तुला जिवंत ठेऊ\" असे म्हटल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. आपण पुन्हा चारचौघीसारखे वावरणार ही कल्पनाच तिच्या मनाला उभारी देणारी होती. याच काळात आकस्मिकपणे तिच्या बहिणीचा एका गुंतागुंतीच्या मेंदूच्या आजारामुळे मृत्यु झाला. डॉक्टरांनी रूपालीच्या शरीरात सोनालीच्या मेंदूचे रोपण करता येईल याची खात्री करून घेतली.\nसर्व चाचण्या झाल्या. ऑपरेशनचे सर्व सोपस्कार झाले. मेंदूचे रोपण करतानाही विशेष असे कुठल्याही अडचणी आल्या नाहीत. मेंदूचे रोपण ही एक अत्यंत अवघड शस्त्रक्रिया असते याची सोनालीला पूर्ण कल्पना होती. प्रत्यक्ष रोपण करण्यापूर्वीच्या कालावधीत तिचा मेंदू कवटीच्या बाहेर काढून एका काचपात्रेत ठेवला होता. त्या काळात कॅमेरा, मायक्रोफोन, स्पीकर, प्रोब्स, टच सेन्सॉर्स, संगणक या गोष्टी तिच्या ज्ञानेंद्रियासारखे काम करत आहेत..... इत्यादी सर्व गोष्टींची तिला जाणीव होती. आपल्या या फाटक्या-तुटक्या, लक्तरं झालेल्या अपघातग्रस्त शरीरात राहण्यापेक्षा काचेच्या भांड्यातच उरलेले आयुष्य काढणे शतपटीने बरे, असाही एक विचार तिच्या मनात येऊन गेला. उसने घेतलेल्या, कुणीतरी वापरून फेकून दिलेल्या शरीरात आपण शेवटपर्यंत जिवंत राहणार, ही कल्पनाच तिला अस्वस्थ करत होती. स्वत:च्या या अवस्थेविषयी तिला पुनर्विचार करावेसे वाटत होते.\nयाच गोष्टींचा पुन: पुन्हा विचार करत असताना मी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून फक्त माझा मेंदू या निष्कर्षापर्यंत ती पोचली होती. जेव्हा तिच्या मूळ शरीरातील बहुतेक महत्वाचे अवयव अपघातामुळे निकामी ठरल्या तेव्हाच डॉक्टरांनी तिचा मेंदू एका दुसऱ्या - मेंदू निकामी झालेल्या परंतु धडधाकट असलेल्या - शरीरात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शस्त्रक्रियेनंतर नव्या शरीरासकट ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पडताना आपण अपघात होण्यापूर्वी जसे होतो तसेच आता आहोत अशी तिची ठाम समजूत होती. मी अजूनही तीच सोनाली आहे हेच परत परत स्वतःला पटवून घेण्याच्या प्रयत्नात ती होती.\nपरंतु इतरांना मी रूपाली नसून सोनाली आहे हे पटवणे जवळ जवळ अशक्यप्राय वाटू लागले. काही दिवसातच सोनालीला (की रूपालीला) या पुनर्जीवनाचाच कंटाळा येऊ लागला. काही सुचेनासे झाले.\nयाचाच अर्थ असा की सोनाली म्हणजे तिचे शरीर नसून फक्त तिचा मेंदू असे यानंतर म्हणावे लागेल\nमानवी जाणीवा, त्यांच्यातील विविधता, संवेदना, भावना, इत्यादीवद्दलचे अनेक उलट सुलट मतप्रवाह जाणकारांमध्ये असले तरी विचार करण्याची क्षमता निरोगी व कार्यक्षम अशा मेंदूवर पूर्णपणे अवलंबून आहे, याविषयी मात्र दुमत असण्याचे कारण नाही. हे एक वैज्ञानिक सत्य असून मादक द्रव्यपदार्थ, मेंदूवर झालेले आघात, किंवा मेंदूचे आजार इत्यादी माणसांच्या जाणीवावर, त्याच्या समजून घेण्याच्या क्षमतेवर, निर्णय शक्तीवर गंभीर परिणाम करू शकतात, हे एक वैज्ञानिक जगतातील अत्यंत चिरपरिचित विधान आहे.\nमेंदूवरील आघातातून मन कधीच सावरू शकणार नाही, या विधानाच्या विरोधातही काही दावे केले जात आहेत. परंतु त्या फारच क्षीण आहेत व त्या वैज्ञानिक कसोटीला उतरू शकत नाहीत. मृतांचे आत्मे सूचना घेऊ/देऊ शकतात हे विधान कितीही रोमांचक वा आकर्षक वाटत असले तरी त्यासंबंधीचा ठोस पुरावा (अजूनपर्यंत तरी) सापडला नाही. म्हणूनच आपण एक व्यक्ती म्हणून जगासमोर उभे असताना आपले विचार, भावना, संवेदना, गतकालीन स्मृती, अनुभवांचा प्रचंड साठा, या सर्व गोष्टींना कारणीभूत ठरणारा मेंदूच असल्यास आपण म्हणजे आपला मेंदू असे म्हणण्यास का हरकत असावी) सापडला नाही. म्हणूनच आपण एक व्यक्ती म्हणून जगासमोर उभे असताना आपले विचार, भावना, संवेदना, गतकालीन स्मृती, अनुभवांचा प्रचंड साठा, या सर्व गोष्टींना कारणीभूत ठरणारा मेंदूच असल्यास आपण म्हणजे आपला मेंदू असे म्हणण्यास का हरकत असावी जेथे जेथे आपला मेंदू जातो (वा आपल्याला नेतो जेथे जेथे आपला मेंदू जातो (वा आपल्याला नेतो) तेथे तेथे (विनातक्रार, मुकाट्याने) तेथे तेथे (विनातक्रार, मुकाट्याने ) आपण जातो. माझ्या मेंदूचे रोपण तुमच्या शरीरात व तुमच्या मेंदूचे रोपण माझ्या शरीरात असे अदलाबदल झाल्यास आपल्या व्यक्तीमत्वात फरक पडेल का ) आपण जातो. माझ्या मेंदूचे रोपण तुमच्या शरीरात व तुमच्या मेंदूचे रोपण माझ्या शरीरात असे अदलाबदल झाल्यास आपल्या व्यक्तीमत्वात फरक पडेल का आद्य शंकराचार्य वादविवाद जिंकण्यासाठी म्हणून परकाय प्रवेश करून मंडनमिश्राचे विचार जाणून घेतले व पुन्हा स्वतःच्या शरीरात येऊन वाद जिंकले. परंतु मंडनमिश्राच्या शरीरात जाऊनसुद्धा शंकराचार्यांचे व्यक्तीमत्व आहे तसेच होते. त्यात बदल झाला नाही.\nमुळातच मी म्हणजे माझा मेंदू असा निष्कर्ष इतक्या घाईघाईत काढणे योग्य ठरणार नाही. आपल्या मेंदूमुळेच आपले अस्तित्व आहे, हे कितीही खरे असले तरी आपण म्हणजे आपला मेंदू हे तितकेसे खरे नाही. पाटी-पुस्तक, संगणक, इंटरनेट, शिक्षकांकडून मिळणारे धडे इत्यादीमधून आपण शिकत जातो, आपल्या ज्ञानात भर पडत जाते. परंतु पाटी-पुस्तक म्हणजेच शिक्षण असे म्हणता येत नाही. कागद वा संगणकावर लिहिलेली स्वरलिपी म्हणजे संगीत नव्हे. गायक - गायिकेच्या डोक्यात स्वररचना असली तरी संगीताच्या दृ्ष्टीने या गोष्टी निर्जीव ठरतात. फार फार तर त्यामधून संगीताची थोडी-फार कल्पना येईल. परंतु स्वरलिपीच्या सहाय्याने रागविस्तार व सादरीकरण केल्यानंतरच त्याला संगीत असे म्हणता येईल. त्याला अभिव्यक्तीच्या स्वरूपात सादर केल्यानंतरच ते खरेखुरे संगीत होऊ शकेल, तोपर्यंत नाही. म्हणूनच स्वरलिपी वा स्वरलिपी उमटलेला कागद संगीत होऊ शकत नाही. असाच काहीसा प्रकार मेंदूबद्दल घडत असावा. वेगवेगळे विचार, आठवणी, अनुभव, गुणविशेष इत्यादीतून आपले व्यक्तीमत्व साकार होत असते. व त्यांना कुठेतरी व्यवस्थितपणे जपून ठेवाव्या लागतात. गरज भासल्यानंतर त्यांना बाहेर काढाव्या लागतात. हवे तेव्हा retrieve करण्याची सोय करावी लागते. म्हणूनच उत्क्रांतीने आपल्याला मेंदूची सोय करून दिली आहे. याचा अर्थ मेंदू म्हणजेच आपण असे होत नाही.\nहे मान्य असल्यास सोनालीच्या अस्वस्थपणाविषयीची कल्पना आपल्याला नक्कीच येऊ शकेल. स्वरलिपी कागदावर असून चालत नाही. एखादी मैफल गाजविल्याविना त्या स्वरलिपीला काही अर्थ नाही. तशाच प्रकारे शरीराची साथ न मिळालेल्या मेंदूचा काही उपयोग नाही. रोपण केलेल्या मेंदूच्या दृष्टीने ते शरीर नसून ती शरीराची फक्त सावली असते.\nतरीसुद्धा कुठल्याही प्रकारच्या भावनेचा लवलेश नसलेल्या मृत शरीरात बंदिस्त झालेले मेंदू आपण नेहमी पाहत असतो. काही कृत्रिम उपायामुळे त्या मेंदू 'जिवंत' आहेत. परंतु त्यांना व्यक्तीमत्व बहाल करणे अतिशयोक्तीचे ठरेल\nआपल्या मताशी सहमत. काही प्रश्न :\n१. (स्व.) मायकेल जाक्सन चा मेंदू कुणा दुसर्‍याच्या डोक्यात घातला तर त्याला तसे नाचता येयील का \n२. लता मंगेशकर चा मेंदू कुणा दुसर्‍या पोरीच्या शरीरात वापरला तर ती लता मंगेशकर होइल का \n३. वृद्धाचा मेंदू नुकत्याच जन्मलेल्या बालकाला वापरला तर त्याच्या शरीराची वाढ होईल का की तो मेंदू ती वाढ\nथांबवेन कारण त्या मेंदूच्या सेटींग मधे आता वाढ व्हायची थांबली आहे (मेंदूचा शरीराच्या वाढीसाठी कितपत उपयोग होत असावा (मेंदूचा शरीराच्या वाढीसाठी कितपत उपयोग होत असावा \nप्रभाकर नानावटी [01 May 2010 रोजी 14:36 वा.]\nशरीराची साथ न मिळालेल्या मेंदूचा काही उपयोग नाही.\nकेवळ मेंदूरोपणातून लता मंगेशकर वा मायकेल जाक्सन होतील का याबद्दल शंका आहे. कारण तसे होण्यासाठी शरीराची साथ हवी. शरीराच्या वाढीचे नियंत्रण मेंदूप्रमाणे अवयवांचे जनुकं, त्यांच्या पेशी व पोषक आहार इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असते. (चू.भू.दे. घे.)\nप्रमोद सहस्रबुद्धे [01 May 2010 रोजी 13:19 वा.]\nया पूर्वीचे लेख खूप चांगले होते. भरपूर माहिती मिळाली.\nहा लेख मात्र नीट समजला नाही. मी असे ऐकले होते की मेंदूचा काही भाग मणक्यात असतो व तो भाग शरीरावर नियंत्रण ठेवत असतो. हा जो (काल्पनिकरित्या) मेंदू बदलला तो नेमका काय असावा\nविचार करणे, इतर ज्ञान यापेक्षा मेंदू कितीतरी महत्वाची कामे करीत असतो म्हणजे श्वास, पचन, हृदय (याशिवाय अनेक काही) यांना चालू राखणे. मेंदूरोपणानंतर एका शरीरातील या क्रियांना आज्ञा देऊ शकणारा मेंदू नेमका गाणे या क्रियेसाठी आज्ञा देऊ शकत नाही असे का वाटते\nहे मान्य असल्यास सोनालीच्या अस्वस्थपणाविषयीची कल्पना आपल्याला नक्कीच येऊ शकेल. स्वरलिपी कागदावर असून चालत नाही. एखादी मैफल गाजविल्याविना त्या स्वरलिपीला काही अर्थ नाही. तशाच प्रकारे शरीराची साथ न मिळालेल्या मेंदूचा काही उपयोग नाही. रोपण केलेल्या मेंदूच्या दृष्टीने ते शरीर नसून ती शरीराची फक्त सावली असते.\nतरीसुद्धा कुठल्याही प्रकारच्या भावनेचा लवलेश नसलेल्या मृत शरीरात बंदिस्त झालेले मेंदू आपण नेहमी पाहत असतो. काही कृत्रिम उपायामुळे त्या मेंदू 'जिवंत' आहेत. परंतु त्यांना व्यक्तीमत्व बहाल करणे अतिशयोक्तीचे ठरेल\nहे काय म्हणणे आहे ते कळले नाही. 'कुठल्याही प्रकारच्या भावनेचा लवलेश नसलेले शरीर' यात भावना मेंदूबाहेर शर्रीरात असते असे सूचित केले आहे. असे असते का शरीरात मेंदूतील भावनेचे प्रतिसाद उमटलेले असतात (लालबुंद होणे, लाजणे, कावरा बावरा होणे वगैरे).\nकाही लोक असे आहेत की जे मेल्यावर त्यांचे शरीर (मेंदूसोबत) सुरक्षित ठेवण्याची तरतूद करून ठेवतात. काही कंपन्या त्यांचे शरीर शीतपेटीत बंद करून ठेवतात. अशा लोकांना असे वाटते की भविष्यकाळी त्यांना पुनर्जिवीत करण्याचा मार्ग सापडेल. आणि मग ते पुन्हा आयुष्य जगू शकतील.\nअशा लोकांचा कयास पूर्ण चुकीचा आहे असे लेखकाला म्हणायचे आहे का आणि ते कोणत्या आधारावर\nब्रेन डेड की हार्ट डेड\nप्रभाकर नानावटी [01 May 2010 रोजी 14:55 वा.]\nहे काय म्हणणे आहे ते कळले नाही. 'कुठल्याही प्रकारच्या भावनेचा लवलेश नसलेले शरीर' यात भावना मेंदूबाहेर शर्रीरात असते असे सूचित केले आहे. असे असते का शरीरात मेंदूतील भावनेचे प्रतिसाद उमटलेले असतात (लालबुंद होणे, लाजणे, कावरा बावरा होणे वगैरे).\nमला हार्ट डेड असलेल्या शरीरातील क्रुत्रिमरित्या 'जिवंत ठेवलेल्या मेंदू'बद्दल हे विधान करावेसे वाटले.\nकाही लोक असे आहेत की जे मेल्यावर त्यांचे शरीर (मेंदूसोबत) सुरक्षित ठेवण्याची तरतूद करून ठेवतात. काही कंपन्या त्यांचे शरीर शीतपेटीत बंद करून ठेवतात. अशा लोकांना असे वाटते की भविष्यकाळी त्यांना पुनर्जिवीत करण्याचा मार्ग सापडेल. आणि मग ते पुन्हा आयुष्य जगू शकतील.\nअशा लोकांचा कयास पूर्ण चुकीचा आहे असे लेखकाला म्हणायचे आहे का आणि ते कोणत्या आधारावर\nयांचा कयास चुकीचा आहे असे मला सूचित्त करायचे नाही.यासंबंधीचा ब्रेन डेड की हार्ट डेड या लेखातील उतारा:\nया सर्व संभाव्यतेमुळे एखाद्याला 'मेंदू मृत' म्हणून घोषित करणे कठिण ठरत आहे. मेंदूंच्या काही दुखापतीवर कितीही संशोधन झाले तरी त्यांना पुनर्जिवित करणे कदापि शक्य होणार नाही. काहींना व्हेजिटेटिव्ह अवस्था नको असली तरी काही अती उत्साही (व पैसेवाल्या) रुग्णांना मेंदूंच्या संशोधनात प्रगती होईपर्यंत स्वत:ला शीतनिष्क्रियतावस्थेत (hibernation) ठेवावे, असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु या सर्व गोष्टीमुळे तिढा वाढतच जाणार आहे. यामुळे आपल्याला अनेक सामाजिक व भावनिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. बेशुध्दावस्थेत किंवा शीतनिष्क्रियतावस्थेत ठेवणे अती खर्चिक बाब आहे. यासाठीचा वैद्यकीय खर्च पूर्ण कुटुंबाच्या खर्चाच्या अनेक पट जाण्याची शक्यता आहे. सामाजिकद्रृष्टया या गोष्टी अत्यंत निरुपयुक्त ठरू शकतील. शिवाय मृत मेंदूची काळजी घेणाऱ्यांनासुध्दा काही तरी चमत्कार घडेल या आशेवर किती दिवस काळजीत रहायचे याचाही विचार करावा लागेल.\nनैधृव काश्यप [01 May 2010 रोजी 19:43 वा.]\nसहस्रबुद्ध्यांशी सहमत. मेंदूवरील लेख खूपच छान होते. एकत्रित मिळतील काय\nमला असे वाटते की या लेखाचा पहिला भाग हीच एक काल्पनिका आहे. त्यात मी म्हणजे माझा मेंदू असा निष्कर्ष् काढला आहे.\nशंकराचार्यांच्या उदाहरणापर्यंत हा निष्कर्ष खरा मानणारा लेखक नंतर प्रतिवाद करतो पण नेमक्या या गुंतागुंतीच्या उदाहरणाचे अधिक विवेचनकिंवा प्रतिवाद करीत नाही. त्याने मजा आली असती. तुमचे व्यक्तिमत्व म्हणजे काय काय असू शकते यावर तुम्ही चर्चेचा धागा अवश्य टाकू शकाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/02/happy-valentine-day.html", "date_download": "2018-10-15T22:23:32Z", "digest": "sha1:F45S2WHR5T2FDKPTIHO55Y7NR6UUXBJG", "length": 15402, "nlines": 148, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Valentine Day Greeting's : व्हॅलेंटाईन डेच्या मनपूर्वक शुभेच्छा", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nValentine Day Greeting's : व्हॅलेंटाईन डेच्या मनपूर्वक शुभेच्छा\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : love, love poem, marathi poem, poem, कविता, प्रेम कविता, मराठी कविता, मुलगी, मैत्री, मैत्री दिन\nया आधीच्या पोस्टमध्ये मी व्हॅलेंटाईन डे का आणि कसा साजरा केला जातो हे स्पष्ट केलंय. तरी प्रवाहाबरोबर वहात रहाणं हा माणसाचा स्थायिभाव आहे. त्यामुळेच आज तमाम तरुणाईला शुभेच्छ्या दिल्याशिवाय मला चैन कशी पडेल म्हणूनच हे ग्रिटिंग आणि या ओळी -\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nMarathi Poem : माणसेही नागवी\nFunny SMS : सौंदर्यावर कर\nMarathi poem : नागव्यांच्या बाजारात\nLove Poem : हसू कसं येतं\nIndian Politics : जनतेचा जाहीरनामा\nLove poem : छान दिसतेस अशी तू\nLove Poem : सहा तास तिच्याशी झटलो\nATM card Holder : ATM कार्ड धारक आहात : सावधान\nLove Poem : कृष्ण सावळा होईन मी\nIndian Politics ; शंभर सावरकर हवेत.\nPaintings of Nature : चित्रकार श्री शिरीष घाटे आणि...\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/kids-joke/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE-114080500020_1.html", "date_download": "2018-10-15T21:04:53Z", "digest": "sha1:XE4F54ZEOD5VL33LK574ZGDPZODCIZHZ", "length": 7517, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एक खोडकर मुलगा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएकदा एक खोडकर मुलगा एका माणसाला फोन करतो..\nमुलगा - उल्लो पुल्लो कुल्लो...\nमाणूस - कोण आहे बे \nमुलगा - एक व्यक्ती..\nमाणूस - ते माहित आहे..नाव सांग..\nमुलगा - मी एक खोडकर मुलगा आहे..\nमाणूस - तुझ्या तर......कुठे राहतोस तू \nमुलगा - पृथ्वी वर..\nमाणूस - ते माहित आहे...फोन का केलास \nमुलगा - तुला परेशान करायला..\nमाणूस - थांब साल्या..तुझ्या बापाला बोलाव..छक्क्याची औलाद \nभारतीय नवऱ्याचे दहा सर्वमान्य गुन्हे\nदररोज फक्त एवढेच करा\nबाबा : झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे….\nवडील मुलाच्या खोलीत जातात\nगणप्या आणि पांडू हवलदार\nयावर अधिक वाचा :\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nटीझरमुळे ‘नाळ’ची उत्सुकता वाढली\nझी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/thumari-expert-girija-devi-is-no-more-272658.html", "date_download": "2018-10-15T21:08:20Z", "digest": "sha1:HLXLDGMIR3FCEN4ODSW2E5R5XZKFG5AR", "length": 14434, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ठुमरीची राणी गिरीजा देवी काळाच्या पडद्याआड", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nठुमरीची राणी गिरीजा देवी काळाच्या पडद्याआड\nप्रख्यात शास्त्रीय गायिका, ठुमरीसम्राज्ञी गिरीजा देवी यांचं हृदयविकाराने निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीतामधील एका सुरेल पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होतंय. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.\n25 आॅक्टोबर : प्रख्यात शास्त्रीय गायिका, ठुमरीसम्राज्ञी गिरीजा देवी यांचं हृदयविकाराने निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीतामधील एका सुरेल पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होतंय. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.\nज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण गिरीजा देवी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोलकात्यातील बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.\nजमीनदार कुटुंबात ८ मे १९२९ रोजी जन्मलेल्या गिरीजादेवी सेनिया आणि बनारस घराण्याच्या गायिका होत्या. १९४९ मध्ये त्यांनी ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना १९७२ मध्ये पद्मश्री, १९८९ मध्ये पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं. १९७७ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.\nवयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी त्या काळचे ज्येष्ठ गायक आणि सारंगीवादक सरजू प्रसाद मिश्रा यांच्याकडे ख्याल आणि टप्पा गायनाचे धडे गिरवले. संगीतातील त्यांचे पहिले गुरू हे त्यांचे वडील होते. याद रहे या चित्रपटात त्यांनी नवव्या वर्षी काम केले आणि श्रीचंद्र मिश्रा यांच्याकडे शिक्षण सुरू ठेवले.\nशास्त्रीय संगीतातील ठुमरी गायन प्रकारात त्यांचा विशेष नावलौकिक होता. त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे त्यांना ठुमरीची राणी म्हणूनही ओळखलं जात होतं. ठुमरीशिवाय कजरी, चैती, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत आदी विविध गायन प्रकारातही त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. आप्तमंडळींमध्ये आपाजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गिरीजा देवी यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतामधील एका सुरेल पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nअकबर यांचा महिला पत्रकाराविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा\nमध्यप्रदेशातही राहुल गांधींचं मंदिर दर्शन आणि पूजाअर्चा, पितांबरा देवीला साकडं\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/1122-cricketers-included-in-ipl-auction-2018-1615906/", "date_download": "2018-10-15T21:33:25Z", "digest": "sha1:E3WGVMIZXSAYDEWATPEAQOOJETSVUOI4", "length": 15234, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "1122 cricketers included in IPL auction 2018 | आयपीएल लिलावामध्ये ११२२ क्रिकेटपटूंचा समावेश | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nआयपीएल लिलावामध्ये ११२२ क्रिकेटपटूंचा समावेश\nआयपीएल लिलावामध्ये ११२२ क्रिकेटपटूंचा समावेश\nयंदाच्या हंगामामध्ये तब्बल ११२२ क्रिकेटपटूंचा लिलावात समावेश आहे.\nआयपीएल लिलाव प्रक्रिया २७ आणि २८ जानेवारी रोजी बेंगळूरुमध्ये होणार आहे.\nभारतीय खेळाडूंमध्ये युवराजसह हरभजन व गंभीर केंद्रस्थानी\nइंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या हंगामासाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावाचा आराखडा तयार झाला आहे. यंदाच्या हंगामामध्ये तब्बल ११२२ क्रिकेटपटूंचा लिलावात समावेश आहे. भारताच्या क्रिकेटपटूंमध्ये अष्टपैलू युवराज सिंगसह ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि सलामीवीर गौतम गंभीर तसेच परदेशी क्रिकेटपटूंमध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटसह फटकेबाज सलामीवीर ख्रिस गेल आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला नेमकी किती बोली लागते आणि कुठली फ्रँचायझी करारबद्ध करते, याची उत्सुकता लागून राहिली आहे.\nआयपीएल लिलाव प्रक्रिया २७ आणि २८ जानेवारी रोजी बेंगळूरुमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठीच्या क्रिकेटपटूंची यादी बीसीसीआयने शनिवारी जाहीर केली. २०११ एकदिवसीय विश्वचषक विजयी संघातील युवराज, हरभजन आणि गंभीरसह ऑफस्पिनर आर. अश्विन, मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे, ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादव तसेच सलामीवीर लोकेश राहुल आणि मुरली विजय या भारतीय खेळाडूंकडे फ्रँचायझींचे लक्ष असेल.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये गेल, रूट आणि स्टोक्सच्या बोलीबाबत उत्सुकता आहे. मागील हंगामामध्ये स्टोक्स सर्वात महागडा ठरला होता. बेंगळूरु रॉयल चॅलेंजर्सनी गेलला कायम ठेवलेले नाही. ऑस्ट्रेलियातर्फे ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स आणि मिचेल जॉन्सन तसेच वेगवान दुकली मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सचा लिलावामध्ये समावेश आहे.\nइंग्लंडतर्फे रूट, ख्रिस लीन, इयॉन मॉर्गन; वेस्ट इंडिजतर्फे गेलसह ड्वायेन ब्राव्हो, कालरेस ब्राथवेट, इविन लेविस, जेसन होल्डर; दक्षिण आफ्रिकेतर्फे हशिम अमला, फाफ डु प्लेसिस, क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर आणि वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल आणि कॅगिसो रबाडा तसेच न्यूझीलंडतर्फे केन विल्यमसन, कॉलिन मुन्रो आणि टॉम लॅथमनेही लिलावात स्थान मिळवले आहे.\nअफगाणिस्तानच्या १३ क्रिकेटपटूंचा लिलाव प्रक्रियेत समावेश आहे. बांगलादेशचे आठ, आर्यलड आणि अमेरिकेचे प्रत्येकी दोन, झिम्बाब्वेचे सात क्रिकेटपटू यंदा नशीब अजमावतील.\nसहभागी क्रिकेटपटू : ११२२\n* आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले : २८१\n* आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेले : ८३८\n* आयसीसी संलग्न देशांचे क्रिकेटपटू : ३\n* भारताचे नवोदित क्रिकेटपटू : ७७८\nपरदेशी क्रिकेटपटू : २८२\n* ऑस्ट्रेलिया : ५८\n* द. आफ्रिका : ५७\n* श्रीलंका : ३९\n* वेस्ट इंडिज : ३९\n* न्यूझीलंड : ३०\n* इंग्लंड : २६\nग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया). जो रूट, बेन स्टोक्स, इयॉन मॉर्गन (इंग्लंड). ख्रिस गेल, ड्वायेन ब्राव्हो, कालरेस ब्राथवेट (वेस्ट इंडिज). हशिम अमला, फाफ डु प्लेसिस, क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, कॅगिसो रबाडा (द. आफ्रिका). केन विल्यमसन, कॉलिन मुन्रो, टॉम लॅथम (न्यूझीलंड).\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-dr-babasaheb-ambedkar-marathwada-university-92388", "date_download": "2018-10-15T21:57:40Z", "digest": "sha1:NT7COTY3DBS6RAP44M4ILE6YRDFUY6KV", "length": 12946, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University ‘एक विचार, एक मंच’तर्फे यंदा भरगच्च कार्यक्रम | eSakal", "raw_content": "\n‘एक विचार, एक मंच’तर्फे यंदा भरगच्च कार्यक्रम\nरविवार, 14 जानेवारी 2018\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनानिमित्त विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांचे स्वतंत्र स्टेज न उभारता नामांतर शहिदांना सर्वांनी एकाच मंचावरून अभिवादन करून रिपब्लिकन चळवळीत नवे ‘संवादपर्व’ सुरू करण्यासाठी ‘एक विचार, एक मंच’चा उपक्रम तब्बल २४ संघटनांच्या पाठिंब्यातून साकारला जात आहे.\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनानिमित्त विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांचे स्वतंत्र स्टेज न उभारता नामांतर शहिदांना सर्वांनी एकाच मंचावरून अभिवादन करून रिपब्लिकन चळवळीत नवे ‘संवादपर्व’ सुरू करण्यासाठी ‘एक विचार, एक मंच’चा उपक्रम तब्बल २४ संघटनांच्या पाठिंब्यातून साकारला जात आहे.\nज्येष्ठ नेते गंगाधर गाडे, आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, चंद्रकांत हंडोरे, भीमराव आंबेडकर, मनोज संसारे, गंगाराम इंडिसे, विवेक चव्हाण, नानासाहेब भालेराव आदी नेत्यांनी आपापले मंच बाजूला सारत तरुणांना प्रतिसाद देत एका मंचावर येण्याचे निश्‍चित केले आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा गट सहभागी नाही.\nनामांतर शहीद अभिवादन मार्च\nऔरंगपुरा येथे महात्मा फुलेंना अभिवादन करून सकाळी नऊला सुरवात. खडकेश्वर मार्गे मिलकॉर्नर येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून पोलिस आयुक्तालय मार्गे-भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून-ज्युबिली पार्क येथून पाणचक्की मार्गे विद्यापीठ गेट येथील क्रांती स्तंभास अभिवादन.\nभारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांचा सहभाग या रॅलीत असणार आहे.\nदुपारी १ वाजता समता सैनिक दलाचे संचलन, दुपारी २ वाजता कलावंतांचे भीमगीत सादरीकरण, दुपारी ४ ते ५ मेघानंद जाधव, प्रा. डॉ. किशोर वाघ व स्थानिक कलावंतांचा भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, सायंकाळी ५.४० ला प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत क्रांती स्तंभास सलामी, डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन, सायंकाळी ६ वाजता मंचावर आगमन व सभेस सुरवात, तर रात्री १०वाजता समारोप.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_56.html", "date_download": "2018-10-15T22:10:05Z", "digest": "sha1:ME2XCQD5ZS3HWT4L4M47TDJ3WHOLGKFU", "length": 9578, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "अपघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व ट्रक्टरला लावणार रिफ्लेक्टर येवला बाजार समितीने घेतला ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम हाती - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » अपघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व ट्रक्टरला लावणार रिफ्लेक्टर येवला बाजार समितीने घेतला ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम हाती\nअपघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व ट्रक्टरला लावणार रिफ्लेक्टर येवला बाजार समितीने घेतला ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम हाती\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १० मार्च, २०१७ | शुक्रवार, मार्च १०, २०१७\nअपघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व ट्रक्टरला लावणार रिफ्लेक्टर\nयेवला बाजार समितीने घेतला ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम हाती\nयेवला - ट्रालीवर दुचाकी आपटुन प्रगतशील शेतकरी कै. बाळासाहेब गाढ़े यांना आपला जीव गमवावा लागला होता.असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून गाढे यांच्या स्मरणार्थ सभापती उषाताई शिंदे यांच्या पुढकारातून कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतीमाल घेवुन येणा-या वाहनांचा अपघात होवु नये याकरीता ट्रॅक्टर ट्रॉलीला मागील बाजूस रेडीअम रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम बाजार समितीने हाती घेतलेला आहे.\nरेडिअम लावण्याचा कार्यक्रम बाजार समितीत आज उपविभागीय अधिकारी डॉ. राहुल खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी रस्ता अपघातात निधन झालेले बाळासाहेब गाढे तसेच प्रभावती आहेर, सुर्यभान जगताप व मछिंद् वरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे,संचालक किशोर दराडे,माजी सभापती संभाजी पवार,सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके,बी.आर.लोंढे, पोलिस निरीक्षक संजय पाटील,पोलिस निरीक्षक रुपचंद वाघमारे, उपनिरीक्षक खैरनार आदींची प्रमुख उपस्थिती होती.यांच्या हस्ते एका ट्रक्टरला रेडीअम रिफ्लेक्टर लावून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.\nआपला अपघात आपल्यासाठी धोकेदायक असतो.त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रत्येक वाहनधारकाने अमलबजावणी करून काळजी घेतली तर दोन वाहनांचे अपघात टळतील. बाजार समितीने शेतकरी हितासाठी घेतलेला पुढाकार कौतुकाचा असल्याचे प्रतिपादन पोलिस उपअधिक्षक खाडे,पवार,दराडे,शेळके,संचालक मकरंद सोनवणे,साहेबराव सैद, संतु पा. झांबरे, सुभाष समदडीया यांनी केले.सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम आम्ही राबवला असून शेतकऱ्यांनी यापुढे वाहन चालवतांना काळजी घ्यावी असे आवाहन बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे यांनी केले.इतर बाजार समित्यांनी देखील रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने असा उपक्रम हाती घ्यावा असे आवाहन बोलताना माणिकराव शिंदे यांनी केले.\nयावेळी संचालक नवनाथ काळे, कृष्णराव गुंड, कांतीलाल साळवे, धोंडीराम कदम, गोरख सुराशे, नंदुशेठ आट्टल, एकनाथ साताळकर,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष भास्कर येवले, बाळू गायकवाड, सुदाम सोनवणे, भागुनाथ उशीर, अनिल मुथा, अशोक शहा, रमेश शिंदे, रावसाहेब खैरनार, अशोक सद्‌गीर, रिजवान शेख,भानुदास जाधव आदि उपस्थित होते.बाजार समितीचे सचिव डी.सी.खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. के.आर.व्यापारे, बी.ए.आहेर, एस.टी.ठोक, ए.आर. कांगणे आदींनी संयोजन केले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB", "date_download": "2018-10-15T21:52:41Z", "digest": "sha1:IMIYQE3JOHIPXWWZDCMJQAQICQ4WLR66", "length": 5284, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११९५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११७० चे - ११८० चे - ११९० चे - १२०० चे - १२१० चे\nवर्षे: ११९२ - ११९३ - ११९४ - ११९५ - ११९६ - ११९७ - ११९८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ११९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/232", "date_download": "2018-10-15T22:20:44Z", "digest": "sha1:5E3UG2PK6M4E7GFI7MKE26CTVJF62HVJ", "length": 3689, "nlines": 107, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "शेतकरी संघटना | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 19/12/2017 - 23:13 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकऱ्यांना स्वतःचा आवाज देणारा नेता हरपला\nएबीपी माझा विशेष संपादित भाग\nसहभाग : गंगाधर मुटे, विजय जावंधिया, रघुनाथदादा पाटील, मिलिंद मुरुगकर, संजय पानसे, निर्मला जगझाप\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-15T21:10:02Z", "digest": "sha1:BWTUKUXPYPMBSSXFPZZDQX5D5MUBQJ4R", "length": 13441, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#आगळे वेगळे: इंधन दरवाढ आणि सरकार (भाग २) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#आगळे वेगळे: इंधन दरवाढ आणि सरकार (भाग २)\nपेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी “भारत बंद’ पुकारल्यानंतरही दरवाढ कमी करणे सरकारच्या हातात नाही, असे सांगितले गेले असले, तरी आज ना उद्या केंद्र आणि राज्य सरकारांना आपापल्या हिश्‍शाच्या महसुलावर पाणी सोडून जनतेला दिलासा द्यावाच लागणार आहे. परंतु पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सरकारी धोरणामुळे नव्हे तर आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारपेठेतील परिस्थितीमुळे झाली आहे, हे मान्य करावेच लागेल. सरकार कोणते उपाय योजते आणि ग्राहकांना किती दिलासा मिळतो, हेच आता पाहायचे.\nसर्वांत गंभीर बाब म्हणजे, पेट्रोल किंवा डिझेलच्या दरवाढीचा परिणाम म्हणून जवळजवळ सर्वच वस्तूंची दरवाढ होते. कारण, प्रत्येक वस्तू बाजारात येण्यासाठी वाहतूक आवश्‍यक असते आणि इंधन दरवाढीबरोबर वाहतूक दरही वाढत असतात. म्हणजेच, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा परिणाम म्हणजे महागाई. स्मार्टफोन तयार करणाऱ्या आघाडीच्या कंपनीनेही आपल्या फोनच्या दरात वाढ होणार असल्याचे जाहीर केले आहे. टूथपेस्ट, साबण, वॉशिंग पावडर अशा ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी आगामी काळात दरवाढीचे संकेत दिले आहेत. या अनिश्‍चिततेच्या काळातच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत आहे. त्यामुळेही सरकारची डोकेदुखी वाढली आहे. एका डॉलरच्या मोबदल्यात 71-72 रुपये मोजावे लागणे, ही रुपयाची ऐतिहासिक घसरण म्हणावी लागेल.\nयाचा अर्थ एक डॉलर किमचीची वस्तू आयात करण्यासाठी 71 ते 72 रुपये मोजावे लागणे. परदेशी चलनाच्या बाजारातही मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. ज्या-ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्‍चितता निर्माण होते, त्या-त्यावेळी डॉलरचे मूल्य वाढत असते. डॉलरच्या तुलनेत जानेवारीपासून आतापर्यंत रुपयाची सुमारे दहा टक्के घसरण झाली आहे. याचा अर्थ असा की, ज्या वस्तूंच्या आयातीसाठी डॉलरमध्ये किंमत मोजणे भारताला भाग पडते, अशा वस्तूंसाठी अधिक परकीय चलन खर्च होत आहे. कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताचे बरेच डॉलर खर्च होतात. त्यामुळे कच्चे तेल अधिक महाग होते. मग त्याच्याशी संबंधित सर्व वस्तूंच्या किमती देशांतर्गत बाजारपेठेत वाढत जातात. लॅपटॉप, मोबाइल फोन अशा वस्तूंचे बहुतांश सुटे भाग भारताला आयात करावे लागतात.\nपरिणामी, या सर्वच वस्तूंचे दर वाढणे स्वाभाविक आहे. या प्रक्रियेत निर्यातदार देशांचा मोठा फायदा होतो. शंभर डॉलर किमतीच्या वस्तूंची निर्यात करणारा निर्यातदार त्या मोबदल्यात पूर्वी 6400 रुपये कमावत होता. आता तो 7200 रुपये कमावतो. आपली निर्यात मर्यादित असल्यामुळे परदेशी व्यापारातील तूटही रुपयाच्या घसरणीबरोबर वाढत जाते. या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचा परिणाम म्हणूनच महागाईचे चटके देशवासीयांना सध्या भोगावे लागत आहेत.\nरुपयाची घसरण रोखण्याचा एक मार्ग म्हणजे, रिझर्व्ह बॅंकेने बाजारात आणखी डॉलर उपलब्ध करून देणे. परंतु बाजारात अधिक डॉलर उपलब्ध करून देण्याचा दुसरा अर्थ भारताची परकीय चलनाची गंगाजळी कमी करणे होय. 17 ऑगस्ट 2018 रोजी भारताची परदेशी चलनाची गंगाजळी सुमारे 400 अब्ज डॉलर एवढी होती. रिझर्व्ह बॅंक डॉलरचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय आताही घेऊ शकते; परंतु त्यामुळे परदेशी चलनाची गंगाजळी बरीच कमी होण्याचा धोका आहे.\nअंतिमतः आयात कमी करणे आणि निर्यात वाढविणे, हाच या समस्येवरचा शाश्‍वत उपाय ठरू शकतो. सरकारचे हात सद्यःस्थितीत बांधलेले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारे पेट्रोल आणि डिझेलवरील आपापल्या करात थोडीफार कपात करण्याचे संकेत देऊ शकतात. त्याद्वारे सरकारे असा संदेश देऊ शकतात, की वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या जनतेची काळजी सरकारला आहे. कॉंग्रेससह विरोधी पक्षांच्या “भारत बंद’नंतर सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करू शकत नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले असले, तरी आज ना उद्या सरकारला करकपातीचा निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे सरकारी महसुलाचे नुकसान झाले, तरी सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे ही सरकारची जबाबदारीही आहे आणि ती एक राजकीय गरजही आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रतिभा महाविद्यालयात “हिंद सप्ताह’\nNext articleखंडणी न दिल्याने कंपनीच्या मालकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाचा अटकपूर्व फेटाळला\n#अर्थकारण: निर्देशांकातील चढउतार आणि आपण\n#चित्रपट : दिग्दर्शकांची धडपडणारी मुले (भाग-2)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 3)\n#चित्रपट : दिग्दर्शकांची धडपडणारी मुले (भाग-1)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 2)\n#विशेष – विघातक मधुजाल (भाग 1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_99.html", "date_download": "2018-10-15T22:27:31Z", "digest": "sha1:4J5LQQIJAFNUUOWW7CCURYEUKCI6RTCD", "length": 6928, "nlines": 53, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला बाजार समिती मध्ये अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला बाजार समिती मध्ये अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन\nयेवला बाजार समिती मध्ये अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ७ मार्च, २०१७ | मंगळवार, मार्च ०७, २०१७\nयेवला बाजार समिती मध्ये अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन\nकृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवार येवला, उपबाजार अंदरसुल व उपबाजार पाटोदा येथे जागतिक बँक अनुदानित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (एम. ए. सी. पी.) अंतर्गत पायाभुत व उत्पादक सुविधा निर्माण करणेसाठी रु. 4 कोटी 42 लाख पंचावन्न हजार रकमेची विविध विकास कामे व बांधकामे करण्यात येत आहेत. त्यापैकी मुख्य आवारातील रु. 1 कोटी 28 लाख 33 हजार रकमेच्या अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन संचालक मंडळाच्या उपस्थितीत बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे व उपसभापती गणपत कांदळकर यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले.\nमहाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प अंतर्गत जागतिक बँकेकडून मुलभुत व पायाभुत सुविधांसाठी 50% व उत्पादक सुविधांसाठी 25% याप्रमाणे सर्व कामांना अंदाजे रु. 1 कोटी 40 लाख इतके अनुदान मिळणार आहे. याप्रसंगी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, सभापती उषाताई शिंदे, उपसभापती गणपतराव कांदळकर, संजय बनकर, संतु पा. झांबरे, नवनाथ पा. काळे, कृष्णराव गुंड, भास्कर कोंढरे, कांतीलाल साळवे, अशोक मेंगाणे, मकरंद सोनवणे, मोहन शेलार, धोंडीराम कदम, राधाबाई गायकवाड, प्रमोद पाटील, गोरख सुराशे, नंदुशेठ आट्टल, सुभाष समदडीया, शासकीय प्रतिनिधी इंजि. साहेबराव सैद, एकनाथ साताळकर तसेच देविदास शेळके, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री. राजेंद्ग गायकवाड, ठेकेदार श्री. नानसाहेब पाटील, बाजार समितीचे सचिव डी. सी. खैरनार, अधिकारी/कर्मचारी आदि उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/sc-judges-revolt-rahul-gandhi-demands-independent-probe-into-judge-loyas-mysterious-death-1615342/", "date_download": "2018-10-15T21:41:30Z", "digest": "sha1:I7VPZS47ONX2FCZMQXZCZIWL4YDH45MK", "length": 15849, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "SC judges’ revolt: Rahul Gandhi demands independent probe into Judge Loya’s mysterious death | ‘सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद लोकशाहीसाठी दुर्दैवी’ | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद लोकशाहीसाठी दुर्दैवी’\n‘सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद लोकशाहीसाठी दुर्दैवी’\nराहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका\nराहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)\nसुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद ही लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. त्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे केंद्राने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. थोड्याच वेळापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका मांडली. तसेच जस्टिस लोया मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्याच न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या न्यायाधीशांनी समोर येऊन व्यथा सांगावी हे यापूर्वी कधीही घडले नव्हते. असे घडणे हे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे असेही राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.\nसुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी थेट सरन्यायाधीशांच्या धोरणांवर टीका करण्याचा पहिलाच प्रसंग लोकशाहीत घडला. लोकशाही धोक्यात असल्याचेही मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. देशभरातून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत टीका होते आहे. हे सगळे लोकशाहीसाठी धोक्याचे आहे असेही मत त्यांनी मांडले.\nसुप्रीम कोर्टातील प्रशासनाच्या कामकाजात मागील दोन महिन्यांपासून अनियमितता होती आम्ही या संदर्भात सरन्यायाधीशांनीही पत्र लिहिले होते मात्र आता आमचा नाईलाज झाला असा गंभीर आरोप सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी शुक्रवारी केल्याने एकच खळबळ उडाली. एवढेच नाही तर या सगळ्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊनच आपली भूमिका मांडली.\nसुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. न्या. चेलमेश्वर म्हणाले, ही एक असामान्य घटना आहे. सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय कामकाजात अनियमितता आहे. न्यायव्यवस्थेच्या निष्ठेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.आम्ही या संदर्भात सरन्यायाधीशांना एक पत्र पाठवले, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दोन महिन्यांच्या घटनाक्रमानंतर आम्हाला माध्यमांसमोर येणे गरजेचे होते. आता जनतेनेच योग्य काय ते ठरवावे, असे त्यांनी सांगितले. न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.\nयाच पत्रकार परिषदेनंतर देशभरातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांवर टीका केली आहे. त्याचमुळे या प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे असे मत मांडले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनरेंद्र मोदी सरकारमध्ये सुषमा स्वराज बेरोजगार – राहुल गांधी\nउत्तर प्रदेश, बिहारमध्ये आघाडी झाली तर भाजपा २०१९ मध्ये जिंकू शकत नाही – राहुल गांधी\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nफ्रान्सवा ओलांद आणि राहुल गांधींनी सर्व ठरवून केलं का \nकिंगफिशर एअरलाईन्सची मालकी राहुल गांधींकडे \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/sharad-pawar-politics-by-sharad-pawar-1609826/", "date_download": "2018-10-15T21:32:59Z", "digest": "sha1:7TID53VIXJQH642Z5YA7UFSF5HYPC56I", "length": 15706, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sharad Pawar politics by Sharad Pawar | ‘सीडलेस शरद’.. | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nएखादे पीक घ्यायचे ठरवले, की अगोदर मातीची किती मशागत करायची हे पवारांना नेमके ठाऊक असते.\nशरद पवार (संग्रहित छायाचित्र)\nशेताची पूर्ण मशागत करावी, चांगल्या वाणाचे बियाणे निवडावे, खतपाणी घालून ते जोपासावे, तेव्हाच मग शेतात सोने हाती लागते. महाराष्ट्राच्या बारामती नावाच्या गावातील शेतात असे सोने पिकते. कारण त्या शेतांची मशागत तर असतेच, पण वाणदेखील निवडून लावलेले असते. काही वर्षांपूर्वी या शेतात अस्सल बारामती वाणाच्या द्राक्षांची पदास सुरू झाली. जवळपास १८ वर्षांपूर्वी दिल्लीत ‘शरद सीडलेस’ जातीच्या द्राक्षांचा बोलबाला झाला, आणि या वाणाचे पीक घेण्यासाठी फार पूर्वीपासूनच मशागत सुरू होती, हे काही मोजक्यांनी ओळखले. शेताची पूर्ण मशागत झाल्याखेरीज पेरणी करायची नाही आणि एकदा पेरले की त्या शेतातून भरघोस पीकच घ्यायचे हे शरद पवारांचे तंत्र आहे, हे आणखी अनेकांना कळले. ‘शरद सीडलेस’ची गोडी चाखण्यात दिल्लीतील मोजकी मंडळी दंग होती, तेव्हा शरद पवार गालात मिस्कील हसत आपल्या मशागतीच्या तंत्राचे गुपित सांगून सर्वाना अचंबित करत होते. एखादे पीक घ्यायचे ठरवले, की अगोदर मातीची किती मशागत करायची हे पवारांना नेमके ठाऊक असते. ते गुपित आपल्याला कळले असे अनेकदा इतरांना वाटते, आणि शेतातले पीक काही वेगळेच आहे हे लक्षात आले की अंदाज चुकल्याचे लक्षात येते. पवार जेव्हा हाताने, मानेने किंवा थेट तोंडाने ‘नाही’ म्हणतात, तेव्हा ते ‘होय’ असते असे अनेक जण सांगतात. अगदी परवा सुशीलकुमार शिंदेंनीदेखील ही गोष्ट गौप्यस्फोट केल्याच्या थाटात सांगून टाकली, तेव्हादेखील पवार मिस्कीलकपणे गालात हसत होतेच. त्यांनी हातानेच ‘नाही’ असे सांगिततले, म्हणून पवार हे भारताचे राष्ट्रपती होणारच यावर सुशीलकुमार शिंदेंनी शिक्कामोर्तब केले. दोन-चार महिन्यांपूर्वी पवारांच्याच पक्षाच्या चिंतन बठकीत त्यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी पवारांना भारताचे भावी पंतप्रधान म्हणून जाहीर केले होते. तेव्हाही खुद्द पवार यांनी त्याचा इन्कार केला होता. त्याआधी गेल्या एप्रिलमध्ये शिवसेनेचे संजय राऊत यांनीही पवार यांच्याकरिता राष्ट्रपतिपदाची मोच्रेबांधणी सुरू केली होती. जेव्हा जेव्हा पंतप्रधानपदाची किंवा राष्ट्रपतिपदाची चर्चा सुरू होते, तेव्हा तेव्हा पवार यांच्या नावाखेरीज ती पुढे सरकतच नाही, ही महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशीच बाब आहे. या देशात कोणत्याही पदासाठी शरद पवार हा ठोस आणि कायमस्वरूपी पर्याय आहे, असा याचा अर्थ आहे. असे कुणाही येरागबाळ्याच्या बाबतीत घडत नसते, आणि एखादे नाव चच्रेत असणे हा काही केवळ योगायोग नसतो. .. पवार हे केवळ शेतकरी नाहीत. ते शेतीतज्ज्ञ आहेत. त्यांच्या शेताची मशागत बारमाही सुरू असते. योग्य हवामान साधले, की नेमकी वेळ साधून कोणत्या वेळी कोणत्या पिकासाठी कोणते बी पेरायचे याचे तंत्र त्यांना नेमके अवगत असते. शरद सीडलेस हा त्या तंत्राचाच एक आविष्कार. ही द्राक्षे एवढी गोड, की त्याची चव चाखताना आंबटपणाचा आभासही होत नाही. त्या द्राक्षांच्या गोडीची चव चाखत सारे जण जेव्हा वाहवा करीत असतात, तेव्हा हा जाणकार कृषीतज्ज्ञ मात्र, गालात मिस्कील हसत हातानेच काही तरी खुणा करीत असतो. काहींना त्यात ‘नाही’ दिसते, काहींना त्यामध्ये ‘होय’चा भास होतो. पण आपणही कधी तरी कात्रजच्या घाटातून प्रवास केलाय, हे प्रत्येकालाच माहीत असते..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/sandals-floaters/reebok+sandals-floaters-price-list.html", "date_download": "2018-10-15T22:00:47Z", "digest": "sha1:IA53PZ3437Z3KRK7VY74Y4MXLDVDWT3W", "length": 18277, "nlines": 466, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रिबॉक सँडल्स & फ्लोटर्स किंमत India मध्ये 16 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nरिबॉक सँडल्स & फ्लोटर्स Indiaकिंमत\nIndia 2018 रिबॉक सँडल्स & फ्लोटर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nरिबॉक सँडल्स & फ्लोटर्स दर India मध्ये 16 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 13 एकूण रिबॉक सँडल्स & फ्लोटर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन रिबॉक ग्राय सिन्थेटिक लाथेर वेल्क्रो फ्लोटर सँडल्स आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Homeshop18, Indiatimes, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी रिबॉक सँडल्स & फ्लोटर्स\nकिंमत रिबॉक सँडल्स & फ्लोटर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन रिबॉक युनिसेक्स आडवेंतुरे शेर्पांत ल्प मेष सँडल्स अँड फ्लोटर्स SKUPDf5IU3 Rs. 1,49,92,249 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.783 येथे आपल्याला रिबॉक येल्लोव फ्लोटर सँडल्स उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nशीर्ष 10रिबॉक सँडल्स & फ्लोटर्स\nताज्यारिबॉक सँडल्स & फ्लोटर्स\nरिबॉक युनिसेक्स ट्रायल ब्लाझे सँडल्स अँड फ्लोटर्स\nरिबॉक पूरपले फ्लोटर सँडल्स\nरिबॉक अबसोलुते ट्रायल ग्रे फ्लोटर्स विथ वेल्क्रो क्लासुरे\nरिबॉक ग्राय सिन्थेटिक लाथेर वेल्क्रो फ्लोटर सँडल्स\nरिबॉक में s सुपर ड्राईव्ह 2 0 ल्प सँडल्स अँड फ्लोटर्स\nरिबॉक में s सुपर ड्राईव्ह 2 0 ल्प सँडल्स अँड फ्लोटर्स\nरिबॉक अबसोलुते ट्रायल स्मार्ट ब्लॅक अँड येल्लोव फ्लोटर्स\nरिबॉक येल्लोव फ्लोटर सँडल्स\nरिबॉक में s रोड कनेक्ट सँडल्स अँड फ्लोटर्स\nरिबॉक युनिसेक्स आडवेंतुरे शेर्पांत ल्प मेष सँडल्स अँड फ्लोटर्स\nरिबॉक ड्राईव्ह ल्प ब्लॅक फ्लोटर सँडल्स\nरिबॉक में s सिटी फ्लेक्स ल्प ब्लू अँड ब्लॅक सँडल्स अँड फ्लोटर्स 9 उक\nरिबॉक में s रेअल्टिमे फ्लेक्स ल्प मेष आऊटडोअर सँडल्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1016/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80_%E2%80%93_%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82", "date_download": "2018-10-15T20:56:10Z", "digest": "sha1:BKZHYPNO7UOHIVWMEE2URDGN3DXGCQQB", "length": 6893, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nडिजीटल क्लासरूमसाठी बजेटमध्ये तरतूद करावी – शशिकांत शिंदे\nराज्यातील १३ हजार ८४४ शाळांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. ४४ हजार ३३० शाळांतील विद्यार्थ्यांना संगणक म्हणजे काय हेच माहिती नसल्याची शोकांतिका आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात मांडली. शाळांमध्ये डिजीटल क्लासरुम असावी अशी जनतेची मागणी आहे. पण यासाठी निधी अपुरा पडत आहे. याआधी केंद्रातून पैसे येत होते पण आता ते येणे बंद झाल्याचे कटू सत्य शिंदे यांनी सभागृहात सांगितले. परिस्थिती वाईट आहे. डिजीटल क्लासरूमसाठी बजेटमध्ये तरतूद करावी अशी मागणी त्यांनी केली. या शाळांना पुरेसा विद्युत पुरवठा नाही. एमएसईबी या शाळांना वीजेचे खासगी दर लावत आहे. शाळांसाठी विद्युत पुरवठा नीट करावा, वीजदर कमी करावेत व निधी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी आग्रही मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.\nदंगलग्रस्त भागाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट ...\nऔरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलग्रस्त भागाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आपतग्रस्त नागरिकांशी चर्चा करून त्यांना शांततेचे आवाहन केले. तसेच दंगलीतील मृत, जखमी आणि नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना भरपाई देण्याची व घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी यावेळी केली. ...\nराष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी सचिन अहिर यांची निवड ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राज्य निवडणूक निर्णय अधिकारी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई विभागीय प्रतिनिधी, प्रमुख नेते आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्वसंमतीने विद्यमान अध्यक्ष सचिन अहिर यांची मुंबई अध्यक्षपदी पुन्हा निवड जाहीर करण्यात आली. ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंब्र्यात जोरदार शक्तीप्रदर्शन; तब्बल १०० कोटींच्या विकास क ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी ठाण्यातील मुंब्रा भागाचा दौरा केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते तब्बल १०० कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहाराध्यक्ष आनंद परांजपे , ठाणे मनपातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आणि पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.जयंत पाटील यांच्या हस्ते २७ कोटींच्या नाल्याचे काम, २५ कोटींच्या रस्त्याचे काम, २१ कोटींच्या मुख्य रस्त्याचे काम, २७ कोट ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2011/12/blog-post_8944.html", "date_download": "2018-10-15T22:11:54Z", "digest": "sha1:KSPTZISICPFSHX5IN5K4TW3LIGBYWUXM", "length": 3207, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "संताजी महाराज जयंती निमित्त शहरातून काढण्यात आलेली पालखी मिरवणुक - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » संताजी महाराज जयंती निमित्त शहरातून काढण्यात आलेली पालखी मिरवणुक\nसंताजी महाराज जयंती निमित्त शहरातून काढण्यात आलेली पालखी मिरवणुक\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २२ डिसेंबर, २०११ | गुरुवार, डिसेंबर २२, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://lingayatreligion.com/M/M_Philosophy/Lingayat-Philosophy.htm", "date_download": "2018-10-15T22:43:01Z", "digest": "sha1:EHFIL6ZJMSO6UXZTG45YISTU6SLDBOOY", "length": 3549, "nlines": 58, "source_domain": "lingayatreligion.com", "title": "लिंगायत धर्म- लिंगायत तत्व दर्शन", "raw_content": "\n(लिंग) इष्टलिंग अंगावरील लिंग अलग होवू नये\nगुरू , जंगम पंचाचार\nपादोदक-प्रसाद बसवेश्वरच इष्टलिंगाचे जनक\nभक्तांनी भवींचा संग करून नये भृत्याचार\nलिंगांगयोग (शिवयोग) लिंगायत तत्व दर्शन\nलिंगायत धर्मगुरु गुरु बसव लिंगायत धर्मगुरु निष्ठा\nलिंगायत नीतिशास्त्र लिंगायत वीरशैव वेगवेगळे\nलिंगायत सिध्दांत लिंगायतांनी आदर्श दांपत्य\nलिंगायतांनी उपवास नेम व्रत पाळू नयेत लिंगायतांनी कायकाचे महत्व\nलिंगायतांनी तिर्थ क्षेत्रांना जावू नये लिंगायतांनी पंच सूतक पाळू नयेत\nलिंगायतांनी प्रसादाचे महत्व लिंगायतांनी मानव समानता / सामाजिक समानता\nलिंगायतांनी रुद्राक्षाचे महत्व लिंगायतांनी वार, तिथि, मुहूर्त नक्षत्र पाहू नयेत\nलिंगायतांनी विभूतीचे महत्व लिंगायतांनी विश्व संदेश\nलिंगायतांनी शरण संगाचे (सत्संगाचे) महत्व लिंगायतांनी स्थावर लिंग, अन्य दैवांची पूजा करू नये\nलींगाचार वचन साहित्याच लिंगायत धर्माची संहिता\nविभूती-रूद्राक्ष-मंत्र शरणांनी वेद, आगम, शास्त्र, पुराण यांचे खंडन केले आहे\nलिंगायत वीरशैव वेगवेगळे लिंगायत सिध्दांत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-15T20:54:54Z", "digest": "sha1:VAXJGDSHHEWNLKZTMO7PVQOWS7LXHNDI", "length": 6761, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्लोबल ट्रस्ट इंडेक्सच्या वार्षिक अहवालात भारत तिसऱ्या स्थानी ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nग्लोबल ट्रस्ट इंडेक्सच्या वार्षिक अहवालात भारत तिसऱ्या स्थानी \nदावोस : दावोसमध्ये ग्लोबल ट्रस्ट इंडेक्सच्या वार्षिक अहवालात भारताने पुन्हा तिसरा क्रमांक पटकावला आहे. सलग दुसऱ्या वर्षी भारत टॉप 3 मध्ये आहे.ज्या देशांच्या सरकारवर जनता सर्वाधिक विश्वास ठेवते अशा देशांची यादी दरवर्षी जाहीर केली जाते.\nभारत या यादीत मागच्या वर्षीच्या तुलनेत क्रमवारीत खाली आला आहे. मागच्या वर्षी भारत या यादीत पहिल्या स्थानावर होता. यावर्षी मात्र भारत तिसऱ्या स्थानावर आला आहे. या रँकिंगमध्ये चीनने मोठी उडी घेतली आहे. तर अमेरिकेला सर्वात मोठं नुकसान झालं आहे. रँकिंगनुसार चीनचे 2017 मध्ये 67 पॉइंट्स होते. चीन मागच्या वर्षी तिसऱ्या स्थानावर होता. 2018 मध्ये 7 पॉइंट्सच्या वाढसह 74 पॉईंटने तो टॉपवर आहे.\nभारत मागच्या वर्षी 72 पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर होता. या वर्षी 4 पॉइंट्स कमी झाले आहेत. जीएसटी आणि नोटबंदीनंतर लोकांमध्ये थोडीफार नाराजी होती. मोदी सरकारमध्ये मात्र हा उत्साह भरण्यासाठी काम करेल. सरकारशिवाय बिझनेस वर्ग, मीडिया आणि एनजीओ याकडे कशा प्रकारे बघते याबाबतीत ही भारत विश्वासपात्र गटात येतो. 4 पॉईंटसने भारत तिसऱ्या स्थानावर असला तरी मोदी सरकारवर अजूनही सरकारचा विश्वास काय असल्याचं दिसतंय.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिवसेनेतील अंतर्गत वाद टोकाला\nNext articleसेम टू सेम इम्रान हाश्मी….\nमुद्रा योजनेत महाराष्ट्र “टॉप थ्री’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/mla-narayan-gawali-suicide-134758", "date_download": "2018-10-15T22:06:56Z", "digest": "sha1:TKDAYKLDEZOSUGGDK44XTQQXT3MUT7Q5", "length": 12935, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "mla narayan gawali suicide माजी नगरसेवक गवळींची तुळजापूरमध्ये आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nमाजी नगरसेवक गवळींची तुळजापूरमध्ये आत्महत्या\nमंगळवार, 31 जुलै 2018\nतुळजापूर - येथील माजी नगरसेवक नारायण विठ्ठल गवळी (वय ४३) यांनी सोमवारी (ता. ३०) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.\nयेथील हडको वसाहतीसमोरील विश्वासनगर भागात गवळी यांचे घर आहे. घरात सकाळी दहाच्या सुमारास नारायण गवळी यांनी आत्महत्या केल्याचे आढळले. घरातील खोलीचा दरवाजा बंद करून गळफास घेतलेल्या स्थितीत ते होते. यासंदर्भात त्यांचे मेव्हणे नागनाथ काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पोलिसांत घटनेची नोंद झाली.\nतुळजापूर - येथील माजी नगरसेवक नारायण विठ्ठल गवळी (वय ४३) यांनी सोमवारी (ता. ३०) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.\nयेथील हडको वसाहतीसमोरील विश्वासनगर भागात गवळी यांचे घर आहे. घरात सकाळी दहाच्या सुमारास नारायण गवळी यांनी आत्महत्या केल्याचे आढळले. घरातील खोलीचा दरवाजा बंद करून गळफास घेतलेल्या स्थितीत ते होते. यासंदर्भात त्यांचे मेव्हणे नागनाथ काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पोलिसांत घटनेची नोंद झाली.\nयासंदर्भात पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी सांगितले, आत्महत्येपूर्वी नारायण गवळी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी त्यांच्या घरात सापडली. ‘माझ्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये, माझ्या कुटुंबीयांचा विनोद गंगणे यांनी सांभाळ करावा’ अशा आशयाचा उल्लेख या चिठ्ठीत आहे.\nनारायण गवळी यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गवळी हे २०११ ते २०१६ या कालावधीत नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते होते. त्यांच्या पत्नी भारती गवळी या २००६ ते २०११ या कालावधीत नगरसेविका होत्या. नगराध्यक्ष म्हणून भारती गवळी यांनी काम पाहिले. सध्याही त्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. पालिकेच्या राजकीय क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपासून नारायण गवळी यांचा दबदबा होता. विविध गणेश मंडळांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले. शहरात मोफत पाणीवाटपाचेही काम त्यांनी केले. त्यांनी आत्महत्या केल्याचे कळताच हळहळ व्यक्त झाली. अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nकिरकोळ कारणावरून युवकाकडून मित्राचा खून\nसातारा - मित्राला हांडगा म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून युवकाचा खून केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/09/ganesha-festival.html", "date_download": "2018-10-15T22:23:53Z", "digest": "sha1:TLXIVRNVCKMTML7LXYCEVFI3XH3TE7WM", "length": 22829, "nlines": 159, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Indian Festiva l: गणेश चतुर्थी का साजरी करतात ? कथा २", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nIndian Festiva l: गणेश चतुर्थी का साजरी करतात \nमी मागील भागात सांगितलेल्या कथेला पुराणांचा आधार आहे हो त्यातील काही स्थळांचा उल्लेख मात्र काल्पनिक आहे. हि दुसरी कथासुद्धा पुरणाचा संदर्भ असणारी -\nपार्वतीला मातेला स्नानास जावयाचे होते. परंतु भगवान शंकर महालात नव्हते. आता आपण स्नान गृहात गेलो आणि कुणी अपरिचित आले तर असा प्रश्न मनी उदभावातच पार्वती मातेने आपल्या अंगावरील मळापासून एका सुंदर , शूर आणि गुणी मुलाची मूर्ती बनवली. त्या मूर्तीत प्राण ओतले. त्या सजीव मुलाने पार्वतीला, \" माते \" म्हणत वेढले. त्या बाल लीलातून स्वतःला मुक्त करीत पार्वती त्यास म्हणाली , \" हे बघ बाळ , मी स्नानास जाते. मी स्नानाहून प्रत येईपर्यंत महालात कोणासही प्रवेश देऊ नकोस.\"\nपार्वती स्नानास गेली. छोटा मुलगा व्दार रक्षक म्हणून आपल्या मातेचे रक्षण करण्यास दारात ठाण मांडून उभा राहिला.\nइतक्यात तेथे भगवान शंकर आले. घरात प्रवेश करू लागले. परंतु त्या छोट्या मुलाने भगवान शंकरांना घरात प्रवेश करण्यास अटकाव केला. भगवान शंकरांनी त्या मुलास सर्वोतोपरी समजावून सांगितले. परंतु आपणास आत प्रवेश करावयाचा असेल तर माझ्याशी युद्ध करून व मला पराभूत करूनच पुढे जाता येईल असे त्या छोट्या मुलाने सांगितले. शंकराच्या गणांनी त्यासोबत युद्धही केले. सारे पराभूत झाले. शेवटी स्वतः भगवान शंकरांनी त्रिशुळाने त्या मुलाचा शिरच्छेद केला. इतक्यात पार्वती स्नान गृहातून बाहेर आली व क्षणापूर्वीच ज्या मुलाने आपणास मते म्हणत मिठी मारली त्याचे धडावेगळे झालेले शीर पाहून संतापली. हे सारे भगवान केल्याचे समजल्यावर संतापली. आपल्या मुलास पुन्हा सजीव करण्याचा ह्ट्ट करू लागली. परंतु मृत जीवास पुन्हा जीवन देणे हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध होते. परंतु पार्वती ऐकण्यास तयार नव्हती.\nतेवढ्यात तिथे ब्रम्हदेव आले व उत्तर दिशेस जो कोणी जीव प्रथम दिसेल त्याचे शीर धडावेगळे करून यास जोडल्यास हा जिवंत होईल असे सांगू लागले. भगवान शंकरांनी त्वरित सगळ्या गणांना उत्तर दिशेस धाडले. त्यांना प्रथम दिसला तो इंद्राचा हत्ती. त्यांनी त्याचे मस्तक धडावेगळे केले व ते भगवान शंकरांना आणून दिले. भगवान शंकरांनी ते हत्तीचे शीर मृत धडावर ठेवताच त्यास जीवन प्राप्त झाले. गज म्हणजे हत्ती. अनन म्हणजे शीर. हत्तीचे शीर त्या मुलास जोडल्यामुळे त्या मुलाचे नामकरण गजानन असे करण्यात आले. तो दिवस चतुर्थीचा होता. गणेशाचा पुनर्जन्म त्या दिवशी उत्सव स्वरुपात साजरा करण्यात आला. तेव्हा पासून तो दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा करण्यात येतो.\n( लक्षात घ्या गणेश चतुर्थी म्हणजे गणेश जयंती नव्हे. )\nगणेशजन्माची कथा माणूस केव्हा बोलू लागला याकडे निर्देश करते असे माझे मत आहे. माणूस बोलू शकतो तो त्याचे मेंदूतील ऐकण्याचे आणि आवाज काढणारे केंद्र एका ठिकाणी असल्याने ही बाब आधुनिक शास्त्रालाही मान्य आहे. पण हे केव्हा घडले याबद्दल अधुनिक शास्त्र काही सांगत नाही. इतर प्राण्यांत नसलेली ही कुवत मानवात कशी निर्माण झाली हा प्रश्र्न अजून या शास्त्राला पडावयातात आहे. कोणत्यातरी जबरदस्त अपघातामुळे अशी कुवत निर्माण झाली असे ही कथा सुचवीत असावी.\nमनोहरजी, खुपच वेगळा विचार मांडलात. आपघाताना कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या असे मानावे. पृथ्वीची निर्मिती आपघाताने झाली, तुमच्या म्हणण्यानुसार गणेशजन्माची कथा माणूस केव्हा बोलू लागला याकडे निर्देश करते असे माझे मत आहे. आपण केवळ जे आहे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. पण या सार्या निर्मितीमागे एक शक्ती निश्चित आहे आणि ती म्हणजेच परमेश्वर. त्याच्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवण एवढंच आपल्या हाती.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nShiv Sena, BJP, MNS : विधानसभेला दिवस गेले\nBJP, NCP, Ajit Pawar : आघाडीचं घोडं अजित पवारांचा ...\nShiv sena, BJP, NCP : शिवसेनेचा अडेलतट्टूपणा आणि उ...\nNarendra Modi, BJP : मोदींची क्रेझ संपली का \nBJP, Shiwsena : असं असावं युतीच्या जागा वाटपाचं सु...\nGanesh Festival : सत्यनारायण घालू नये\nIndian Festiva l: गणेश चतुर्थी का साजरी करतात \nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2010/05/blog-post_8541.html", "date_download": "2018-10-15T20:55:57Z", "digest": "sha1:3ZAMHRQNOGB4FHIOW275S3PW43ZMKHB7", "length": 9956, "nlines": 277, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: गणपती बाप्पा मोरया", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nमंडळी आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो. मोठ्या पटांगणात तयारी केली आहे अन गल्लीतली सगळी पोरे घेवून हिरो नाचत आहे.\n(या सिन नंतर लगेचच एक फायटिंग चा सिन असल्याने साईड हिरो पण या गाण्यात आहे.)\n(भक्तिरसपुर्ण गाण्यास अशा फालतू सिन मध्ये टाकल्याने गणपती बाप्पा मला माफ कर.)\nहिरो नं १ :\nचला रे चला नाचू या गावू या\nबोला रे बोला गणपती बाप्पा मोरया ||धृ||\nहिरो नं १ :\nढोल ताशे हे असे जोरात वाजती\nरंगात येवूनी पोरे ही नाचती\nपुढे होवूनी सारे एका ओळीत या रे\nमखरात ठेवायला मुर्ती उचला रे\nआरास केली अन आता मंडप सजवू या ||१||\nआरती आता करूया अन देवाला आळवू या\nप्रसाद खावू या अन सार्‍या गल्लीमध्ये वाटूया\nनाचात दंग आता सारे झाले बेधुंद\nगुलाल उधळू अंगावर घेवू या रंग\nश्रींचे पुजन करून भक्तिरसात सारे न्हावूया ||२||\nगणपती असे ही विद्येची देवता\nभजता मनोभावे पावे तो सर्वथा\nआनंदी जग झाले गणपती येता\nकल्याण होई तो आशिर्वाद देता\nपुढल्या वर्षी बाप्पा लवकर आणूया ||३||\nचला रे चला नाचू या गावू या\nबोला रे बोला गणपती बाप्पा मोरया\nLabels: कविता, काव्य, गाणी, चित्रपट, संगीत\n जाम आवडली नोंद आणि गाणे देखील\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nसमोर आता येते कशाला\nधनी माझं कसं येईना अजून\nकामगार आम्ही कामगार असतो\nआज अचानक उदास का वाटे\nहळू हळू...चालव तुझी फटफटी\nमोहविते मज तव गंधीत कांती\nपोरी पदर घे उन लागलं\nनकोस माझी आठवण काढू\nन्हाउन ओले केस घेवून\nपुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे\nसख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा\nयुगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2016/06/30/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC/", "date_download": "2018-10-15T20:54:13Z", "digest": "sha1:F5XFKBAZCBNTLJSAEDOFSTK4PKSJELF3", "length": 5713, "nlines": 41, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – जुलै २०१६ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – जुलै २०१६\nशाळा कॉलेज सुटून इतकी वर्षे झाली पण १०वी, १२वी चा निकाल जवळ आलाय म्हटल्यावर अजूनही टेन्शन येते. याचे खरे कारण म्हणजे आई- वडिलांची भीती हे नसून आम्ही वर्षभर (न) केलेला अभ्यास, हे आता कबूल करायला हरकत नाही \nआता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. गेल्या काही वर्षात आई-वडील व त्यांची दोन मुले अश्या चौकोनी कुटुंब पद्धतीचा उदय झाला आहे. त्यामुळे पालकांच्या सर्व आशा, आकांक्षा, स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्ने ह्यांचा भडिमार बिचाऱ्या मुलांवर होतो. जागतिक स्तरावरील मंदी व अस्थिरता, कंपनीचे खालावलेले प्रगती पुस्तक, ऑफिसमधील ताणतणाव ह्या सगळ्यांचे पडसाद आपल्या कौटुंबिक वातावरणावर पडू लागले आहेत. त्यामुळेच आज अनेक विद्यार्थी हा ताण पेलू शकत नाहीयेत. काहींना तर मानसिक आजारांनासुद्धा सामोरे जावे लागत आहे.\nपण खरे सांगू का, एवढे टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाहीये. पूर्वीच्या काळी नसणारी कित्येक नवी क्षेत्रे आज विकसित झाली आहेत. इंजिनियरिंग, वैद्यकीय व्यतिरिक्त आज अनेक क्षेत्रात जागतिक पातळीवर संधी निर्माण होत आहेत. शाळा कॉलेजमध्ये मिळवलेले मार्क म्हणजे सर्व काही असे समजण्याचे दिवस कधीच मागे पडले आहेत. पण अनेक पालक त्यांच्या जुन्या मतांमध्ये, दृष्टीकोनामध्ये बदल करायला तयार नाहीयेत आणि ह्यामध्ये बळी जातोय तो विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचा, त्याच्यातील सुप्त कलागुणांचा \nह्यात थोडी जबाबदारी विद्यार्थ्यांवरसुद्धा आहे. आपल्याला कशात गती आहे, कोणते क्षेत्र आपल्याला आवडते हे जर त्यांनी (पालकांच्या मदतीने) लवकर ओळखले तर पालकांचा ताण तर दूर होईलच पण निर्णय प्रक्रियासुद्धा सोपी होईल. आणि हो, आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपली कामगिरी चमकदार होईलच व खऱ्या अर्थाने जीवन आनंदी होईल, हे वेगळे सांगायची गरज आहे का \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sahityasuchi.erasik.com/about-us", "date_download": "2018-10-15T21:21:51Z", "digest": "sha1:HRABCPAMRSC3APSN676UKS4FVRGUZ5GY", "length": 5790, "nlines": 70, "source_domain": "sahityasuchi.erasik.com", "title": "आमच्या विषयी", "raw_content": "\nपारतंत्र्याचा इतिहास सांगणाऱ्या कहाण्या नेहमीच लिहिल्या गेल्या, पण पारतंत्र्यापूर्वीच्या काळानेही या भारतभूमीवर कर्तृत्वाच्या, कलास्नततेच्या, पराक्रमाच्या, धीराच्या उदात्त आठवणी लिहिल्या आहेत. इंग्रजी राजवटीने भारतावर सत्ता गाजवण्यापूर्वी जे अनेक राजे, संस्थानं आपली राज्य सांभाळत होते त्यांपैकी एक होता राजा उदयन. त्या कलास्नत, पराक्रमी राजाची कहाणी.\nएकतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीची धामधूम, चारीबाजूंनी राजकीय नेत्यांच्या रणनीतिंच्या चर्चा आणि दुसरीकडे एप्रिल, मे, जूनसारख्या साहित्याच्या जगातला स्वस्थ, शांत काहीसा स्तब्ध माहोल... याकाळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्याही कमी आणि चर्चाही बेताच्या. या काळातही काही लक्षवेधी पुस्तकं प्रकाशित होतात. त्याच पुस्तकांच्या गठ्ठ्य़ातून हाताशी आलेलं एक वेगळं पुस्तक म्हणजे ‘उदयन.’ वीणावादनात रमलेला, तल्लीन झालेला राजा, गवाक्षातून सहज नजरेस पडावी अशी राजप्रासादाची चित्रे असं जुन्याच भासणाऱ्या शैलीतलं देविदास पेशवे यांचं मुखपृष्ठ असलेली तीनशे एकोणीस पानांची ही कादंबरी विहंग प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. ‘गीतांबरी’ ही भगवद्गीतेवरील वैशिष्ट्य़पूर्ण कादंबरी अर्जुनाच्या आयुष्याचे वेगळे पदर दाखवणारी ‘धनंजय’ अशा काही कादंबऱ्यानंतर राजेंद्र खेर यांनी ही ‘उदयन’ कादंबरी लिहिली आणि प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधनात रुची असणाऱ्या ‘विहंग’ने प्रकाशित केली.\nएक नवा वेगळा विक्रम\n तू कविता लिहीत राहा\nई-बुक्स मुद्रित पुस्तकांना मागं टाकणार\nसरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण\nमी स्त्री आहे म्हणून....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/leander-paes-hits-out-fellow-players-creates-new-controversy-12401", "date_download": "2018-10-15T22:06:27Z", "digest": "sha1:FDUWVVBHMMGYQHMKMNVFSOREZIMP3PFQ", "length": 11579, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Leander Paes hits out at fellow players; creates new controversy माझा द्वेष करणाऱ्यांकडूनच अपप्रचार - पेस | eSakal", "raw_content": "\nमाझा द्वेष करणाऱ्यांकडूनच अपप्रचार - पेस\nमंगळवार, 20 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली - ‘काही स्पर्धक माझा कमालीचा द्वेष करतात. यामुळेच ते अपप्रचार करतात, पण मी त्यांची फिकीर करीत नाही. मी इतिहास घडविण्यात व्यग्र आहे आणि तो कुणीही बदलू शकणार नाही,’ असा प्रतिटोला टेनिसपटू लिअँडर पेस याने लगावला आहे.\nनवी दिल्ली - ‘काही स्पर्धक माझा कमालीचा द्वेष करतात. यामुळेच ते अपप्रचार करतात, पण मी त्यांची फिकीर करीत नाही. मी इतिहास घडविण्यात व्यग्र आहे आणि तो कुणीही बदलू शकणार नाही,’ असा प्रतिटोला टेनिसपटू लिअँडर पेस याने लगावला आहे.\nऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा डेव्हिस करंडक लढतीच्या वेळी नेहमी वाद निर्माण होतात, पण अपप्रचारच त्यास कारणीभूत असल्याचा दावा त्याने केला. तो म्हणाला की, ‘या मंडळींना माझी प्रतिमा मलिन करायची आहे. त्यासाठीच ते छुप्या कारवाया करीत राहतात. त्यामुळे लिअँडर हा ‘वाईट मनुष्य’ आहे असा समज लोकांमध्ये निर्माण होतो. प्रतिमा, लौकिक निर्माण करायला सारे आयुष्य खर्ची घालावे लागते आणि ते उद्‌ध्वस्त करायला एक सेकंद पुरतो.’\nअशा नकारात्मकतेचा कंटाळा आला आहे का, या प्रश्‍नांवर पेसने सांगितले की, ‘शेवटी मी एक मनुष्य आहे, पण आता मी त्याकडे लक्ष देत नाही. जे लोक खरे वागतात आणि प्रामाणिक आहेत ते माझ्याशी चांगले किंवा वाईट वागले तरी मी त्यांचा आदर करतो.’ आपल्यावर भूंकणाऱ्या अशा मंडळींची फिकीर करीत नसल्याची तीव्र प्रतिक्रियाही पेसने व्यक्त केली.\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nकऱ्हाडमध्ये राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धांना प्रारंभ\nकऱ्हाड : क्रीडा व युवक सेवा संचालनालयातंर्गत सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कऱ्हाड येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वेणूताई चव्हाण...\n‘नाणार’वरून भाजप - सेनेत जुंपली\nसिंधुदुर्गनगरी - नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आज जिल्हा नियोजन सभेत जुगलबंदी रंगली. खासदार नारायण राणे यांनी या...\nयलो फेम गौरी गाडगीळचे सोनेरी पदकाचे वेध कायम (व्हिडिअो)\nपुणे - डाऊन सिंड्रोम असूनही हार न मानत स्पेशल ऑलिंपिकपर्यंत मजल मारलेली स्पेशल क्रीडाप्रकारातील जलतरणपटू गाडगीळने आगामी स्पर्धांसाठी कसून तयारी कायम...\n#StreetDogs रेबीजमुळे महिलेचा मृत्यू\nयेरवडा - लक्ष्मीनगर येथील हिराबाई भोंडे (वय ६५, रा. मूळ गाव सासवड) या अनाथ महिलेचा रेबीजमुळे शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्यांच्यावर महापालिकेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2013/09/30/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%91%E0%A4%97/", "date_download": "2018-10-15T21:37:46Z", "digest": "sha1:2YMUPZWOUH37JKNWMHKX4XQWXYT6KES5", "length": 14590, "nlines": 59, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "‘कोण आहे अस्सल पार्लेकर’? ऑगस्ट महिन्याच्या प्रश्नांची उत्तरे | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\n‘कोण आहे अस्सल पार्लेकर’ ऑगस्ट महिन्याच्या प्रश्नांची उत्तरे\n1. सहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू झाला\n1942 सालापर्यंत मुंबईचा विमानतळ जुहू येथे होता, मात्र समुद्राच्या खूप जवळ असल्यामुळे पावसाच्या दिवसांमध्ये विमान वाहतुकीला अडथळे निर्माण होत असे. त्यानंतर सांताक्रूझ येथे तो हलवण्यात आला. मात्र अधिक मोठया जागेच्या गरजेपायी आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सहार येथे त्याचा विस्तार करण्यात आला. 1982 पासून सुरू झालेल्या या विमानतळाला छत्रपती शिवाजी यांचे नाव देण्यात आले.\n2. नेहरू रोडवरील आदर्श पेट्रोल पंप कुणी सुरू केला\nशशीबेन जानी यांनी सुरूवातीच्या काळात साऊथ आफ्रिकेमध्ये नर्सींगचे काम केले होते. पुढे स्वत:चा व्यवसाय उभा करण्याच्या जिद्दीने त्यांनी नेहरू रोडवरील आदर्श पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उचलली. ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या शशीबेन त्या काळातील एकमेव महिला होत्या. व्यवसायाबरोबरच त्यांनी अनेक गरजू संस्थांना मोलाची मदत केली आहे.\n3. ‘मेरी आवाज सुनो’ स्पर्धेच्या पहिल्या सिझनची पार्लेकर विजेती कोण\n– सोनाली भाटवडेकर (कर्णिक)\nव्यास संगीत विद्यालयात संगीताचे प्राथमिक धडे गिरवणाऱ्या सोनालीने पुढे मनोहर जोशी, पं शंकर अभ्यंकर व अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. आजवर 1200 पेक्षा अधिक सुगम संगीताच्या कार्यक्रमात गायलेल्या सोनालीने 1997 मध्ये ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘मेरी आवाज सुनो’ ची पहिली विजेती म्हणून ‘लता मंगेशकर ट्रॉफी’ मिळवली.\n4. हे व्यंगचित्र कुठल्या पार्लेकर कलावंताने चितारले आहे\nसतराव्या वर्षापासून व्यंगचित्रकलेकडे वळलेल्या वसंत सरवटे यांच्या कुंचल्यांनी अनेक मासिके तसेच ‘पु.ल.एक साठवण’ सारखी अनेक पुस्तके सजली. ललीत मासिकातील ‘ठणठणपाळ’ अतिशय प्रसिध्द झाला. ‘ललीत’च्या गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांवर त्यांची व्यंगचित्रे झळकली आहेत. ‘इंडियन इंस्टिटयूट ऑफ कार्टुनिस्ट’ या संस्थेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कलेशी संबंधीत अनेक पुस्तकांचे लेखन/संपादन त्यांनी केले आहे.\n5. ‘चौफेर’ हे गाजलेले वृत्तपत्रीय सदर लिहिणारे पार्ल्यातील साहित्यिक कोण\nझुंझार पत्रकार व उत्तम लेखक म्हणून मान्यता पावलेले माधवराव गडकरी यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये प्रमुख उपसंपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर ‘दैनिक गोमंतक’, ‘मुंबई सकाळ’, ‘लोकसत्ता’ या दैनिकांच्या व ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या संपादकपदाची त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. 1990 साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री किताब देऊन सन्मानित केले. तीसहून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या गडकरी यांचे ‘लोकसत्ता’ मधील गाजलेले ‘चौफेर’ हे सदर राजकीय विश्लेषकांच्या व अभ्यासकांच्या दृष्टीने विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.\n6. भारतीय हवाईदल प्रमुख पदावर पोहोचलेले पा.टि.वि.चे माजी विद्यार्थी कोण\nएअर चीफ मार्शल प्रदीप नाईक हे भारतीय हवाईदलाचे एकोणीसावे प्रमुख. नागपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. पार्लेटिळक विद्यालयात शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सैनिक स्कूल, सातारा व नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला येथे पुढील प्रशिक्षण घेतले. 1971 च्या युध्दात सहाभाग घेतलेल्या नाईक यांना अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.\n7. खो-खो या क्रिडाप्रकारासाठी 1982 साली शिवछत्रपती पुरस्कार व 1983 साली अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूचे नाव काय\n– वीणा परब गोरे\nखो-खो या क्रीडाप्रकारासाठी 1982 साली महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कार तर 1983साली राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरकाराच्या मानकरी असणाऱ्या वीणा परब गोरे यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कारा’नेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. 1975 साली हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी 25 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता त्याचप्रमाणे चार वेळा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषविले आहे.\n8. पार्ल्यातील विठोबाचे एकमेव देऊळ कुठल्या रस्त्यावर आहे – तेजपाल स्किम नं. 3\nश्री. लक्ष्मीदास तेजपाल यांनी 1935 साली तेजपाल स्किम रोड नं 3 येथे विठ्ठल रखुमाई मंदिर बांधले. या मंदिरात एक देवनागरी तर एक गुजराथी शिलालेख कोरलेला आहे. येथे आषाढी एकादशी, कार्तिकी पौर्णिमा, तुळशी विवाह साजरे केले जातात.\n9. हे शिल्प कुठल्या पार्लेकर कलावंताने साकार केले आहे – गणपतराव काशिनाथ म्हात्रे\nशिल्पकलेच्या क्षेत्रात जागतिक किर्ती प्राप्त केलेले गणपतराव म्हात्रे यांनी निर्माण केलेल्या ‘टू द टेंपल’ या असामान्य कलाकृतीने अनेक मानाचे पुरस्कार मिळवले तसेच देशविदेशातील वृत्तपत्रात व जर्नल्समध्ये कला समिक्षकांनी याची विशेष दखल घेतली. राजा रविवर्मा, रवींद्रनाथ टागोर यांनीदेखील म्हात्रे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. त्यांनी निर्माण केलेले 150पेक्षा अधिक पूर्णाकृती पुतळे भारतभरातील अनेक राजवाडे, म्युझियम्स, उद्यानांची शोभा वाढवत आहेत. ब्रिटिश सरकारने त्यांना ‘रावबहादुर’ ही पदवी दिली. पार्ल्यात पार्लेश्वर मंदिरामागे त्यांचा स्टुडियो होता. हनुमान मार्गावरील दत्तमंदिरातील सुंदर दत्तमूर्तीदेखील म्हात्रे यांनीच साकारली आहे.\n10. छपाई शाई बनविण्याचा पार्ल्यातील पहिला कारखाना कुठला \n1929च्या काळात स्वदेशीच्या मंत्राचे सर्वत्र गारूड होते. त्यावेळी विनायक गणेश साठये यांनी संपूर्णपणे स्वदेशी व्यवस्थापनाखाली छपाई शाई बनवण्याचा देशातील पहिला कारखाना विलेपार्ल्यात सुभाष रोड येथे स्थापन केला. शरद व मधुसूदन ह्या त्यांच्या दोन्ही मुलांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवसायाचा विस्तार केला. जागेची वाढती गरज लक्षात घेऊन 2000 साली हा कारखाना तळोजा येथे स्थलांतरित करण्यात आला.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2015/07/30/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T20:59:55Z", "digest": "sha1:ZTELAE6SPF4XP5YVC542BIJ4NXR3CBXO", "length": 17791, "nlines": 49, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "होर्डिंगमुक्त पार्ले? | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nऑगस्ट महिना उजाडला की आपल्याला वेध लागतात ते सणांचे, उत्सवांचे. कारण रक्षाबंधन, नागपंचमी या घरगुती सणांबरोबरच येतात, दहीहंडी, गणपती आणि नवरात्रासारखे सार्वजनिक उत्सव. त्यातही गणपती आणि नवरात्र म्हणजे दहा दहा दिवसांचे उत्सव. यात वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम, स्पर्धा आदींचे आयोजन होते. त्याची माहिती तसेच या उत्सवाच्या वातावरणात जमणाऱ्या गर्दीचा जाहिरातबाजीसाठी उपयोग करून घेणारे व्यावसायिक, राजकीय पक्ष आणि नागरिकांना सूचना करणाऱ्या पोलीस व सरकारी यंत्रणा या साऱ्यांचेच होर्डींग्ज जागोजागी झळकू लागतात. आता गल्ल्यांच्या तोंडाशी तात्पुरती प्रवेशद्वारे उभी करून त्यावर ही होर्डींग्ज लावली जातात.\nया उत्सव काळात लोकांपर्यंत पोहोचण्याचा मंडळांचा, राजकारण्यांचा आणि व्यावसायिकांचा प्रयत्न अगदीच चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. प्रश्न येतो तो अतिरेकाचा. अनेकदा या होर्डींग्जचा इतका अतिरेक होतो की आजूबाजूच्या इमारती, बागा, मैदाने या सर्वांखाली अक्षरश: झाकली जातात. उत्साहाने ही होर्डींग्ज लावणारी मंडळे, उत्सव संपल्यावर ती काढायची मात्र सोईस्करपणे विसरून जातात. मग फाटकीतुटकी लोंबणारी होर्डींग्ज सर्व परिसराला विद्रूप करून टाकतात. हा झाला उत्सवांच्या वेळचा भाग. पण इतरवेळीही कुणाची जयंती, मृत्यु, वाढदिवस, अभिनंदन, १०वी- १२वी च्या विदयार्थ्यांना शुभेच्छा आदी फुटकळ कारणांसाठीही होर्डींग्ज लावून स्वतःची जाहिरात करण्याची मधूनमधून टूम निघते.\nखरंतर महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांनी होर्डिंग्जविरुद्ध दमदार पावले उचलली आहेत. आता महानगरपालिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणीही होर्डींग्ज लावू शकत नाही. ती परवानगी होर्डींग्ज बरोबरच लावली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे ती किती काळासाठी दिली गेली आहे याची माहिती कोणाही नागरिकास होऊ शकते. शिवाय परवानगी देतानाच महानगरपालिका अनामत रक्कमही घेते. ज्यामुळे निर्धारीत वेळेत ही होर्डींग्ज न उतरवल्यास अथवा नियमभंग केल्यास होर्डींग्ज उतरवायचा खर्च अथवा नियमभंगाचा दंड यातून वसूल करता येतो. या कायद्याची अंमलबजावणी मुंबईत तरी बऱ्याच प्रमाणात समाधानकारकरीत्या होते आहे. त्यामुळे गेलं वर्षभर तरी हा होर्डींग्जचा त्रास बराच कमी झाला आहे. शिवाय महानगरपालिकेची गाडी यासाठी सतत वेगवेगळ्या परिसरात फिरत असते व कारवाई करत असते. असे असले तरी या कामासाठी आपल्या के पूर्व वॉर्ड ऑफिसमध्ये अवघी ४/५ माणसे आहेत व त्यांच्याकडे मिलन सबवेपासून जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड व इकडे मिठी नदीपर्यंतचा परिसर आहे. त्यामुळे त्यांचे प्रयत्न अनेकदा कमी पडतात. संस्थांच्या अथवा वैयक्तिक होर्डींग्जवर लगेच कारवाई होते पण राजकीय होर्डींग्जवर कारवाई करायला गेल्यावर २५/५० कार्यकर्ते येऊन विरोधात उभे ठाकतात. अशावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पोलीस बंदोबस्त घेऊनच होर्डींग्ज उतरावी लागतात. पण पोलीस अनेक कार्यात व्यस्त असल्याने (आपला परिसर विमानतळानजीक असल्याने व्हिआयपींसाठी कार्यव्यस्तता जास्त असते) कारवाईमध्ये दिरंगाई होते.\n१. प्रवेशद्वारांसाठी रस्ते खोदणे\nउत्सवाच्या उंच प्रवेशद्वारांसाठी व रस्त्यावरील विद्युत रोषणाईसाठी बांबू पुरायला रस्ते खणले जातात. उत्सव संपल्यावर प्रवेशद्वारे व बांबू काढून टाकल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करून देणे ही खोदणाऱ्यांची जबाबदारी असते पण ती नेहमीच सोईस्कररीत्या विसरली जाते. महानगरपालिका त्यासाठी ही अनामत रक्कम घेते पण त्यांच्याकडून रस्तेदुरुस्ती सरकारी गतीनेच होते व या खड्यांचा त्रास जनसामान्यांनाच होतो. एरवी खड्डे प्रश्नावर हमरीतुमरीवर येणारे विरोधी पक्षही स्वतःच्या कार्यकर्त्यांनी खणलेले खड्डे परत बुजवण्याची तसदी घेत नाहीत. नागरिकांनीच एकत्र येऊन निर्माण झालेली मंडळे आणि नागरिकांचे हितचिंतक म्हणवणारे यासंबंधी थोडीशी जागरूकता दाखवतील का आपल्या परिसरातील अशा गोष्टींचा त्रास होणाऱ्या नागरिकांनीही असे नियमभंग महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या साईटवर तक्रार केल्यास ताबडतोब कारवाई होऊ शकते.\n२. होर्डिंग्ज वेळेवर उतरवणे गरजेचे\nहोर्डींग्ज लावणे हे सर्वथा गैर आहे असे नाही. चांगल्या कामांची, कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी ठराविक ठिकाणी होर्डींग्ज जरूर लावावी. पण त्याची कालमर्यादा, आकारमान व आवश्यकता ओळखून लावावी. त्याचप्रमाणे नियमानुसार पुन्हा काढून टाकण्याचीही जबाबदारी सामाजिक संस्थांनी किंवा सांस्कृतिक मंडळांनी घ्यावी.\n३. रस्ते खणताना माहितीफलक आवश्यक\nबहुतेक राजकीय पक्षांचे सूचना फलक किंवा फळे वेगवेगळ्या रस्त्यांवर कायमचे असतातच. लहानसहान गोष्टी त्यावर खडूने लिहूनही ते काम चालवू शकतात. केलेल्या कामांची माहिती देण्यासाठीही सर्व नगरसेवक, आमदार, खासदार होर्डींग्जस लावतात ते काही प्रमाणात योग्यही आहे पण ते ठराविक काळाने उतरवायची दक्षता घेणे जरुरीचे आहे.\nकाही फलक जे लावले जाण्याची आवश्यकता आहे व ते नियमानुसारही लावलेच पाहिजेत असा कायदा आहे ते फलक मात्र कोणी लावताना दिसत नाही. हे फलक कुठले हे आपल्याला माहित आहे का जेव्हा विजमंडळे, गॅस पाईप, पाण्याच्या पाईपलाईन, गटारे तसंच रस्ता अथवा फुटपाथ दुरुस्ती आदि कारणांसाठी रस्ते खणले जातात, वाहतूक बंद ठेवली जाते अशावेळी काम करणाऱ्या कंत्राटदाराने तशी पूर्वसूचना लावणे त्याला नियमानुसार बंधनकारक आहे. ते काम किती काळात पूर्ण होईल, पर्यायी वाहतूक कुठल्या मार्गाने होईल हेही नमूद करणे गरजेचे आहे.\nपण हे फलक कधी कुठे लागल्याचे तुम्हाला स्मरते त्यामुळे होणारी गैरसोय, कालपव्यय आपण सोसतो. पण त्याविरुद्ध आवाज उठवण्याबद्दल आपण विचारही करत नाही. या फलकांची नागरिकांना जास्त गरज आहे याकडे केवळ नेते मंडळींनीच नाही तर नागरिकांनीही लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे. एरवी आपापल्या पक्षाच्या होर्डींग्जवरून हातघाईवर येणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांनी जर हे फलक लावले जाण्याकडे लक्ष दिले तर त्यांच्या नेत्यांना जाहिरातींचे फलक लावायलाही लागणार नाहीत. प्रश्न तसा छोटासाच आहे पण प्रत्येकाने थोडीशी शिस्त पाळली तर सहज सुटणाराही आहे. आपले पार्ले सुंदर व नीटनेटके दिसायला याची नक्कीच गरज आहे.\n“होर्डींग्ज लावणे मला व पराग अळवणी (आमदार) यांना मुळातच पटत नाही. आम्ही केलेल्या कामाचे फलक लावायला आमचा विरोधच असतो. कधीकधी कार्यकर्ते उत्साहाने अशा गोष्टी करतात तेव्हा, तसेच पार्ले महोत्सवाच्या वेळी लावलेले होर्डींग्ज वेळेत उतरवण्यासाठी आम्ही कायम दक्ष असतो. पार्ले महोत्सवाचे होर्डींग्जही आम्ही ठराविक जागांवर मुख्यतः बसस्टॉपवर लावतो. तेही पूर्ण परवानगी घेऊनच. काही वेळेस कोणी ज्येष्ठ नेते येणार असतील तर त्यांच्या स्वागताचे होर्डींग्ज लागतात पण ते भाजपाच्या जिल्हा कार्यालयातून लागतात. तरीही वेळेवर ते उतरवायची दक्षता आम्ही घेतो.” – ज्योती अळवणी (नगरसेविका, वॉर्ड क्र. ८०)\n“होर्डींग्जवर बंदी हा आमच्या महानगरपालिकेचा नियमच आहे. त्यामुळे आम्ही तो पाळतो. अशा पद्धतीने परिसर विद्रुप होणे चूकच आहे. उत्सव काळात या गोष्टी जास्त होतात मात्र नियमानुसार ती वेळेत काढणे गरजेचेच आहे हे मंडळांनी व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.” – शुभदा पाटकर, (नगरसेविका, वॉर्ड क्र. ७९)\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2159?page=2", "date_download": "2018-10-15T22:21:35Z", "digest": "sha1:GJYCY3NIS3HXL7KIB5OTOPZMXF6MWPFC", "length": 39554, "nlines": 318, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पित्त - Acidity | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nजुन्या मायबोलीवरचे पित्त (acidity) या विषयावरचे मायबोलीकरांचे हितगुज इथे पहा\nआये माझ्या पाठीला खाज\nआये माझ्या पाठीला खाज सुटलीये.\nकुठे मसणात गेला व्हतास मरायला रं.\nआये हाताला पायाला बी लई खाज येतय. मुंग्या चावल्यावानी वाटतय.\nआर मेल्या खाजवु नगस. बग कस लाल लाल झालय सगळ आंग. चट्टे पडलेत सगळ्या आंगाला.\nआये खुप गरम होवुन र्‍हायलय..\nमेल्या तुला पिताम आलीय. थांब जरा कोकम घालुन पानी बनवते. ते लाव सगळ्या आंगाला. आनि हा लोटा घे तांब्याचा आणी फिरव सगळ्या आंगावर.\nआये आता जरा बरं वाटतय..\nअनिलभाई, मला हे असे लहानपणी\nमला हे असे लहानपणी भरपुर व्हायचे.. बघता बघता चट्ट्यांनी अंग भरुन जायचे. मी अंगभर कोकम फासुन लालकाळी मारुती बनुन बसायचे..\nअंगावर पित्त उट्ण म्हणतात ते काय असत\nअंगावर लाल फोड्या [पुरळ आल्यासारख्या], चट्टे येणे\nआणि त्यामुळे खाज येते\nमला उपाय सुचवाल का\nमला उपाय सुचवाल का \nमाझ्याकडे वर दिलेली लिक ओपन होत नाही आहे\nहा बाफ़ सुरु झाल्यापासून वाचतोय. बरेच दिवस लिहायचे मनात होते, पण वेळ मिळत नव्हता. खरे तर हे थोडेसे विषयांतरच आहे,\nपण अगदी विषयाला सोडूनही नाही.\nकफ़, वायू आणि पित्त हे आपल्या शरिरातले त्रिदोष. आपल्या सर्वांच्या शरिरातच त्याचा वास असतो. एखादा दोष वाढला कि\nत्या अनुषंगाने आपल्याला आजार, विकार होतात. या त्रिदोषांचे संतुलन साधणे महत्वाचे. ( त्रिफ़ळा चुर्णात असते हे )\nपण काहि जणांच्या शरिरातच एखादा दोष अधिक असतो, आणि त्या व्यक्तीला त्या प्रकृतीची व्यक्ति म्हणतात.\nआणि मी आहे पित्त प्रकृत्तीचा. ( मला जे मायबोलीकर प्रत्यक्ष जाणतात, त्यांची करमणुक नक्कीच होणार आहे हे वाचून, आणि हे त्याच दॄष्टिने वाचायचे बरं \nतर या प्रकृतीची माणसे अगदी तान्हेपणीच ओळखू येतात. बाळ असणार तेजस्वी गोरं. लालस रंगाचं, पण नाजूक. जराही उष्णता सोसत नाही. अंगावरचे पांघरूणच काय, कपडेही भिरकावून देतात हि बाळं. याना कपडे घालणे म्हणजे आईची परिक्षाच. पण उघडे ठेवा, बाळ खूष. शेक शेगडी केली तर भोकाड पसरणार. लोकरीचे कपडे घातले तर अंगावर पुरळ येणार. जास्त दूध सोसणार नाही. लगेच बाहेर टाकणार. आईला जराही तिखट चमचमीत खाता येणार नाही. बाळाचे लगेच तोंड येणार. पण या बाळाना भूक आवरत नाही. आईला जराही उसंत मिळू देणार नाहीत अश्यावेळी.\nपण हे सगळे कौतूकात विसरले जाते. एकंदर बाळच ते, शिवाय बालवय हा कफ़ दोषाचा काळ. थंड गुणाचा कफ़ दोष उष्ण पित्तावर नियंत्रण ठेवतो. हि बाळे क्वचितच शेंबडी असतात.\nपण तरुणपणी यांचे पित्त वाढते म्हणजे खवळते. या व्यक्ती रंगाने लालस गोऱ्यापान असतात. खास करुन हातापायचे तळवे, नखं, जीभ, ओठ अगदी लाल. अंगावर तीळ, जन्मखुणा असतातच. पण यांच्या त्वचेला सुरकुत्या लवकर पडतात. केस लवकर पिकतात, गळतातही ( हेअर विव्हींग, ट्रान्सप्लांट, हेअर व्हायटलायझर, या जाहिरातींचे हे खात्रीचे वाचक ) पण केस मुलायम आणि पिंगट असतात. यांच्याशी शेकहॅंड केला तर चटका बसेल इतका नाही पण हात गरम लागणारच. आणि हे त्याला उबदार स्पर्ष म्हणणार. शिवाय तू असा थंडगार कसा, असेही विचारणार.\nया व्यक्ती तेजस्वी तर दिसतातच आणि बुद्धिमानही असतात ( ). त्यांचा स्वत:चा असा एक विषय असतो, आणि त्यावर त्यांचे प्रभुत्व असते. वादविवादात या, सहसा भाग घेणार नाहीत, घेतलाच तर सहजी हार मानणार नाहीत. पण खुपदा, वादात पडण्यापेक्षा, अडाणी आहेत ते, देवा त्याना क्षमा कर, असाच विचार करतात या. यांचे बोलणे ठासून असते. सहज बोलताना, भांडण्याचा अविर्भाव असतो. पण या निर्भय असतात. याना राग खूप लवकर येतो, पण लवकर शांतही होतात. यांच्या स्वभावाची एक खोच म्हणजे यांची वागणूक मार्जिनल कॉष्ट कर्व्ह सारखी असते. ( आता हे जरा अर्थशास्त्रांचा विद्यार्थ्याना जास्त लवकर समजेल. म्हणजे ज्यावेळी अ‍ॅव्हरेज व मार्जिनल दोन्ही कॉष्ट्स कमी होतात, त्यावेळी, मार्जिनल कॉष्ट जास्त वेगाने खाली येतात व वर जाताना उलटे होते, जाऊ दे सोप्या भाषेत लिहितो ) यांच्याशी पंगा घेणार्‍यमशी ते जास्तच पंगा घेणार, पण जरा यांच्याशी प्रेमाने आणि नम्रतेने वागा, अनेकपटीने ते प्रेमाची परतफ़ेड करणार.\nयाना भूक अजिबात सहन होत नाही. सहसा उपास करायच्या भानगडीत हे पडणार नाहीत. उपास केला तरी दाण्याचे कूट घातलेली खिचडी खाणार नाहीत. यांची पचनशक्ती उत्तम असते पण त्या मानाने कष्ट सोसत नाहीत.\nयांचा आवडता ॠतू हिवाळा. पावसाळाही आवडता पण उन्हाळा नकोसा. थंड पदार्थांची आवड. तूम्ही आईसक्रीम चवीने खात बसाल तर हे लचके तोडत तोडत खातील.\nमंद सुगंधी फ़ुले, हिरवा रंग आणि निसर्गदृष्यांची खुप आवड.\nखरे तर असे घडण्यात त्यांचा काहि दोष नसतो, दोष असतो तो त्या पित्ताचा. पित्त म्हणजे शरिराचा शासक.\nअग्नि या महाभूताचे प्राधान्य. अग्निच्या प्रभेमूळेच हे तेजस्वी दिसतात. पित्ताचा रक्ताशी संबंध असल्याने,\nयांचा वर्ण लालस. याच अग्निमूळे यांच्या शरिराचे तपमान गरम असते, पण त्यानेच अन्नाचे पचनही सुलभ\nपित्ताचे प्रमुख कार्य रुपांतर. त्यामुळे अन्नपचन आणि पेशींच्या अंतर्गत घडणाऱ्या प्रक्रिया, पित्ताच्या प्रभावाखाली\nहोतात. म्हणुन धारणाशक्ती आणि बुद्धी याना वश. धैर्य आणि शौर्य देखील अंगात भरपूर. यांच्या डोळ्यात\nरुपग्रहण करण्याची ताकद जास्त. इतराना न दिसणारे सौंदर्य याना सहज दिसते.\nपण यांचे लहान आतडे दुबळे असते. उलट्या, जुलाब होण्याची प्रवृत्ती जास्त असते. घाम खूप आल्याने\nकधीकधी अंगाला दुर्गंधी येते. रक्तदाबाचा विकार सहसा असतोच. त्वचेवर पुटकुळ्या, चट्टॆ जास्त असतात.\nडोकेदुखी पाचवीलाच पूजलेली. जरा खाण्यात इकडे तिकडे झाले कि अ‍ॅसिडीटि ठरलेली.\nपण एकंदरीत शरिरात जिथे द्रव्य अकार्यक्षम अश्या मूळरूपातून कार्यक्षम द्रव्यात रुपांतरीत होतात,\nतिथे पित्ताचा प्रभाव असतोच. पण आधुनिक शास्त्राप्रमाणे पित्त म्हणजे अमुकतमुक द्रव्य असे सांगता\nआता आपण या बाफ़च्या विषयाकडॆ वळू.\nतिखट, खारट आणि आंबट रसात अग्निचे प्राधान्य असते त्यामुळे हे रस अगदी बालवयापासून\nटाळायला हवेत. या बाळाना आवर्जून गोड खायला द्यावे. आंबट दही, आबवलेले पदार्थ टाळावेत.\nकडू तूरट प्रमाणात खावेत ( जास्त खाल्ले तर वात बिघडतो ) वरुन मिठ घेणे टालावे. पापड, लोणची, चिप्स नकोच.\nडाळींब, द्राक्ष, मोसंबी उत्तम. मनुका, बेदाणे, खोबरे, खारिक अवश्य खावे. यांच्यासाठी सर्वात\nश्रेष्ठ साजुक तूप ( इथे तूप म्हणजे दहि विरजून, घुसळून लोणी काढून कढवलेले तूप अपेक्षित आहे )\nशतावरी, अनंतमुळ असलेली औषधे वा यांची चुर्णे घ्यावीत. आवळा आहारात असावा. गुलकंद, मोरावळा\nमध खाण्यात असावेत. दुपारी २ ते ५ हा पित्त वाढण्याचा काळ. या काळापुर्वी जेवणे आवश्यक आहे.\nतसेच या कालावधीत अजिबात तिखट खाऊ नये. सौम्य चवीचे, गोड काहितरी खावे.\nमे व ऑक्टोबर यांचे घातमास असतात. या दिवसात वाळ्याचे पाणी प्यावे.\nवाढलेले पित्त शरिराबाहेर काढण्यासाठी यानी, विरेचन करावे. त्यासाठी काळ्या मनुका, बहावा मगज\nअशी सौम्य विरेचक घ्यावीत. पण आदल्या रात्री भरपुर तूप घातलेली, मुगाची खिचडी खावी, त्याने\nपित्त आतड्यात जमा होते.\nपित्त म्हणजे सर्वच कसे वेगात. हि बाळे लवकर कुशीवर वळतात, लवकर रांगतात, तसेच याचमूळे\nयांचे केस लवकर पिकतात, गळतात.\n( या सर्वाला गुरुवर्य डॉ. शरदिनी डहाणुकर यांच्याशी झालेल्या चर्चेचा व त्यानी लिहिलेल्या लेखांचा\nशरिरावर येणारे लाल चट्टे यावर\nशरिरावर येणारे लाल चट्टे यावर काहि उपाय आहे का \nनोन व्हेज आणि बेसनच्या पदार्थाने पित्त होते का \nपित्त आल्यावर दोन वर्षाच्या मुलासाठि काहि उपाय \nजुई घरात सतत एक कॅलामाईन ची\nजुई घरात सतत एक कॅलामाईन ची बाटली ठेव. (गुलाबी रंगाचे औषध हे लॅक्टोकॅलामाईन मेकप साठी पण वापरतात.) मुलाला पित्त किंवा रॅश उठले की लगेच लाव. डॉ. ना विचारून सेट्रिझिन सिरप पण देउ शकतेस. लाल चट्ट्यांवर घरगुती उपाय म्हणजे कोकमाचे पाणी लावणे.\nहो नॉन वेज आणि बेसनाचेपदार्थ खाल्याने असे होते.\nमाझ्या घरी कॅलेमाइनची बाटली\nमाझ्या घरी कॅलेमाइनची बाटली आहे, डॅक्टराचे उपायपण चालू आहे तरीही कमी नाही,\nतेवढयापुरती कमी होते पण परत तेच,\nत्याला सर्दिचा त्रास आहे, मला एकीने सांगितले की आवळ्याचा रस दे,मी दिला पण तो पाण्यात मिसळुन नाही दिला आणि सर्दि झाली.\nसर्दीच्या त्रासासाठी झोपताना नाकात गायीचे तूप टाकून पहा... लगेच कमी होते सर्दी\nगायीचे तुप विकत घेतलेले चालेल\nगायीचे तुप विकत घेतलेले चालेल की घरी बनवलेले\nविकत घ्यायचे असल्यास कुठ्ले \nघरी बनवायचे असल्यास कसे \nघरी बनवले असेल तर उत्तम...\nघरी बनवले असेल तर उत्तम... म्हणजे दूध मंद आचेवर तापवून, विरजण घालून, दही घुसळून, लोणी मंद आचेवर तापवून केलेले...\nविकतचे पण चालेल, मला माहीत असलेले त्यातल्या त्यात चांगले म्हणजे गोविंद, गोवर्धन इ.\nहल्ली अभ्यासासाठी रोज रात्री\nहल्ली अभ्यासासाठी रोज रात्री जागरण होतंय १२-१२.३० पर्यंत. सकाळी उठल्यावर पित्तासारखं होतं. कडवट पाणी पडतं उलटी होऊन. चहा पण पिता येत नाही\nकाही उपाय आहे का\nयो, जमत असेल तर सकाळी उठून\nजमत असेल तर सकाळी उठून अभ्यास कर... रात्रीचे जागरण टाळणे हेच उत्तम...\nचहा [थोडे दिवस तरी] बंद कर...\n१. रात्रीचे जेवण हलके नी लवकर घ्या\n२. काळया मनुका खा\n३. खजूर पण चांगले असतात\n४. रात्री झोपताना थंड दूध घ्यावे\nएखाद्या पदार्थची अ‍ॅलर्जी कशी\nएखाद्या पदार्थची अ‍ॅलर्जी कशी ओळखावी.\nआणि असल्यास का तो पदार्थ कायमचा बंद करावा\nतो पदार्थ खाल्ला की काहीतरी\nतो पदार्थ खाल्ला की काहीतरी दुष्परिणाम दिसून येतील...\nमाझ्या जुन्या बॉस ला, बेसन, चणे डाळ इ. अ‍ॅलर्जी होती... तो मग असे पदार्थ खात नसे...\nमाझा स्वतःचा असा अनुभव आहे की रोजच्या १५-२० मि. च्या प्राणायामाने [भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम्-विलोम, ॐ कार ] पित्त कमी होते...\nत्याला आता पित्त आले आहे ,\nत्याला आता पित्त आले आहे , डॉक्टरांनी सांगितले नॉन व्हेज आणि अंड खायला नाही सांगितले आहे.\nपण प्रोब्लेम असा आहे की एकतर त्याचे खाण्याचे नखरे असतात, आणि आता कुठे तो अंड आणि नॉन व्हेज खायला लागला आहे. अंड्याच आम्लेट तर तो आवडीने खातो. बंद करायला आता जमेल की नाही माहीत नाही\nमला पित्ताचा खुप त्रास होतो\nमला पित्ताचा खुप त्रास होतो मला बरेच वेळा जळजळ होते डोक खुप दु़खते काहि सुचत नाहि उलटी काढली तर ती झाली तर बरे वाटते नहितर आणिक डोक ठणकत आणि जबरदस्ती उलटी काढली तर पोटात खुप दुखते मला कडु पित्त आहे मला उपाय सुचवा\nमला डोके दुखीचा त्रास आहे बरेच वेळा पित्ताने दुखते मि बाम वापरुन बघितले पण काही फरक पडत नाहि फक्त disprin ची गोळीनेच रहाते मि नेहमी डोकेदुखीसाठी disprin वापरते माझ्या जवळ disprin नेहमी असते पण मला बरेच जण सांगतात कि गोळ्या घेउ नकोस मला डोकेदुखीसाठी उपाय सांगा तसेच\ndisprin घेतल्यास काहि अपाय होतो का\nकुपया मला उपाय सांगा पित्ताने आणि डोकेदुखीने त्रास दिलाय\nहसरी, माझे पण symptoms सेम\nहसरी, माझे पण symptoms सेम तुझ्यासारखेच....डोकं दुखतं, उलटी झाल्यावर बरं वाटतं, disprin ने बरं वाटतं, etc....\nडोकं कशाने दुखायला सुरुवात होते ते शोधुन काढ. माझं सकाळचा नाश्ता मिस केला तर आणि उन्हात फिरलं की दुखतंच दुखतं..ते मी टाळते. आणि disprin अजिबात घेउ नको, त्यात aspirin असतं जे blood thinner आहे (पाळी जवळ आली असताना तर अजिबात नको...मला प्रचंड त्रास झालाय एकदा..तेव्हापासून नाही घेत मी.) त्यापेक्षा saridon ट्राय करुन बघ. अर्थात डोकेदुखी trigger करणार्‍या गोश्टी टाळल्या तर माझं दुखत नाही. क्वचितच वर्षातून १-२ वेळा दुखतं..त्यामुळे गोळी घेते...फार वरचेवर दुखत असेल तर सारखी गोळी घेणं चांगलं नाहीच. त्यापेक्षा डोकं दुखणार नाही याची काळजी घे. ह्याच बीबीवरची आधीची चर्चा वाच.\nफार वरचेवर दुखत असेल तर सारखी\nफार वरचेवर दुखत असेल तर सारखी गोळी घेणं चांगलं नाहीच. त्यापेक्षा डोकं दुखणार नाही याची काळजी घे. <<\nगोळ्यांची सवय लागणे चांगले नव्हे.\nमलाही सेम असेच होते दुपारच्या\nमलाही सेम असेच होते दुपारच्या उन्हात फिरले तर. अगदी एसी गाडीतुन फिरले तरीही त्रास होतोच होतो. गोळी कधीमधी घेते, पण फायदा होत नाही. अशा वेळी सरळ अर्धातास डुलकी काढते. एकदोनदा ऑफिसातही डुलकी काढली नाहीतरी डोके दुखत असल्यामुळे काम होतच नव्हते काही.\nउन्हात जायचे असेल तर मी कायम छत्री घेऊन जाते आणि उन्हात गाडीतुन प्रवास करायचा झाला तरी एक मऊ कॉटन ओढणीने डोके आणि डोळे सोडुन तोंड झाकुन ठेवते. त्यामुळे त्रास कमी होतो.\nझोपताना डोळ्यावर गार दुधाच्या\nझोपताना डोळ्यावर गार दुधाच्या किंवा गुलाबपाण्याच्या घड्या ठेवल्या तर एकूणच उष्णतेने तळावल्यासारखे होते ते कमी वाटते.\nया वर्षीचा शतायुषीचा दिवाळी\nया वर्षीचा शतायुषीचा दिवाळी अंक पचनसंस्थेच्या विकारासंबंधी आहे. मी घेतलाय पण वाचला नाही अद्याप. त्यात कदाचित अ‍ॅसिडीटीची माहिती असेल. मुमुक्षुनी पहावा....\nमला बहुतेक पित्तामुळे आणि\nमला बहुतेक पित्तामुळे आणि उन्हामुळे हा त्रास होतो मि saridon घेउन बघीतले पण कोणत्याच गोळीने त्रास कमी होत नाहि दुसरा काही उपाय असल्यास सांगा\nहसरी, वरवार वेदना शामक गोळ्या\nवरवार वेदना शामक गोळ्या घेण हे अजिबातच चान्गल नाही.\nवेदनाशामक गोळ्या ह्या स्वभावतह्च पित्त वाढवणार्या आसतात.\nयाने पुढे जाऊन अल्सर चा त्रास होउ शकतो.\nतुझ्यासाठी आत्ता तरी मला 'सुवर्ण सूतशेखर रस' हे योग्य वाततय. उलट्या मुद्दम कधण यामुळे आमशयातील्(जठर)पित्त वर खेचून काढण्याचा प्रयत्न होतो व अत्यन्त कडू पित्त रस बाहेर येतो हे करणे ही चान्गले नाही.\nया त्रासा करता पन्चकर्म चिकित्सा (शोधन) खूप उपयोगी होइल. याने हा वर्चेवर होणार त्रास खूपच कमी करता येइल गोळ्यान्शिवाय.मी स्वतह वैद्य आहे.मत्र मी सध्या भारतात नाही. माझा तुला असा सल्ला असेल,की यासाठी तू आयुर्वेदिक तज्ञाच्या देखरेखीत पन्चकर्म करून घ्यावेस.\nतुला हवे असल्यास तज्ञ वैद्यान्च नाव मी सुचवू शकेन.\nधन्यवाद आपण मला नाव सुचवा\nआपण मला नाव सुचवा कारण हल्ली मला हा त्रास वरचेवर होतो\nहो हो पंचकर्माबद्दल मी ही\nहो हो पंचकर्माबद्दल मी ही नुकतीच सगळी माहीती गोळा केलीये.\nतोष्णवी, मला एक शंका आहे. पंचकर्मात बर्‍याच संस्कारांचा अंतर्भाव असतो जसं स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन इ. यापैकी मोजकीच करून घेऊ शकतो का कारण मला वमनाची भिती वाटते. मला ही लहानपणापासून पित्त आणि उलट्यांचा प्रचंड त्रास होता, आता कमी आहे पण उलटी करायची कल्पना केली तरी नको वाटतं. त्यामुळे वमन टाळून पंचकर्माचे इतर संस्कार करून घेतले तर चालतं का\nहसरी ,तुम्हाला मेल केला आहे.\nहसरी ,तुम्हाला मेल केला आहे.\nपन्चकर्म करायचे म्हणजे प्रत्येकाला पाचही कर्म करण्याची अवशकता आहे अस नाही.खर म्हणजे पन्चकर्म कोणत्या आजारात्/कोणत्या अवथस्थेत्/दोशान्च्या कोणत्या स्थीतीत करावे याचे काही नइयम आयुर्वेदाने सान्गीतलेले आहेत.त्यानुसार ज्यात गरज आहे त्यातच ते करयचे आहेत्.पन्चकर्मातील कउथलेही कर्म करण्या आगोदर पुर्वकर्म (स्नेहन आणि स्वेदन ) करायचे असते त्याने दोशान्चे सहज गत्या शओधन होण्यात मदत होते.दोषान्च्या गती नुसार पुर्वकर्मानन्तर वैद्य नाडी आणि पोट तपासून कोणत्या प्रकार्चे शोधन द्यायचे ते ठरवतात. आणि या आगोदर केलेल्या पुर्वकर्मा मुळे वमन/ विरेचन अगदी सहज गत्या होते.आजारात लक्षण म्हणून जशा उलट्या आणि जुलाब होतात तसे कष्ट शोधन करताना जानवत नाहीत्.कारण त्यात उदरात आलेल्या दोषाना योग्य गती देऊन फक्त बाहेर काढायचे असते.\nमात्र हे कुठलेही कर्म /किवा कुठलीही औषध हे तज्ञ वैद्या च्या मर्गदर्शनाखालीच घ्यावे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 28 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-110043000047_1.htm", "date_download": "2018-10-15T21:39:14Z", "digest": "sha1:VBS572BWMIZVB2AFYQ2WIXKK3IEWZW2C", "length": 27635, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्राच्या समस्या व उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराष्ट्राच्या समस्या व उपाय\nमहाराष्टात मुंबई दिसत असली तरी मुंबईत महाराष्ट्रात दिसत नाही. कायदेशीर व शासकीयदृष्‍ट्या मुंबई महाराष्ट्राची राजधानी मानली तरी प्रत्यक्षात ती उत्तर प्रदेश अथवा बिहारसारख्या हिंदी भाषिक राज्याची राजधानी वाटते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जितका परप्रांतीय, विशेषत: हिंदी भाषिक त्रिवर्ग आढळतो तसा इतर दाक्षिणात्य राज्यांत आढळत नाही. महाराष्ट्रात प्रत्येक पाच माणसांमध्ये एक परप्रांतीय आहे. व जनसंख्येत 20 टक्के जनता परप्रांतीय आहे. दक्षिणेतील इतर कोणत्याही राज्यात परप्रांतीयांचे प्रमाण इतके नाही.\nहिंदुस्थान जरी संघराज्य (फेडरल स्वरूपाचे) असले तरी आपल्या 'संविधानात' कश्मीर व नागलॅण्ड सोडून इतर राज्यांतील मूळच्या भाषिक समाजाच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या मुंबई येथील मंत्रालयात उत्तर व दक्षिणेतील धनाढ्य व्यापार्‍यांचे, कारखानदारांचे, कंत्राटदारांचे भूमिगत गुन्हेगार जगाच्या (अंडरवर्ल्ड) चमच्यांचे व हिंदी सिनेनटांच्या शब्दांना जितका मान दिला जातो तितका मान गरीब मराठी जनतेच्या प्रतिनिधीला दिला जात नाही. याचे कारण महाराष्ट्र राज्याची सरकारी यंत्रणा मराठी माणसांच्या हातून निसटून गेली आहे.\nमहाराष्ट्रात अनेक उच्चपदस्थ सरकारी ‍अधिकारी, जिल्हा प्रशासक, उच्च पोलीस अधिकारी, विविध खात्यांतील आयएएस अधिकारी परप्रांतीय व अमराठी असल्यामुळे त्यांना मराठी माणसाबद्दल आस्था व आत्मीयता वाटणे संभवनीय नाही. आजच्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात जे मराठी मंत्री आहेत त्यांना केवळ आपल्या खुर्चीची चिंता लागून राहिलेली आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची पा‍त्रता व इच्छा या दोन्ही गणांचा अभाव त्यांच्यामध्ये प्रकर्षाने जाणवतो. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यरातून आपणास परप्रांतीय धनिकवर्ग आढळतो. हा व्यापाराच्या निमित्ताने येऊन स्थायिक झाला आहे. महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था परप्रांतीय धनाढ्य समाजाच्या मुठीत बंद झाली आहे. मराठी माणसाची 'इमेज' (प्रतिमा) 'एक गरीब नोकरदार माणूस' अशी इतर भाषिकांच्या डोळ्यासमोर उभी राहत आहे. सध्याची परिस्थिती अशीच टिकली तर त्याचा परिणाम मराठी भाषा, मराठी लोकजीवन व संस्कृतीवर झाल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयास मराठी जनतेने न केल्यास आधीच आर्थिकदृष्टया दुबळा असणारा मराठी समाज इतर धनाढ्य भाषिकांचा अंकित बनून आपले सांस्कृतिक वैशिष्ट्‍य गमावून बसेल. आम्ही सर्व हिंदुस्थानी एक असलो तरी प्रत्येक हिंदुस्थानी भाषिक समाजाचा समान आर्थिक व सामाजिक विकास होने आवश्यक आहे. आर्थिक विषमता द्वेषाला व हिंसाचाराला जन्म देतो.\nभौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र हिंदुस्थानच्या दक्षिण भागात असला तरी मराठी राज्यकर्त्यांनी दाक्षिणात्य राज्यांच्या भाषिक धोरणांचा कधीच अभ्यास व अनुकरण केले नाही. आंध्र, कर्नाटक, तामीळनाडू व केरळ या दाक्षिणात्य राज्यांनी मातृभाषेच्या बरोबरीने इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य दिल्यामुळे आज हा समाज उच्च शिक्षणात अग्रणी असून देशातील अनेक सरकारी व खासगी उद्योगांत उच्चपदे भूषवीत आहे. भाषेपेक्षा ज्ञान महत्त्वाचे आहे. ज्या भाषेत ज्ञानाचा संग्रह आहे ती भाषा शिकायलाच पाहिजे. आजपर्यंत अनेक वर्षे महाराष्ट्रातील काँग्रेसी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रात इंग्रजीच्या शिक्षणाला गौण स्थान दिले. आज सर्व आधुनिक विषयांच्या ज्ञानाचा संग्रह इंग्रजी भाषेत आहे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकण्याला प्राधान्य देऊन इंग्रजी भाषेत प्रावीण्य संपादन केल्यास मराठी तरुण सरकारी, खासगी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांतील उच्च पदावर नियुक्त होण्यास समर्त होईल. स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होऊन इतर भाषिकांच्या बरोबरीने आपली गुणवत्ता सिद्ध करू शकेल.\nइंग्रजी शिक्षणाने मराठीचा विकास होणार नाही हा विचार मात्र संयुक्तिक नाही. आंध्र, तामीळ, मल्याळम, बंगाली साहित्यिक इंग्रजी भाषेत प्रवीण असूनही त्यांनी आपले मातृभाषेबद्दल लिखाण सोडून दिले नाही. बंगाली ‍भाषिकांचे आपल्या मातृभाषेबद्दलचे प्रेम व अभिमान सर्व जाणतातच. बंगाली भाषेला पाकिस्तानने उचित राज्यभाषेचा सन्मान न दिल्यामुळे पूर्व पाकिस्तानी जनतेत अतिशय असंतोष निर्माण झाला होता. बांगलादेशाच्या निर्मितीत बंगाली भाषिकांचा असंतोष पूर्व व पश्चिम पाकिस्तानी धर्मबंधू असूनही महत्त्वाचे कारण ठरले.\nआज मराठीत जे विविध वाङ्‍मय प्रकार आहेत ते इंग्रजी साहित्याच्या अभ्यासानेच मराठीत, उदयाला आले आहे. कादंबरी, लघुकथा, व्यंगात्मक विनोदी साहित्य, मुक्तछंद काव्य, साहित्यिक टीकात्मक लेख, राजकीय समीक्षात्मक लेख, जुन्या मराठी साहित्याला अपरिचित होते. गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, समाजसुधारक आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, साहित्यसम्राट न. चि. केळकर आदी इंग्री शासन कालातील नेते इंग्रजी भाषेचे पंडित होते. लोकमान्यांचे 'केसरी'तील अग्रलेख, स्वातंत्र्यवीरांचे साहित्य भराठीत अजरामर झाले आहे. मातृभाषेच्या प्रेमामुळेच या सर्वांनी मराठीत लेखन केले आहे.\nभाषावर प्रांतरचनेचा पुरेपूर फायदा दाक्षिणात्य राज्यांनी करून घेतला आहे. त्याला फक्त महाराष्ट्रच अपवाद आहे. मराठी समाजाच्या आजच्या स्थितीला गेल्या 50 वर्षांची काँग्रेसची राजवट कारणीभूत आहे. दुर्बल व गरीब प्रजेला सबल व धनवान बनविण्याचे कर्तव्य राजकर्त्यांचे असते. मराठी समाजाच्या व भाषेच्या उत्कर्षाकडे काँग्रेसी राज्यकर्त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मराठीची राज्यव्यवहारात दयनीय स्थिती आहे. इतर भाषिकांना मराठी शिकण्याची आवश्यकता भासत नाही. आंध्र प्रदेशातील सरकारी कर्मचार्‍यांना तेलगू भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. कर्नाटक, तामीळनाडू व केरळमध्ये हीच स्थिती आहे. शिक्षणात राज्यभाषेचा एक विषय प्रत्येक भाषिकांसाठी अनिवार्य ठेवण्यात आला आहे.\nमहाराष्ट्राची आज जी औद्योगित प्रगती दिसत आहे त्यात महाराष्ट्रीयन उद्योजक किती आहेत महाराष्ट्रात उद्योग, व्यापार धंदा व व्यवसाय क्षेत्रांत काम करणार्‍या मराठी माणसांचे प्रमाण, ट्ककेवारी ‍किती आहे महाराष्ट्रात उद्योग, व्यापार धंदा व व्यवसाय क्षेत्रांत काम करणार्‍या मराठी माणसांचे प्रमाण, ट्ककेवारी ‍किती आहे महाराष्ट्रातील विविध कंपन्यांचे किती उच्च पदाधिकारी, मॅनेजिंग डायेक्टर्स महाराष्ट्रीयन आहेत महाराष्ट्रातील विविध कंपन्यांचे किती उच्च पदाधिकारी, मॅनेजिंग डायेक्टर्स महाराष्ट्रीयन आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे निराशजनक आहेत. महाराष्ट्राच्या अर्धव्यवस्थेत मराठी माणसाचा वाटा किती आहे\nमहाराष्ट्र दिसणारी श्रीमंती महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या अमराठी उद्योगपती व व्यापारीवर्गाची आहे. ती येथील भूमिपुत्रांची म्हणता येत नाही. ''बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना'' म्हटल्याप्रमाणे मराठी माणूस स्वत:ची फसवणूक करून घेत आहे. मराठी समाजात प्रामुख्याने दोनच वर्ग आढळतात. खेड्यांतील शेतकरीवर्ग व शहरातील बौद्धिक काम करणारा मध्यमवर्ग. मोठे मोठे धनाढ्य कारखानदार, धनिक उद्योजक, विविध प्रकारचे धंधा करणारे व्यापारी, कुशल व तंत्रज्ञ कामगार वर्ग यांची मराठी समाजात कमतरता असल्यामुळे इतर भाषिक उद्योजकांना महाराष्ट्रात उद्योगव्यवसाय करून स्थायिक होण्यास अडचण नाही. स्थानिय भूमिपुत्रांशी स्पर्धा व संफर्ष करण्याची वेळयेत नाही. आज मराठी समाजाला सर्व कार्यक्षेत्रांत स्वयंपूर्ण करण्याची वेळ आली आहे. तामीळनाडू, आंध्र, कर्नाटक, केरळ या राज्यांतील जनता दैनंदिन व्यवहारात आपल्या मातृभाषेचाच उपयोग करते. त्यामुळे तेथे व्यापार, धंदा व इतर चिल्लर व्यवसाय करणार्‍या परप्रांतीय गुजराती, मारवाडी, सिंधी इत्यादिकांना तेथील लोगभाषा शिकावीच लागते. अन्यथा स्थानीय व्यापार्‍यांशी स्पर्धा करण्यात त्यांना यश मिळू शकत नाही. कारण ग्राहकवर्ग आपल्या मातृभाषेतूनच बोलतो आणि सर्व प्रकारच्या उद्योगधंद्यात स्थानीय भाषिक कार्यरत आहे. या उलट महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता हिंदी सिनेमातील 'बंबब्या' हिंदीतून इतर भाषिक उद्योजकांशी व कामगारांशी बोलतात. त्यामुळे या व्यापारी लोकांना महाराष्ट्रात व्यापार-धंदा करण्यास फारच सुलभ जाते. मराठी समाजाने आपले सर्व दैनंदिन व्यवहार मराठी भाषेतच केले पाहिजेत. त्यामुळे परप्रांतीय जनतेचे आपोआप 'मराठीकरण' होईल.\nमहाराष्ट्रात मराठी जनतेने निवडून दिलेला, महाराष्ट्राचा भाग्योदय करण्याचा विडा उचललेला, मराठी माणसांचाच पक्ष सत्तेवर आल्याखेरीज मराठी जनतेचा उत्कर्ष असंभव आहे. दिल्लीच्या अंकित असलेला भ्रष्टाचारी काँग्रेस पक्ष हे काम कधीच करू शकणार नाही. सुदैवाने आज महाराष्ट्रात शिवसेनेसारखा मराठी माणसाचा पक्ष कार्यरत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा देशातील एकमेव स्पष्टवक्ता महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्रीयत्व व हिंदुत्व भिन्न नसून महाराष्ट्रात शिवसेनेचे बलशाली राज्य स्थापन झाल्यास ते हिंदुत्वाला पोषकच ठरेल. महाराष्ट्रात 25 टक्के रहिवासी परभाषिक, परप्रांतीय असल्यामुळे 70 टक्के कर्मचारी सर्व खासगी, निमसकारी व इतर संस्थांतून 'भूमिपुत्रच' असावेत असा नियम लागू करण्यात यावा.\n('आपले वसंतश्री' या दिवाळी अंकातून साभार)\nयावर अधिक वाचा :\nमहाराष्ट्राच्या समस्या व उपाय\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/nikhare?order=created&sort=asc", "date_download": "2018-10-15T21:53:41Z", "digest": "sha1:EABSGBHSRZZGRZLQEAQXMRNNKBOTF6JA", "length": 4740, "nlines": 93, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "लोकसत्ता सदर : राखेखालचे निखारे | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nलोकसत्ता सदर : राखेखालचे निखारे\n      अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचं हे नवं सदर दर दुसऱ्या व चौथ्या बुधवारी \"लोकसत्ता\" मध्ये प्रकाशित होत आहे. ही लेखमाला लोकसत्ताच्या सौजन्याने येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.\n      राखेखालच्या या निखाऱ्यांमध्ये मातीशी नातं सांगणाऱ्या आर्थिक विचारांची धग वाचकांना नक्कीच अनुभवायला मिळेल.\n09-01-2013 राखेखालचे निखारे : उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल शरद जोशी\n23-01-2013 शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे शरद जोशी\n06-02-2013 स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे शरद जोशी\n20-02-2013 स्त्रियांचा प्रश्न : आम्ही मरावं किती\n06-03-2013 कायदा आणि सुव्यवस्थेची ऐशीतैशी शरद जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/indian-captain-virat-kohli-century-against-england-1st-test-135257", "date_download": "2018-10-15T21:42:47Z", "digest": "sha1:4U3HHXQZPX55DZ2D3OO6GAHB4BZKJ2GB", "length": 14128, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian captain Virat Kohli century against England in 1st test रिचर्डस यांचा आशीर्वाद अन् कोहलीचे इंग्लंडमध्ये शतक | eSakal", "raw_content": "\nरिचर्डस यांचा आशीर्वाद अन् कोहलीचे इंग्लंडमध्ये शतक\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nदोन वर्ष विराटने ज्या क्षणाची वाट बघितली तो क्षण बघताना मन भरून आले. २०१४ च्या दौऱ्यातील ५ कसोटी सामन्यात मिळून जेमतेम १३४ धावा जमा करू शकणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १४९ धावांची खेळी करून टीकाकारांची तोंडे बंद केली. २२ चौकार आणि एका शतकारासह विराटने उभारलेली खेळी भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढून गेली.\nविराट कोहलीचे झुंजार शतक;\nबर्मिंघम : मला २०१६ सालातला प्रसंग आठवतो आहे. सर विव्ह रिचर्ड्स यांना त्यांच्या अँटिग्वामध्ये विराटसह भेटलो होतो. त्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी विराटने वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतक ठोकले होते. \"विराट मी तुला जेवण दिले आणि तू आमच्याच संघाला धोपटून काढलेस हे बरोबर आहे का\", सर विव्ह रिचर्ड्स म्हणाले होते.\n\"सर मला इथे नाही २०१८ सालातील इंग्लंड दौऱ्यात धावा काढायच्या आहेत\", विराट म्हणाला होता. \"क्रिकेट देव तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल\", सरांनी आशीर्वाद दिला होता.\nदोन वर्ष विराटने ज्या क्षणाची वाट बघितली तो क्षण बघताना मन भरून आले. २०१४ च्या दौऱ्यातील ५ कसोटी सामन्यात मिळून जेमतेम १३४ धावा जमा करू शकणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १४९ धावांची खेळी करून टीकाकारांची तोंडे बंद केली. २२ चौकार आणि एका शतकारासह विराटने उभारलेली खेळी भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढून गेली.\nविजय आणि राहुल एकामागोमाग एक बाद झाल्यावर कोहली मैदानात उताराला तेंव्हा अँडरसनने गोलंदाजी मागून घेतली. मग प्रेक्षकांना कोहली - अँडरसन मधील क्रिकेट द्वंद्व अनुभवायला मिळाले. गेल्या दौऱ्यात अँडरसनने विराटला चार वेळा बाद केले होते. नेहमी आक्रमक फलंदाजी करणाऱ्या कोहलीला अँडरसनने टाकलेल्या 72% चेंडूवर धाव काढता आली नाही. अहंकाराला बाजूला सरकावत विराटने अँडरसनच्या सातत्यपूर्ण माऱ्याचा आदर केला. सात प्रमुख खेळाडू बाद झाल्यावर विराटने एकदम खेळाची लय बदलली.\nविराटला त्याच्या कष्टाचे फळ शतक पूर्ण करून मिळाले. मैदानावरच्या सर्व प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत विराटला मानवंदना दिली. तळातील फलंदाजांना हाताशी धरत विराटने तब्बल शंभर पेक्षा जास्त धावांची भर टाकली. शेवटच्या विकेटकरता विराटने ५७धावा जोडल्या ज्यात उमेश यादवचा वाट एक धावेचा होता ह्यावरून विराटने काय कमाल केली ह्याचा अंदाज लागू शकतो.\nविराटच्या मोठ्या शतकी खेळीमुळेच इंग्लंडला पहिल्या डावात १३ धावांची आघाडी मिळाली आणि भारताचे पहिल्या कसोटी सामन्यातील आव्हान कायम राहिले.\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\n#mynewspapervendor बारामतीत वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा\nबारामती - वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आज विक्रेता दिन साजरा करण्यात आला. माजी...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nवारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T21:05:51Z", "digest": "sha1:CN4HFFOISDHI73E2LG3PZFC76APXN2AQ", "length": 5860, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुमित्रा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसुमित्रा (संस्कृत: सुमित्रा ; तमिळ: சுமித்ரா, सुमित्रै ; ख्मेर: Sramut, स्रामुत ; बर्मी: Thumitra, थुमित्रा ; भासा मलायू: Samutra, समुत्रा ;) ही रामायणातील उल्लेखांनुसार अयोध्येचा राजा दशरथ याच्या तीन पत्नींपैकी तिसरी पत्नी व अयोध्येची राणी होती. ती काशी देशाच्या राजाची कन्या होती. दशरथापासून तिला लक्ष्मण व शत्रुघ्न नावाचे दोन पुत्र झाले.\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०८:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1484", "date_download": "2018-10-15T21:40:57Z", "digest": "sha1:DPMMZEZOSHIDJACO745D2PNITIUOJG4D", "length": 14293, "nlines": 119, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nयालाच बोली भाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात.\nधन्वंतरी देवताआयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरि जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.\nअ. प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. कालमृत्यु कोणालाच चुकला नाही व चुकविता येत नाही; पण अकाली मृत्यु कोणालाच येऊ नये याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. फक्‍त या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. पुढील मंत्राने प्रार्थना करावी.\nमृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामसह \nत्रयोदश्यांदिपदानात् सूर्यज: प्रीयतां मम \nअर्थ : हे तेरा दिवे मी सूर्यपुत्राला अर्पण करतो. त्याने मृत्यूच्या पाशातून माझी सुटका करावी व माझे कल्याण करावे.\nदेवी-देवतांचे चित्र असलेले फटाके वाजवू नये\nवर दिलेल्या दुव्यावर जाऊन पाहिले. बरीच रोचक माहिती दिली आहे. आजचा दिवस कारणी लागला.\n\"१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले.\"\n\"हल्ली शोधलेले विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्‍तातील सिद्धान्तांशी जुळतात \n\"असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे \n\"नामाचे उटणे सर्वांगाला लावा. सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंगस्नान करा व त्यात आपले स्वभावदोष आणि अहं धुवून काढा. त्यागाने सर्व अंग कोरडे करा. आनंदाची नवीन वस्त्रे परिधान करा. प्रीतीचा फराळ करून वाणी मधाळ व सात्त्विक बनवा. अष्टांगसाधनेची ज्योत पेटवून औक्षण करा व स्वत: अष्टांग पाकळयांचे परिपूर्ण पुष्प बनून प.पू. डॉक्टरांच्या चरणी रहा \n\"१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले.\"\nअष्टांगसाधनेची ज्योत पेटवून औक्षण करा व स्वत: अष्टांग पाकळयांचे परिपूर्ण पुष्प बनून प.पू. डॉक्टरांच्या चरणी रहा \nयुअर गेस इज ऍज गुड ऍज माइन\nयम दिपन ही माहिती नवी होती.\nयमाची दिशा दक्षिण आहे/असते का\nकडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे,\nकडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे हे मात्र कशावरून आपण म्हणत आहात ते कळले नाही. याची काही माहिती आहे का\nशिवाय धन्वंतरीची पुर्ण कथा काय आहे ते कुणी सांगेल का\nधन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे हे चुकीचे आहे. तो अमृतत्व देणारा म्हणजे काय\nधन्वंतरी समुद्र मंथन झाले असता समुद्रातून अमृताचा कुंभ बाहेर घेवून आला. म्हणून तो अमृतत्व देत नाही.\nतुम्हाला अमरत्व म्हणायचे आहे का\nतर ते ही ठीक नाही कारण अमरत्व ही तो देवू शकत नाही आणि देवही देवू शकत नाहीत. अमरत्व तर देवांनाही राक्षसांना फसवून मिळवावे लागले.\n(म्हणजे तेंव्हा देवच फसवणूक करणारे चुकीचे वागले असे\nदिव्या दिव्या माझ्या घरी मन भर प्रकाश दे,\nमुक्त मोकळा श्वास दे ,\nदिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.\nअशी सगळ्यांनाच एकदम शुभेच्छा देण्याची आयडिया चांगली आहे.\nमाझ्या कडूनही उपक्रमपंतां सहीत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा\nविसोबा खेचर [27 Oct 2008 रोजी 03:50 वा.]\nआमचे मित्र शशांक, तसेच उपक्रमच्या सर्व सभासदांना आमच्या वैयक्तिक व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nरामाच्या आगमनासाठी दिव्यांनी सजली अयोध्या\nतुमच्या समृद्धी व सुखाचा असाच दीपोत्सव असुद्या\nविनायक गोरे [28 Oct 2008 रोजी 00:17 वा.]\nसनातनवाल्यांचे अगाध ज्ञान पहिल्या \"धनत्रयोदशी\" या पहिल्याच चित्रफीतीत समजले. त्यांच्या मते दिवाळीच्या तिथ्या अशा (०.४० ते १.०४ मि. कालावधीत)\nकार्तिक वद्य त्रयोदशी = धनत्रयोदशी (बरोबर उत्तर - अश्विन वद्य त्रयोदशी)\nकार्तिक वद्य चतुर्दशी = नरक चतुर्दशी ( बरोबर उत्तर - अश्विन वद्य चतुर्दशी)\nकार्तिक अमावस्या = लक्ष्मीपूजन (बरोबर उत्तर - अश्विन अमावस्या)\nकार्तिक शुद्ध प्रतिपदा = बलिप्रतिपदा (हे एकमेव उत्तर बरोबर आहे)\nअशाच प्रकारचा गोंधळ अमिताभच्या \"कौन बनेगा करोडपती\" या कार्यक्रमातही झाल्याचे आठवते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.cehat.org/publications/1490950806", "date_download": "2018-10-15T22:37:37Z", "digest": "sha1:POCVIRIIBKUYOZHQ2UD4QC6CBFQ3JT5I", "length": 3580, "nlines": 77, "source_domain": "www.cehat.org", "title": "Cehat | Publications", "raw_content": "\nकौटुंबिक हिंसेमध्ये कारवाईकरिता आरोग्य व्यावसायिकांसाठी मार्गदर्शिका\nजीवन हे जगण्यासाठी आहे. सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nघरेलु हिंसा के मामले में स्वास्थ्यकर्मियों द्वारा हस्तक्षेप करने हेतु मार्गदर्शिका\nआपका जीवन मूल्यवान है | सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nयौन उत्पीड़न के मामले में अपनाई जानेवाली मुलभुत प्रक्रिया\nलैगींक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती\nराजीव गांधी आरोग्य योजना शहरापुरतीच: ‘सेहत’ संस्थेच्या अभ्यासपूर्ण अहवालाचा निष्कर्ष\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nसरासरी पाच टक्के महिलांवर ‘वैवाहिक बलात्कार\nकौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करण्याकरिता नैतिक मार्गदर्शक तत्त्वे\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा. मिळून साऱ्याजणी मासिक\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची अर्थसंकल्पीय प्रक्रिया : एक ओळख, एक मागोवा\nस्त्रियांच्या माहितीकरिता पत्रक : गर्भापताविषयी सर्वकाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-death-child-81231", "date_download": "2018-10-15T22:08:24Z", "digest": "sha1:E7PYZJDIG2QHAXUVQ33GOWW3ZOL7IMFR", "length": 11150, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news: death child कोल्हापूर : अपहृत मुलाचा मृतदेह सापडला खाणीत | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर : अपहृत मुलाचा मृतदेह सापडला खाणीत\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nक्षणाक्षणाला खाणीतील पाण्यावर फिरणाऱ्या हजारोंच्या नजरा स्थिर झाल्या. रक्ताच्या डागांनी भरलेला प्रदीपचा मृतदेह बाहेर काढल्यावर नातेवाईंकासह मित्र परिवाराने एकच हंबरडा फोडला. आता प्रदीप पुन्हा येणार नसल्याने 48 तासांचे गुढ सायंकाळी उकलले\nकोल्हापूर - तब्बल 48 तासांच्या प्रतिक्षेनंतर आज सायंकाळी शाळकरी मुलगा प्रदीप सरदार सुतार (वय 9,रा.मरळी-कळे, ता.पन्हाळा) यांचा मृतदेह रंकाळा परिसरातील खाणीत सापडला. तो बेपत्ता आहे, की त्याचा घातपात झाला, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.\nरविवारी (ता.5) मरळी-कळे येथून तिसरीत शिकणाऱ्या प्रदीप सुतारचे त्यांच्या नातेवाईकाने अपहरण केले होते. त्यानंतर रंकाळा परिसरातील खाणीत त्याला टाकल्याचेही सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी इराणी आणि पतौडी खाणीत त्याचा शोध काल दुपार पासून सुरू केला होतो. स्क्‍यूबा डायव्हर द्वारे ही शोध मोहिम सुरू होती. आज सायंकाळी प्रदीपचा मृतदेह खाणीत मिळाला आणि प्रदीप जीवंत असल्याच्या आशेवर पाणी फिरले.\nक्षणाक्षणाला खाणीतील पाण्यावर फिरणाऱ्या हजारोंच्या नजरा स्थिर झाल्या. रक्ताच्या डागांनी भरलेला प्रदीपचा मृतदेह बाहेर काढल्यावर नातेवाईंकासह मित्र परिवाराने एकच हंबरडा फोडला. आता प्रदीप पुन्हा येणार नसल्याने 48 तासांचे गुढ सायंकाळी उकलले.\nबेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती\nबेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\n#Specialtyofvillage लाखो रुपयांचे माठ विकणारे वारनूळ\n‘वारनूळ’ माठ आता महाराष्ट्रासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. त्यामागे इथल्या कुंभार बांधवांचे कसब आहे. गावात कुंभार समाजाचा चाळीसभर उंबरा. त्यातील जवळपास...\nस्मार्ट सिटी \"टाऊन प्लानिंग स्किम'ला मंजुरी\nस्मार्ट सिटी \"टाऊन प्लानिंग स्किम'ला मंजुरी नागपूर : पूर्व नागपुरातील भरतवाडा, पुनापूर, पारडी व भांडेवाडी येथे स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत...\n#Specialtyofvillage वैशिष्ट्यपूर्ण खुरप्यांची पाचाकटेवाडी\nशेतीकामांसाठी प्रामुख्याने मजूर, बैल जोडी, ट्रॅक्‍टर, अवजारे याबरोबरच खुरपे महत्त्वाचा घटक आहे. विळा-खुरप्यांमध्ये म्हणाल तर पाचाकटेवाडीचा ब्रॅंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-k-50-double-dal-18-55-mm-wr-dal-50-200-mm-wr-lens-camera-black-price-p9eP2w.html", "date_download": "2018-10-15T22:00:39Z", "digest": "sha1:WYGXZ7RZEAZSP27EMEHSR7LHHTPYO57E", "length": 20941, "nlines": 491, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स K 50 दसलर कॅमेरा\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Aug 27, 2018वर प्राप्त होते\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅकऍमेझॉन, शोषकलुईस, इन्फिबीएम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 68,295)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 18 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.3 Megapixels\nमिनिमम शटर स्पीड 30 seconds\nपिसातुरे अँगल 28 mm wide angle\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921,000 dots\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nपेन्टॅक्स K 50 डबले डाळ 18 55 मम वर डाळ 50 200 मम वर लेन्स कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poets/88-%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-114070100016_1.html", "date_download": "2018-10-15T21:04:00Z", "digest": "sha1:YOOPVNLULS24X52AKDSJATTEFG6PV233", "length": 11189, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये\nयंदा पंजाबमध्ये मराठी सारस्वतांचा मेळा भरणार आहे. 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संत नामदेव महाराजांची कर्मभूमी असलेल्या पंजाब राज्यातील घुमान येथे रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आज (मंगळवार) पुण्यात बैठक झाली. संमेलन स्थळ निवडीवर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्‍यात आला.\nसाहित्य संमेलनाच्या आयोजनाची तयारी दर्शवणारी विक्रमी दहा निमंत्रणे यंदा महामंडळाकडे आली होती. त्यातून पंजाबमधील अमृतसरजळील 'घुमान' गावात संत नामदेव गुरुद्वारा सभेच्या निमंत्रणाचा स्वीकार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nजानेवारी 2015 मध्ये होणार्‍या साहित्य संमेलनासाठी गुजरातमधील बडोद्यातील मराठी वाड्मय परिषदेने निमंत्रण दिले होते. तसेच शाहुपुरी शाखा, मसाप, सातारा, सार्वजनिक वाचनालय - कल्याण, कळवे येथील जवाहर वाचनालय - ठाणे, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान - कणकवली, रात्र पाठशाळा समिती - जालना, उस्मानाबाद मसाप शाखा, कल्याण शिक्षण संस्था तळोशी - चंद्रपूर, आगरी यूथ फोरम - डोंबिवली येथूनही निमंत्रणे आली होती.\nयंदाचे 88 वे संमेलन मराठवाड्यात व्हावे, या मागणीने जोर धरला होता. यंदा उस्मानाबादमधील मराठी साहित्या परिषदेच्या शाखेने ही मागणी केली होती. विशेष म्हणजे मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले पाटील यांनी यंदाचे संमेलन मराठवाड्यात व्हावे, असा आग्रही होते. मात्र, पंजाबने यंदा मराठवाड्यावर\n'उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार , हे निश्चित आहे'\nगोपीनाथ मुंडे यांचा संक्षिप्त परिचय\nबारावी परीक्षेचा आज निकाल\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nसर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर ...\nएक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाईकरून आणि स्वतः चांगले जीवन ...\nकाही उपयोगाच्या आरोग्य टिप्स\nआवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात. दहा ग्रॅम सुंठ घेऊन कांजीसोबत ...\nहाडांच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर ग्रीन टी प्या\nखरंतर ग्रीन टी पिण्याचे अनेक ङ्खायदे आहेत. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, ग्रीन टी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/page/24/", "date_download": "2018-10-15T22:37:07Z", "digest": "sha1:7UD6DGUGMPOCXTDTGUHDIC7KHVYH3T2I", "length": 18543, "nlines": 155, "source_domain": "pcmcnews.in", "title": "PCMC News Marathi – Page 24 – All latest news, breaking news happened in current affairs and keep yourself updated with latest happenings.", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भा…\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली : वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ का…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nऔरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला लाथ मारल्याचं समोर आल…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्य…\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला द…\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची …\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nपिंपरी पालिका मुख्यालयावर पडतो आहे वाहन भार\nपिंपरी-चिंचवड : शहरात वाहनतळांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, शहराचा प्रशासकीय कारभार जेथून चालतो, …\nVIDEO : अर्धा डझन पोरींना फसवलं, आणि बाईच्या नादा पाई बायोको आणि मुलालाच संपवलं\nPCMC News Team June 12, 2018\tचिंचवड, ठळक बातम्या, महाराष्ट्र 28\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nराज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nआमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \nप्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. …\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nPCMC News Team December 30, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on ‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nअजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nPCMC News Team December 29, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\n १५ वर्षांच्या मुलाचा ६५ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार\n १५ वर्षांच्या मुलाचा ६५ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार\nपिसीएमसी न्यूज – देशाच्या राजधानी आज एक विचित्र घटना घडली आहे. बलात्काराच्या घटनेनं दिल्ली हादरली आहे. एका १५ वर्षांच्या मुलानं घरकाम करणाऱ्या ६५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी कामावरून परतताना दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म्सजवळ मुलानं बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेनं केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. …\nमनसे कार्यकर्त्याचं ऐकलं असतं तर आज कमला मिल अग्नितांडवात १४ जण वाचले असते\nPCMC News Team December 29, 2017\tठळक बातम्या, महाराष्ट्र Comments Off on मनसे कार्यकर्त्याचं ऐकलं असतं तर आज कमला मिल अग्नितांडवात १४ जण वाचले असते\nपिसीएमसी न्यूज – कमला मिल कम्पाउंडमधील अग्नितांडवात १४ तरुण-तरुणींचा मृत्यू झाल्यानं सगळेच हादरलेत, हळहळ व्यक्त करताहेत. या घटनेची गंभीर दखल घेऊन, मुख्यमंत्री आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत. परंतु, एका मनसे कार्यकर्त्यानं दोन महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीवर पालिकेनं ठोस कारवाई केली असती, तर कदाचित ही दुर्घटना टळू शकली असती, १४ जणांचा …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/nagpur-raju-narang-murder-case-police-arrested-5-including-1-minor-1610828/", "date_download": "2018-10-15T21:33:06Z", "digest": "sha1:QCETAA2KIDNIZ5Y7ZCXWOUG6U7AJOQF4", "length": 13780, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "nagpur raju narang murder case police arrested 5 including 1 minor | नागपूरमध्ये अपमानाचा बदला घेण्यासाठी लेखापालाची हत्या सहकाऱ्याला अटक | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nनागपूरमध्ये अपमानाचा बदला घेण्यासाठी लेखापालाची हत्या, सहकाऱ्याला अटक\nनागपूरमध्ये अपमानाचा बदला घेण्यासाठी लेखापालाची हत्या, सहकाऱ्याला अटक\nदुसऱ्या समाजातील असल्याने अशी अपमानास्पद वागणूक मिळते, असा नथवानीचा समज झाला\nनागपूरमधील सुरेश एक्स्पोर्ट या कंपनीतील लेखापाल राजू नारंग यांच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. कंपनीतील एका कर्मचाऱ्यानेच राजू नारंग यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू उर्फ देविदास नथवानी (४८) आणि दिवेश ठक्कर (२६), विनायकराव लोणे (४४) आणि करणसिंग उर्फ बहादुरसिंग जायगडी (४६) यांना अटक केली आहे. याप्रकरणात आणखी एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली.\nप्रकाश वाधवानी यांच्या सुरेश एक्स्पोर्ट या कंपनीत राजू नारंग हे लेखापाल म्हणून काम करायचे. वाधवानी यांचे मावस भाऊ असल्याने नारंग यांना कंपनीत मालकानंतरचे दुसरे स्थान होते. तर नथवानी हा देखील कंपनीत लेखापालच होता. कंपनीतील सर्व कर्मचारी हे सिंधी होते. तर नथवानी गुजराती होते. नारंग यांचे नेहमीच नथवानीशी खटके उडायचे. दुसऱ्या समाजातील असल्याने अशी अपमानास्पद वागणूक मिळते, असा नथवानीचा समज झाला होता. नथवानीचा फरसणाच व्यवसाय देखील होता.\n२७ डिसेंबरला नारंग हे कळमना येथील शीतगृहाची पाहणी करुन कार्यालयात परतत होते. यादरम्यान, नथवानीने नारंग यांना फोन केला आणि फरसाण व्यवसायाबाबत चर्चा करायची आहे असे सांगत त्यांना डिप्टी सिग्नल परिसरातील गोदामात बोलावले. तिथे नथवानी आणि नारंग यांच्यात वाद झाला. यानंतर नथवानीने नारंग यांचे डोके भिंतीवर आपटले. यात नारंग यांचा मृत्यू झाला. नथवानीने नारंग यांचा मृतदेह तिथेच सोडला आणि कार्यालयात परतला. दुसऱ्या दिवशी दिवेशच्या गाडीने नथवानी पुन्हा गोदामात गेला. दिवेश व अन्य आरोपींच्या मदतीने नथवानीने नारंग यांचा मृतदेह पोत्यात टाकून कन्हान नदीत फेकला.\nनारंग यांच्या मोबाईलवर शेवटचा फोन नथवानीचा होता, हे पोलीस तपासात समोर आले होते. चौकशीत नथवानीचा फरसाणचा व्यवसाय असून त्याच्या गोदामाविषयी माहिती उघड झाली. या गोदामात छोट्या मालवाहू वाहनाचा वापर होतो. हे वाहन मौदा मार्गाने गेले होते का यासाठी पोलिसांनी मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ठोस माहिती मिळताच पोलिसांनी नथवानीला अटक केली आणि हा सर्व प्रकार उघड झाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/ex-minister-jayant-patil-comment-sangli-corporation-election-result-135928", "date_download": "2018-10-15T22:08:40Z", "digest": "sha1:N5XI5ZQRJB2F6VCCA7SA6WAAN35ZJHGN", "length": 15049, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ex Minister Jayant Patil comment on Sangli corporation election result सांगली पालिकेत तब्बल ६६ टक्के नागरिकांनी भाजपला नाकारले - जयंत पाटील | eSakal", "raw_content": "\nसांगली पालिकेत तब्बल ६६ टक्के नागरिकांनी भाजपला नाकारले - जयंत पाटील\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nसांगली - महापालिका निवडणुकीचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र आमचा पराभव बंडखोरांना अनपेक्षितरीत्या मिळालेल्या जास्त मतांमुळे झाला, भाजपमुळे नाही. निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास तब्बल ६६ टक्के नागरिकांनी भाजपला नाकारले आहे.\nसांगली - महापालिका निवडणुकीचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र आमचा पराभव बंडखोरांना अनपेक्षितरीत्या मिळालेल्या जास्त मतांमुळे झाला, भाजपमुळे नाही. निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास तब्बल ६६ टक्के नागरिकांनी भाजपला नाकारले आहे.\nमात्र या निकालाने जनतेलाही आश्‍चर्याचा धक्का बसलाय. भाजपपेक्षा जास्त मते जनतेने आघाडीला दिली. म्हणजेच आघाडीचा विचार जनतेने स्वीकारला, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महापालिका निवडणूक निकालावर मत मांडताना पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले, ‘‘या निवडणुकीत भाजपला ३४ तर आघाडीला ३७ टक्के मते मिळाली.\nआघाडीच्या बंडखोरांना १० टक्के मते मिळाली. त्यामुळे आघाडीचा पराभव हा भाजपमुळे नाही तर बंडखोरांमुळे झाला. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव कमी मतांनी झाला. तेथे बंडखोरांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. बंडखोरी टाळण्यासाठी चार-चार वेळा बैठका घेतल्या. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.’’\nते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त सांगली हे भाजपचे स्वप्न आहे. पण त्यांना मिळालेली मते पाहिली तर ते पूर्ण होणार नाही. पराभवाने राष्ट्रवादी खचणार नाही. आम्ही जनतेची सेवा करीत राहू. आमचे नगरसेवक विकासाचा आग्रह धरतील. जनतेने शहर भाजपच्या ताब्यात दिलेय. आघाडी चांगल्या कल्पनांच्या पाठीशी राहील. भाजपने जाहीरनाम्यात दिलेली आश्‍वासने अंमलात आणावीत. आमच्या जाहीरनाम्यातील विषय पूर्ण करण्यासाठी आमचे नगरसेवक पाठपुरावा करतील.’’\nईव्हीएमची आठवण त्यांनाच कशी झाली \nनिकालानंतर पराभूत होणारे ईव्हीएमचे नाव घेतात, पैशाचा वापर झाला हे पराभवानंतर ठरलेले वक्तव्य असते, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर ‘निकाल लागल्यानंतर ईव्हीएमबाबत आम्ही काहीही बोललो नसताना त्यांनीच कसे काय केले ईव्हीएम व पैशाबाबत त्यांनाच कशी काय आठवण झाली ईव्हीएम व पैशाबाबत त्यांनाच कशी काय आठवण झाली’ असा उपरोधिक प्रश्‍न जयंत पाटील यांनी केला. आम्ही तसा आरोप करण्याआधीच लोकांना भेटवस्तूचे वाटप करा, बॅगा भरून सांगलीला मुक्कामाला जाणार, असे कोण म्हणाले’ असा उपरोधिक प्रश्‍न जयंत पाटील यांनी केला. आम्ही तसा आरोप करण्याआधीच लोकांना भेटवस्तूचे वाटप करा, बॅगा भरून सांगलीला मुक्कामाला जाणार, असे कोण म्हणाले याची आठवणही श्री. पाटील यांनी करून दिली.\nभाजपमधील आयात नगरसेवकांनाही सोडू नका\nश्री. पाटील म्हणाले, ‘‘महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावीच. जे त्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. यात भाजपमध्ये आयात केलेले नगरसेवक सापडल्यास त्यांची नावे दाबून ठेवू नका, असे आव्हान दिले. घोटाळे बाहेर काढल्यावर भाजपच अल्पमतात येईल, अशी स्थिती होईल.’’\nसंमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चुकीची- लक्ष्मीकांत देशमुख\nपुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार...\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nअवैध फलकबाजीवर कारवाईची तरतूद नाही\nमुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/israila-university-representatives-discussion-15411", "date_download": "2018-10-15T22:09:00Z", "digest": "sha1:MB7FGG7YSXHVPFVMQ3CRGOQODT4JY2PH", "length": 15919, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Israila university representatives to discussion इस्राईलमधील विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी चर्चा | eSakal", "raw_content": "\nइस्राईलमधील विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी चर्चा\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nपुणे - सकाळ माध्यम समूह 15 नोव्हेंबरला इस्राईलमधील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसोबत \"सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'मध्ये गोलमेज परिषद घेणार आहे. इस्राईलमधील \"कौन्सिल फॉर हायर एज्युकेशन'च्या नेतृत्वाखालील हे प्रतिनिधी 15 आणि 16 नोव्हेंबरला पुणे कार्यालयाला भेट देणार आहेत. नवी दिल्ली येथे 10 आणि 12 नोव्हेंबरला होणाऱ्या \"फिक्की हायर एज्युकेशन समिट'मध्ये सहभागी होण्यासाठी हे प्रतिनिधी भारतात आले आहेत. इस्राईलच्या वाणिज्यदूतांच्या विनंतीवरून \"सकाळ' माध्यम समूहाने ही चर्चा घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nपुणे - सकाळ माध्यम समूह 15 नोव्हेंबरला इस्राईलमधील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसोबत \"सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'मध्ये गोलमेज परिषद घेणार आहे. इस्राईलमधील \"कौन्सिल फॉर हायर एज्युकेशन'च्या नेतृत्वाखालील हे प्रतिनिधी 15 आणि 16 नोव्हेंबरला पुणे कार्यालयाला भेट देणार आहेत. नवी दिल्ली येथे 10 आणि 12 नोव्हेंबरला होणाऱ्या \"फिक्की हायर एज्युकेशन समिट'मध्ये सहभागी होण्यासाठी हे प्रतिनिधी भारतात आले आहेत. इस्राईलच्या वाणिज्यदूतांच्या विनंतीवरून \"सकाळ' माध्यम समूहाने ही चर्चा घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nकुशल मनुष्यबळ असणाऱ्या अव्वल देशांपैकी इस्राईल हा एक देश आहे. \"जीडीपी'ची टक्केवारी आणि संशोधन व विकास क्षेत्रात सर्वाधिक खर्च करणारा हा देश आहे. जगातील अव्वल 100 विद्यापीठांत या देशातील तीन विद्यापीठांचा समावेश आहे. \"स्टार्ट अप नेशन' म्हणून इस्राईलची जगभर ओळख असून, सर्वाधिक स्टार्ट अप कंपन्या असणारा हा देश आहे. यातील बहुतांश कंपन्यांची नोंदणीही इस्राईलमधील विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये झाली आहे.\nउच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात भारताबरोबर सहकार्यासाठी इस्राईलला मोठ्या संधी खुणावत आहेत. भारतीय आणि चिनी विद्यार्थ्यांना 100हून अधिक पोस्ट-डॉक्‍टरल स्कॉलरशिप मिळतील. इंग्रजीत विविध अभ्यासक्रम शिकवणाऱ्या इस्रायली विद्यापीठांची संख्या वाढत आहे. अधिकाधिक भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ही विद्यापीठे इच्छुक आहेत. या वर्षी तेल अविव विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने मराठीत अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nशिष्टमंडळ भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांशी अधिकाधिक सहकार्य करण्याच्या प्रयत्नात आहे. सप्टेंबर 2016मध्ये इस्राईलमध्ये \"एज्युकॉन कॉन्फरन्स' यशस्वी करणारा \"सकाळ' समूह 15 नोव्हेंबर 2016 रोजी इस्रायली विद्यापीठांबरोबर पुण्यातील विद्यार्थी, महाविद्यालये आणि विद्यापीठांची चर्चा घडवून आणणार आहे. 17 नोव्हेंबरला हेर्झलियातील इंटर डिस्सिप्लिनरी सेंटर (आयडीसी) या संस्थेचे भारतीय आणि इस्रायली अध्यक्ष समझोता करार करतील. इस्रायली प्रतिनिधी पुणे विद्यापीठाबरोबरच येथील नामांकित महाविद्यालये आणि इतर विद्यापीठांना भेट देणार आहे.\n\"सकाळ माध्यम समूहा'कडून घेतल्या जाणाऱ्या या गोलमेज चर्चेत आपणही नोंदणी करून सहभागी होऊ शकाल. 8605699007, 8888839082, 7722011329 या एसआयएलसी कॉलसेंटर क्रमांकावर शैक्षणिक संस्था नोंदणी करू शकतात. यासाठी दोन हजार रुपये शुल्क असेल. संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या वतीने एका व्यक्तीला सहभागी होता येईल. यासाठी 30 जागा आहेत. सहभागाची संधी मिळणाऱ्यांना इस्रायली शिष्टमंडळातील प्रतिनिधींशी संवाद साधता येईल.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\n#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य\nसोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/looted-colleges-students-backward-class-136155", "date_download": "2018-10-15T21:45:39Z", "digest": "sha1:6MXTQA7UHIL3PZ64STFODGMS2DF6RY4U", "length": 14601, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Looted by the colleges students of the backward class मागासवर्गीय विद्यार्थ्यांची महाविद्यालयांकडून लूट | eSakal", "raw_content": "\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांची महाविद्यालयांकडून लूट\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nनागपूर - शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ओबीसी, एस.सी., एस.टी. विद्यार्थ्यांच्या शिक्षण, परीक्षा तसेच इतर शुल्क सरकारकडून दिल्या जाते. मात्र, या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी शुल्क आकारले असल्याचे उघडकीस आले आहे. सामाजिक संघटनांनी पुरावे सादर केल्यानंतर समाजकल्याण विभागाचे प्रादेशक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहे.\nनागपूर - शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ओबीसी, एस.सी., एस.टी. विद्यार्थ्यांच्या शिक्षण, परीक्षा तसेच इतर शुल्क सरकारकडून दिल्या जाते. मात्र, या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी शुल्क आकारले असल्याचे उघडकीस आले आहे. सामाजिक संघटनांनी पुरावे सादर केल्यानंतर समाजकल्याण विभागाचे प्रादेशक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहे.\nशिष्यवृत्तीस पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्यासंदर्भातील शासनाचे आदेश आहे. त्यानंतरही प्रवेशाच्या वेळीच विविध कारणेपुढे करीत विद्यार्थ्यांकडून शुल्काची आकारणी करण्यात येत आहे. शासनाकडून शिष्यवृत्तीची रक्कम येण्यात उशीर होत असल्याने शुल्काची आकारणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. तर काही महाविद्यालये ‘डोनेशन’चीही आकारणी करीत असल्याची तक्रार उपायुक्तांकडे करण्यात आली. एका विद्यार्थ्याकडून ४० हजार रुपये शुल्क आकारण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.\nभिवापूर येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे देण्यात येत नसल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने केली आहे. विद्यार्थ्यांकडून ही रक्कम घेऊन महाविद्यालये आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ही रक्कम संबंधित महाविद्यालयांकडून वसूल करीत विद्यार्थ्यांना परत देण्याची मागणीही करण्यात आली. या वेळी ॲड. राहुल तेलंग, आशीष फुलझेले, प्रकाश गजभिये यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.\nडॉ. बाबासाहेब आंबडेकर आणि तिरपुडे कॉलेजकडून अतिरिक्त शुल्काची मागणी विद्यार्थ्यांना करण्यात आली. मात्र, ही रक्कम नसल्याने एका विद्यार्थ्यास संबंधित अभ्यासक्रम सोडून दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागल्याची तक्रार समता सैनिक दलाने समाजकल्याण सहायक आयुक्तांकडे केली आहे.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्काची वसुली ही नियमबाह्य आहे. विद्यार्थ्यांकडून आलेल्या सर्व तक्रारींची दखल घेत महाविद्यालयांची चौकशी करण्यात येईल. संबंधित महाविद्यालयांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n- डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण.\n#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य\nसोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40...\nपाण्यानंतर विकासकामावरुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा\nभिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची...\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना किलबिल कट्ट्याने आदरांजली\nवडगाव शेरी - डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी देशाला दिलेल्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करण्यासोबतच विविध पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन मोठ्या...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-10-15T21:32:30Z", "digest": "sha1:4QJVYWBZG3VWEZLMGSFFJKNUJ22WKJNS", "length": 3744, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ).\n\"उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nउत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)\nकांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ\nमालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/blog?page=7", "date_download": "2018-10-15T21:57:23Z", "digest": "sha1:4JYAPZXE3576JC4KAUFCWL7NWTTDNAUC", "length": 16654, "nlines": 334, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगीबेरंगी | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी\nइंग्रजी भाषेत मायबोलीचं एक छोटं पाऊल\n२०१२ मधे बातम्या.कॉम मायबोली वेबसमुहात सामील झाली. नंतर २०१४ मधे आपण बातम्या एकत्र दाखवणार्‍या, हिंदी आणि कानडी भाषेतल्या वेबसाईट सुरु केल्या. त्यानंतर २०१५ मधे बंगाली आणि गुजराती भाषेतल्या वेबसाईट सुरु केल्या. यावर्षी नुकतीच आपण इंग्रजी भाषेतली बातम्यांचे मथळे एकत्र दाखवणारी वेबसाईट सुरु केली आहे. बातमी संपूर्ण वाचायची असेल तर मूळ स्रोताची लिंकही तिथेच दिली आहे.\nRead more about इंग्रजी भाषेत मायबोलीचं एक छोटं पाऊल\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीनं या गणेशचतुर्थीला वीस वर्षं पूर्ण केली (तारखेप्रमाणे १६ सप्टेंबरला) आणि एकविसाव्या वर्षात पदार्पण केलं आहे. या वाढदिवसाच्या धामधुमीत वार्षिक अहवाल प्रकाशित करायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल मायबोलीकर मोठ्या मनानं माफ करतील, याची खात्री आहे.\nगेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केलं, याचा हा एक मागोवा.\nRead more about मायबोलीचा २०१५-२०१६ मागोवा\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nआतला माणूस जो आहे फरारी\nआसमंती घ्यायची आहे भरारी\nफेड आधी या धरेची मग उधारी\nशोधतो दाहीदिशांना काय जाणे\nआतला माणूस जो आहे फरारी\nमागण्या आधी मिळाले सर्व काही\nहात माझे छाटले मी; खबरदारी \nकागदी नावेस का माहीत नाही\nदीपस्तंभ एकही नाही किनारी\nवाहवत जातो कुणी नेईल तेथे\nआपल्याला आपली मग ये शिसारी\nRead more about आतला माणूस जो आहे फरारी\nपरागकण यांचे रंगीबेरंगी पान\nविवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण\nसमाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी लढा देणार्‍या, जनजागृतीचे प्रयत्न करणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची पुराणमतवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतरचा धार्मिक उन्माद यांनी पुरोगाम्यांनाच नव्हे, तर सर्वच शांतताप्रेमी नागरिकांना अस्वस्थ केलं.\nRead more about विवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nगंधर्वाचं देणं - श्रीमती कलापिनी कोमकली\nRead more about गंधर्वाचं देणं - श्रीमती कलापिनी कोमकली\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nलखनऊतले दिवस - श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर\nविख्यात गायिका श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर फेब्रुवारी, २००९ ते सप्टेंबर, २०१५ या साधारण सहा वर्षांच्या काळात लखनऊ इथल्या भातखंडे संगीत संस्थानच्या विश्वविद्यालयात कुलपती म्हणून कार्यरत होत्या. संगीतविश्वात भातखंडे संस्थानाचं महत्त्व फार मोठं आहे. या विश्वविद्यालयातल्या व्यवस्थापनात अन् एकूणच संगीताच्या अभ्यासक्रमात त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केलं. भल्या-बुर्‍या अनुभवाला कणखरपणे सामोरं जात कुलपती म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण केली...\nRead more about लखनऊतले दिवस - श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\n१६ सप्टेंबर, म्हणजे तारखेप्रमाणे आज मायबोलीने २० वर्षं पूर्ण केली. काही मायबोलीकरांनी, जे या प्रवासात almost सुरूवातीपासून आहेत, आपणा सर्वांना शुभेच्छा पाठवल्या आहेत. तुम्हालाही जर शुभेच्छा पाठवायच्या असतील तर संपर्कातून / विचारपुशीतून कळवा.\nविनय देसाई (गोष्टी गावचे):\nRead more about मायबोलीची २० वर्षं...\nadmin यांचे रंगीबेरंगी पान\n१६ सप्टेंबर, १९९६पासून ...\n१६ सप्टेंबर, १९९६पासून गेली २० वर्षं तुमची आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास संपादन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याबद्दल ऋणी आहोत.\nयाच आपुलकीच्या आधारानं आणि जिव्हाळ्याच्या सोबतीनं एकविसाव्या वर्षात पदार्पण करतो आहोत.\nRead more about १६ सप्टेंबर, १९९६पासून ...\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\n - श्री. केतन दंडारे\nनॉर्थवेस्टर्न विद्यापीठात शिकत असतानाची गोष्ट. त्या सुमारास इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मत व्यक्त केले होते की, दुसर्‍या महायुद्धात ज्यूंचे शिरकाण झालेच नाही, ज्यूंचे हत्याकांड हा केवळ एक बनाव आहे. या विधानाचा अर्थात सार्वत्रिक निषेध झाला. पण विद्यापीठातील आर्थर बट्झ नामक एका सहयोगी प्राध्यापकाने मात्र त्यांच्या खाजगी वेबपेजवर या विधानाचे समर्थन केले. असे करण्याची या बट्झमहाशयांची पहिलीच वेळ नव्हती. त्यांनी आधीसुद्धा अश्याच स्वरुपाची विधाने केली आहेत. थोडक्यात, त्यांची ही मते सर्वज्ञात आहेत. हे प्रकरण जेव्हा पेटले तेव्हा मला वाटले की आता ह्यांना डच्चू मिळणार. तर तसे काहीच झाले नाही.\nRead more about पडूद्या की प्रश्न - श्री. केतन दंडारे\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-sangamner-news-4/", "date_download": "2018-10-15T20:56:16Z", "digest": "sha1:ECRSBOR44EL4V7Q7VEK2EFFRV6JCH5MW", "length": 9750, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू\nराहाता/ संगमनेर – गणेश विसर्जनावेळी पाण्यात पडलेल्या दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहाता व संगमनेर तालुक्‍यात घडली. राहाता तालुक्‍यातील पिंपळस येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. सागर रमेश कदम (वय 24) असे या तरुणाचे नाव आहे.\nरविवारी गणपती विसर्जनाच्या दिवशी सागर कदम व त्याच्याबरोबर इयत्ता 5 वीत असलेला निशांत कदम हे दोघेजण त्यांच्या घरातील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निरगुडे वस्तीजवळील कातनाल्यानजीकच्या तळयात गेले. सागरचा तोल गेल्याने तलावाच्या कडेला असलेल्या वीस फूट खोल गाळात तो पडला. तळयात पाणी जास्त असल्याने व गाळ जास्त प्रमाणात असल्याने तो गाळात फसला. त्याला पडलेला पाहून त्याच्याबरोबरच्या निशांतने शेजारी असलेल्या लोकांना मदतीसाठी बोलाविले. तेथे असलेल्यांनी साडयांचे पदर व दोर सोडले; परंतु गाळ जास्त प्रमाणात असल्याने तो पाण्यात बुडाला. त्याचा मृतदेह एक तासाने नागरिकांनी शोधून काढला. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर रात्री साडेअकरा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nसंगमनेर शहरात रविवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना घुलेवाडी येथे राहणाऱ्या नीरज चंदूलाल जाधव (वय 28) या तरुणाचा प्रवरा नदीपात्रावर घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला असता दुर्दैवी मृत्यू झाला. नीरज हा कुटुंबासमवेत प्रवरा नदीवर घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला होता. गणपती विसर्जनासाठी नदीपात्रातील पाण्यात गेला असता वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला. आज सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अवैध वाळू वाहतुकीने प्रवरा नदीपात्रात झालेल्या मोठ्या खड्ड्यांमुळेच तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.\nविवाहापूर्वीच सागरवर काळाचा घाला\nसागर कदम याचा गुरूवारी साखरपुडा झाला होता. 18 डिसेंबर रोजी त्याचा विवाह होता. सागर हा त्याच्या कुटूंबीयांचा एकुलता एक मुलगा. गणपती विसर्जनापूर्वी सागरने अनेकांना सांगितले, की मी लगेच दहा मिनिटांत विसर्जन करून येतोच, असे म्हणून तो गेला व काळाने त्याच्यावर घाला घातला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराजूरमध्ये पोलिसांवर दगडफेक, तणाव\nNext articleकुख्यात दरोडेखोर पपड्याच्या मुसक्‍या आवळल्या\nपाथर्डीत मोहटादेवी गडावर भाविकांचा महापूर\n52 वी आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धा : जुबेर शेख यांना आशियाश्री पुरस्कार\nराहूरी तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट\nपाच गावांच्या पुनर्वसनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव \nदुष्काळनिश्चितीसाठी पुन्हा मंडलनिहाय सर्वेक्षण\nसत्यजीत तांबे यांना अटक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/let-government-help-flood-affected-farmers-11614", "date_download": "2018-10-15T22:19:48Z", "digest": "sha1:XHJ7FHAP3J3ZN7WFTPPH373PNPC7TWJG", "length": 12906, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Let the government help the flood-affected farmers पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत द्या | eSakal", "raw_content": "\nपूरग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत द्या\nमंगळवार, 9 ऑगस्ट 2016\nनाशिक - अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह तालुकावार तहसीलदारांना निवेदने दिली.\nनाशिक - अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह तालुकावार तहसीलदारांना निवेदने दिली.\nजिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, पंचायत समितीच्या सभापती मंदा निकम, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष तानाजी गायधनी, दिलीप थेटे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन मोहिते, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सोमनाथ बोराडे, साहेबराव पेखळे, महेश भामरे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा लीलाबाई गायधनी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के आदींच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.\nगेल्या वर्षीचा दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीने पिके वाया गेल्याने अडचणीतील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. मात्र, त्याचे संथगतीने पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे सरसकट पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी. पिके, पेरण्या वाया गेलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे व खते द्यावीत. अत्यल्प पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे आदी मागण्या निवेदनात आहेत.\nनिवृत्ती कापसे, भाऊसाहेब खांडबहाले, अरुण काळे, विलास कांडेकर, रमेश कहांडळ, सुरेश पिंगळे, मदन गायकवाड, रामदास पिंगळे, रतन गायकवाड, रामदास निकम, अंकुश भोर, भास्कर म्हैसधुणे, नाना वायतळे, कोमल साळवे, अनुजा आव्हाड, जया जाधव, वर्षा साळवे, प्रमोद थोरे, ज्ञानेश्‍वर म्हस्के, चंद्रभान म्हस्के, तुकाराम खांडबहाले, रत्नाकर चुंभळे, नामदेव गायधनी, मोतीराम ढेरिंगे, देवीदास भालेराव, निखिल भागवत, रोहित कटाळे, गोरख कोंबडे, संजय चांदगुडे व कार्यकर्ते उपस्थित होते.\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2013/09/30/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-15T21:50:13Z", "digest": "sha1:SG6OKVYHTSAQWDGZ6OGFILLQ2YLDNDNJ", "length": 5398, "nlines": 41, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "राखीव उद्यान अपडेट | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nजुलैच्या ‘आम्ही पार्लेकर’मध्ये मालवीय मार्गावरील भूखंडावर ‘स्पेशल’ मुलांसाठी राखीव उद्यान उभारण्यात यावे अशी कल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर सर्वच माध्यमांमधून म्हणजे फोन, पत्र, इमेल, फेसबुक, एसएमएसमार्फत या उपक्रमाला पाठिंबा दर्शवणाऱ्या असंख्य उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आल्या.\nविलेपार्लेपरिसरात मानसिक तसेच शारीरिक दृष्टया विकलांग मुलांच्या अनेक शाळा आहेत. त्यापैकी दिशा कर्णबधीर विद्यालय, उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालय, कलबाग अपंग पुनर्वसन केंद्र, आशियाना इन्स्टीटयूट ऑफ ऑटिझम, कुमुदबेन द्वारकादास व्होरा इंडस्ट्रीअल होम फॉर ब्लाईंड वुमन, आनंदी हाफवे होम फॉर मेंटली चॅलेन्जड ऍण्ड ऑटिस्टीक चिल्ड्रन या सर्वच शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवणारी निवेदने आमच्याकडे सादर केली.\nउद्यानासाठी राखीव असलेल्या महापालिकेच्या या भूखंडावर जर विकलांगांसाठी असा विशेष प्रकल्प उभारला जायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी यासंबंधीचा ठराव पालिकेत मांडून तो मंजूर करून घेणे गरजेचे आहे.\nतेव्हा हा ठराव मांडताना व त्यानंतर पाठपुरावा करताना उपयोग व्हावा या उद्देशाने या सर्व निवेदनांच्या प्रतींची फाईल विलेपार्ले विभागाच्या (वॉर्ड क्र.80) नगरसेविका ज्योती अळवणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.\nत्याचप्रमाणे या उद्यानाचे आधुनिकीकरण, व्यवस्थापन आणि देखभाल याचा भार उचलण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकमान्य सेवा संघाकडेदेखील सदर निवेदनांची फाईल देण्यात आली आहे.\nया विषयावरील पुढल्या सर्व घडामोडी ‘आम्ही पार्लेकर’ वेळोवेळी वाचकांसमोर आणेलच.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/935/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9F_-_%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-10-15T21:11:30Z", "digest": "sha1:3LMKFSBIATAUXATCJHO7X5NGBUEKDB5F", "length": 10069, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nदेशात आता मोदी लाट नाही तर मोदी लूट - धनंजय मुंडे\nराज्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपला दुस-या राज्यातील मुख्यमंत्र्यांना बोलवावे लागते ही भाजपाची मोठी शोकांतिका असून उद्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला आले तरी आश्चर्य वाटू देऊ नका असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. देशात सध्या नरेंद्र मोदी यांची लाट नाही तर मोदी लूट सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे दोन दिवसांपासून भंडारा गोंदिया जिल्ह्यात असून बुधवारी त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव आणि नवेगाव अर्जुनी मोरगाव येथे जाहीर सभा घेतल्या. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, आमदार प्रकाश गजभिये , माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार राजेंद्र जैन, ईश्वर बाळबुधे, नरेश माहेश्वेरी, दिलीप बनसोड आदी उपस्थित होते.\nराज्यातील भाजपा नेत्यांना जनतेसमोर जायला तोंड आणि पत राहिली नाही म्हणून त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राज्यात प्रचारासाठी बोलावण्याची वेळ आली आहे मात्र ज्यांना स्वतःच्या राज्यातील स्वतःची लोकसभेची जागा वाचवता आली नाही ते राज्यात येऊन काय उपयोग असा टोला लगावला.\nसातत्याने वाढणा-या पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवर बोलताना देशात आता मोदी लाट नाही तर मोदी लूट सुरू असल्याचे ते म्हणाले. पेट्रोल ८६ रुपयांवर, डाळ १५० रु आणि ४०० चे गॅस ८५० वर गेले तरी जनतेला राग कसा येत नाही हा राग मतपेटीतून व्यक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.\nमोदी आणि त्यांच्या शेतकरी, सर्वसामान्य विरोधी धोरणांना विरोध करणारा जिगरबाज नेता अशा शब्दांत त्यांनी नाना पटोले यांचा गौरव केला तर देशात भंडारा गोंदियाचे नाव करणारे प्रफुल पटेल यांचे हात बळकट करण्यासाठी मधुकर कुकडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.\nजपान त्यांची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट करतंय – शरद पवार ...\n- ६ व ७ नोव्हेंबरला कर्जत येथे बैठकीत ठरणार पक्षाची रणनितीआज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आली. पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच भविष्याच्या वाटचालीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षांतर्गत लोकशाहीचा अवलंब करण्याच्या उद्देशाने नव्याने सुरू झालेल्या पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांतर्गत शरद पवार यांनीही नोंदणी केली व रू. ५५ फी भरली.सामान्य माणसाच्या ...\n'आधी बोलण्यावर बंदी आता खाण्यावर बंदी, हेच का भाजपचे अच्छे दिन' सचिन अहिर यांचा भाजपला संत ...\nमुंबई : ९ सप्टेंबर - आधी राजकीय नेत्यांविरोधात बोलण्यावर बंदी आणि आता सर्वसामान्यांच्या मांसाहारावरही निर्बंध लावणाऱ्या भाजपचे \"अच्छे दिन' हेच आहेत का असा संतप्त सवालराष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मा. श्री. सचिन अहिर यांनी केला आहे. पर्युषण पर्वादरम्यान मुंबई महापालिकेने लादलेल्या चार दिवसांच्या मांस विक्रीनिर्णयाविरोधातल्या निषेध मोर्चात ते बोलत होते. या निषेध मोर्चा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौर अलका केरकर यांना कोंबड्या आणि सुकी मच्छी देत अनोख्यापद्धतीने आपला निषेध नोंदवला.बु ...\nराज्यात घड्याळाचा गजर वाजत राहावा – अजित पवार ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे मतदारांनी उभे राहायला हवे, घड्याळाचा गजर केवळ बारामतीतच नव्हे तर राज्यात सगळीकडे वाजत राहायला हवा, जुन्या गोष्टी विसरून पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे भावनिक आवाहन पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी जनतेला केले. ते आज बारामती येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी निवडणुका फक्त विकासाच्या मुद्दावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत त्या त्या परिसराचा विकास हा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/models-underwater-photoshoot-turns-horror-after-shark-attacks-260042.html", "date_download": "2018-10-15T22:06:53Z", "digest": "sha1:GXUBNNFN5WP6JOJGMV4RR7K3SSFDJ4KW", "length": 11819, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'या' मॉडेलला अंडरवॉटर फोटोशूट पडलं महागात!", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n'या' मॉडेलला अंडरवॉटर फोटोशूट पडलं महागात\n08 मे : फ्लोरिडामध्ये एका मॉडेलला अंडरवॉटर फोटोशूट चांगलंच महागात पडलं आहे. फ्लोरिडात फोटोशूट दरम्यान माॅडेल मॉली कावली हिच्यावर एका शार्कने हल्ला केला आहे. यात तिचा पाय जखमी झाला आहे.\nसमुद्रात उतरण्यापूर्वी मॉली खूप खूश होती. परंतु काही वेळातच मॉलीचा उत्साह वेदनेत बदलला. मॉली फोटोशूटसाठी पाण्यात उतरली असताना शार्कने अचानकपणे तिच्या पायाचा चावा घेतला. त्यामुळे तिच्या पायातून रक्त येऊ लागलं आणि तिथल पाणी लालेलाल झालं होतं.\nमॉलीला 10 फूट लांब लोमन शार्कने चावा घेतला असून हे शार्क प्रामुख्याने शांत आणि तुलनेने निरुपद्रवी असतात.\nमॉली फोटोशूटसाठी तशी पूर्ण तयारीनिशी समुद्रात उतरली होती. मात्र, थोड्या वेळातच शार्कने तिला लक्ष्य केलं.\nमॉलीच्या क्रूने तिला पाण्याबाहेर काढलं आणि लगेचंच रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले. शार्कच्या या हल्ल्यात माॅली पूर्णपणे घाबरून गेली होती. तिच्या जखमेवर 20 टाके पडले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_54.html", "date_download": "2018-10-15T22:19:45Z", "digest": "sha1:ZRSEC6XZB6GCUNJBLT6APWJJFBYENOXD", "length": 10951, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विद्या इंटरनॅशनल स्कूलने केला सावित्रीच्या लेकींचा गौरव ..... - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विद्या इंटरनॅशनल स्कूलने केला सावित्रीच्या लेकींचा गौरव .....\nविद्या इंटरनॅशनल स्कूलने केला सावित्रीच्या लेकींचा गौरव .....\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ९ मार्च, २०१७ | गुरुवार, मार्च ०९, २०१७\nविद्या इंटरनॅशनल स्कूलने केला सावित्रीच्या लेकींचा गौरव .....\nआज जागतिक महिला दिनानिमित्त विद्या इंटरनेशनल स्कूल ने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेल्या महिलांचा सम्मान केला. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. पुढे १९७५ हे वर्ष युनो ने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्रीयांच्या समस्या ठळक पने समाजासमोर येत गेल्या. स्रिया बोलत्या होण्यास सुरवात झाली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परीस्तीतीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले. आता बँका, कार्यालये, तसेच काही काही घरांमधूनही महिला दिवस साजरा होत आहे.\nआज संपूर्ण विश्वात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. या दिवशी अशा कर्तबगार महिलांचा सन्मान केला जातो आणि म्हणूनच विद्या इंटरनेशनल स्कूलने देखील समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला. या वेळी सौ. अंबरबेन गुजराथी (आई शिवन क्लास संचालिका) यांनी अनेक महिलांचे सबलीकरण करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यास मदत केली. सौ. राजश्रीताई राउत यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून अनेक महिलांना मार्गदर्शन केले. सौ. कुसुमताई कलंत्री यांनी अध्यात्मिक क्षेत्राद्वारे अनेक महिलांना एकत्रित आणले. कु. उषाताई सरोदे (परिचारिका) या वैद्यकीय क्षेत्रातून अनेक रुग्णांना आपली सेवा देण्याचे उत्तम कार्य करत आहे. सौ. सुधाताई कोकाटे (संचालिका मायबोली कर्णबधीर विद्यालय येवला) यानी समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक महत्वाचे पाउल उचलून अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करत आहे. सौ. रक्षाताई बेदमुथा यांनी मनमाड या शहरात अनेक स्रियांना आपल्या छत्रछायेखाली काम करण्याची संधी देऊन त्यांचे सबलीकरण केले. सौ. सुवर्णाताई जगताप (सभापती – कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ) यांनी गणेश चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दुष्काळात पाणी वाटप करून समाजसेवा केली. सौ. रंजनाताई पाटील (सदस्य – निफाड पंचायत समिती ) यांनी बचत गटामार्फत समाजात अनेक स्रियांना एकत्र आणून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. सौ. नंदाताई डमरे (सदस्य - लासलगाव दक्षता समिती ) समाजात होणार्र्या अनुचित प्रकारांची दक्षता घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याचे एक महत्वाचे सामाजिक कार्य करत आहे. सौ. कांचनताई मागजी या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी महत्वाचे कार्य करत आहे.\nअशा या सर्व समाजसेवी महिलांचा सन्मान रोपटे व सन्मानपत्र देऊन शाळेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल, सौ. शुभांगी शिंदे व सौ शुभांगी रांजणकर यांनी केला. या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी कु. आस्था पटेल, कु. साक्षी वाणी व कु. पार्थ शिंदे यांनी महिलांवर आधारित कविता सादर केली. व इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी स्रीयांच्या समस्सेवर आधारित नाटिका सादर केली.\nयावेळी सौ. सुधाताई कोकाटे, सौ. कुसुमताई कलंत्री, सौ. रक्षाताई बेदमुथा, सौ. सुवर्णाताई जगताप. सौ. कांचनताई मगजी यांनी आपल्या वीचारातून समाजात असणारे स्रियाचे स्थान, त्यांच्या समस्या, त्यावरील विविध उपाय, व महिला सबलीकरणासाठी आपले अनमोल विचार व्यक्त केले.\nयावेळी शाळेचे संथापक डॉ. राजेश पटेल, श्री. अर्जुन कोकाटे, श्री. शिवाजी साताळकर, श्री. दिनेश बेदमुथा, सौ शुभांगी शिंदे, आदी उपस्तीत होते. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. व सौ. रागिणी गुप्ता यांनी सूत्रसंचालन केले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/final-hearing-march-7-sanatan-29571", "date_download": "2018-10-15T21:55:39Z", "digest": "sha1:A5NZNCVVYNSQUOYBQYVV3KSQJHOSLTYL", "length": 11069, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "The final hearing on March 7 Sanatan सनातनवरील बंदीबाबत 7 मार्चला अंतिम सुनावणी | eSakal", "raw_content": "\nसनातनवरील बंदीबाबत 7 मार्चला अंतिम सुनावणी\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nमुंबई - सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर 7 मार्चला अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. राज्य व केंद्र सरकारने बंदी घालण्याच्या मुद्द्यावर स्वत:ची भूमिका स्पष्ट करावी, असेही खंडपीठाने सांगितले. पनवेल व ठाण्यात झालेल्या बॉंब स्फोटामध्ये सनातनचा संबंध होता, त्यामुळे संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकादाराने केली आहे. मात्र बंदी घालण्याइतपत ठोस पुरावे नसल्याचा दावा केंद्र सरकारने यापूर्वी केला आहे. न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाने याचिकेवर पुढील सुनावणी 7 मार्चला निश्‍चित केली आहे.\nमुंबई - सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर 7 मार्चला अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. राज्य व केंद्र सरकारने बंदी घालण्याच्या मुद्द्यावर स्वत:ची भूमिका स्पष्ट करावी, असेही खंडपीठाने सांगितले. पनवेल व ठाण्यात झालेल्या बॉंब स्फोटामध्ये सनातनचा संबंध होता, त्यामुळे संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकादाराने केली आहे. मात्र बंदी घालण्याइतपत ठोस पुरावे नसल्याचा दावा केंद्र सरकारने यापूर्वी केला आहे. न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाने याचिकेवर पुढील सुनावणी 7 मार्चला निश्‍चित केली आहे.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\nअवैध फलकबाजीवर कारवाईची तरतूद नाही\nमुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/59296", "date_download": "2018-10-15T22:08:40Z", "digest": "sha1:7MEH5MMWYOPIVLIOOXLQYINTUEQWTSBJ", "length": 13879, "nlines": 183, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रुमालातले घर ... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रुमालातले घर ...\nआपण जेंव्हा एखाद्या कारणानिमित्त काही दिवसांसाठी घराबाहेर पडतो तेंव्हा घराचा उंबरठा ओलांडताना काय विचार मनात येतात \nघराबाहेर पडणारे आपण एकटेच असलो तर कसे वाटते \nशेवटी घर आणि घरातली माणसे यांच्याबद्दल नेमका काय विचार आपण करतो \nघरातून जाताना ज्या भावना मनात असतात त्या कुठवर टिकतात \nतुम्ही जेंव्हा घर मागे सोडून जाता तेंव्हा तुम्हालाही असेच वाटते का \nघरघर लागणे आणि घर सोडून जाणे यांतले साम्य शोधायचे असेल तर वाचा\nपदयमय शैलीतलं हे गदयप्रकटन....\nझिझलेला उंबरठा ओलांडून जाताना अंगणातली तुळशीची पाने\nकृष्णाच्या बासरीवरची नाजूक पारिजातकाची चुरगळलेली फुले\nपायाशी गुदगुल्या करणारी ओलसर चिमुटभर काळीभोर माती\nरुमालात घेऊन बाहेर निघतो पण अख्ख जग सोबत घेतल्याचं\nविलक्षण सुख मनात हिंदोळे घेत राहतं……\nनिघताना आई थरथरता मऊ हात डोक्यावरून फिरवते\nतिच्या थकलेल्या डोळ्यात अश्रुंचा पारा चमकून जातो.\nसुकलेले ओठ काहीतरी पुटपुटतात, आशीर्वाद देतात\nपाठीवरून फिरणारा तिचा हातच सारं काही बोलून जातो.\nकाळजी घे म्हणून सांगते अन तीच डोळ्याला पदर लावते.\nघरातून निघताना पावले जड होतात अन डोळे खारट.…\nदारापर्यंत पत्नी येते, किंचित उतरल्या चेहरयाने\nएक हाताने दाराशी चाळा करत दुसरा हात निरोपासाठी उंचावते,\nडोळ्यात प्रश्नचिन्ह तसेच ठेवून ओठ हसरे ठेवते\nतिच्या डोळ्यात गाभारयातले निरंजन दिसत राहते.\nलवकर परतण्याची ओढ ही अशी घर सोडतानाच लागून राहते…\nनिघताना अवखळ वारा पायात निरोपाची रुंजी घालत राहतो\nझाडांवरची पाखरे किलबिलाट करून त्यांचाही सांगावा देतात.\nथोडे चालून झाल्यावर घराकडे मागे वळून बघत राहावे वाटते\nप्रवास रद्द करून आईच्या कुशीत तोंड मिटून झोपी जायचे का \nगायी बैलांच्या पाठीवर हात फिरवत वाघ्यापाशी बसायचे का \nअसे अवघड प्रश्न उगाच मनाची तारांबळ उडवून देतात.....\nआस्ते कदम काही चालून झाल्यावर काळीपिवळी रिक्षा भेटते\nसवयीने ती पुढे जाऊ लागते अन मन मात्र मागे जाऊ लागते\nदरवेळेस बाहेर जाताना मनाचे हे असे पुढेमागे का होते हे काही उमगले नाही.\nउगाच सोबतच्या पिशवीला घट्ट धरून राहिले की मग मात्र बरे वाटते\nबघता बघता बस जवळ रिक्षा येऊन थांबते, यंत्रवत आत जाऊन बसले\nकी थोडा ताण हलका होतो अन प्रवासाचे पुढचे वेध लागतात…\nवारा प्यायलेली बस पुढे जाताना तिचा कैफ और असतो\nखिडकीजवळ बसून तिची झिंग प्रवास जाणवून देत असतो..\nफाटक्या कपड्यांनी शेतात खेळणारी काळीसावळी मुले\nत्यांच्यामागे हवेत उडणारे बगळ्यांचे शुभ्र त्रिकोणी थवे\nवारयावर डोलणारी हिरवीगार झाडे अन त्यांच्या बहरलेल्या फांद्या\nमनाला आधार देत राहतात, आप्तस्वकीयांचा विरह विसरवतात.....\nरानारानातून काम करणारे शेतकरी आणि त्यांचे डौलदार बैल\nबांधाबांधावर विसावा घेत बसलेले थकलेले कष्ठकरी जथ्थे\nसावल्यांच्या झाडावर बिलोरी सुरपारंब्या खेळणारी पाखरे\nपदराने घाम टिपत लख्ख तांब्यात पाणी देणारया स्त्रिया\nया सर्वाना डोळ्यात साठवत कुठूनशी एक डुलकी हळूच येते....\nआवाज कमी जास्त होत जातात, बस पुढे जात राहते\nघराकडच्या आठवणी मध्येच फेर धरून नाचतात\nपिशवीतल्या शिदोरीचा वास भुकेचे संदेश घेऊन येतो\nत्यातले चार घास खाल्ले तरी मनाला तृप्तीची उभारी येते.\nउन्हे कलतात आणि सावल्या मावळतीला येतात.....\nरस्त्यारस्त्यावर डोळ्यात आभाळ माळलेल्या गंधवेड्या स्त्रिया\nआणि त्यांच्या पुढ्यातल्या दुरडीतल्या रंगीबिरंगी वस्तूंच्या राशी,\nडोळ्यात प्रतिक्षेचे दिगंत घेऊन उभे असलेले आशाळभूत पांथस्थ\nपटापट मागेपुढे होत राहतात. नानाविध हाका न आरोळ्यांचे आवाज,\nवाटेने येत जाणारे हळदीच्या शेतांचे, उसाच्या फडाचे, लिंबांच्या बागांचे\nअन कडुलिंबांच्या झाडाचे वास झिम्मा खेळून जातात.\nवाफाळत्या चॉकलेटी चहाची तलफ मध्येच पूर्ण होऊन जाते...\nप्रवास संपतो आणि कामाचे वेध सुरु होतात\nवेळ जात राहतो, तारखा पुढे सरकत राहतात\nफावल्या वेळात घराकडे बोलणे देखील होत राहते\nरात्री पाठ टेकवली मग मात्र उगाच कुंद मेघ जमा होतात\nझिझलेला उंबरठा, अर्ध उघडे दार, आत्ममग्न पारिजातक\nअन दाराकडे खिळलेले ओलसर डोळे तरळत राहतात.....\nकुठेही गेलो तरी रुमालात बांधून आणलेले घर\nमनाला घरपण देत राहते अन ओझे हलके होत राहते.....\nकविता जीवघेणी.. मनाला हुरहुर\nकविता जीवघेणी.. मनाला हुरहुर लावणारी, काहीतरी हातातून निसटून गेल्याची जाणिव करून देते. आवडली.\nमला तर फोटो आवडला,\nमला तर फोटो आवडला,\nघर मायेची ऊब असलेलं नकळत जाणवले\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-cricket-india-pitch-92340", "date_download": "2018-10-15T21:53:43Z", "digest": "sha1:Z7IWC2XI2BKJOEA46RLLNZVYENMZ7GEA", "length": 18580, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news cricket india Pitch खेळपट्टीचा अंदाज चुकला | eSakal", "raw_content": "\nरविवार, 14 जानेवारी 2018\nसेंच्युरियन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांचा सेंच्युरियनच्या खेळपट्टीचा अंदाज साफ चुकला. चहापानापर्यंत पहिल्या दिवसाच्या खेळावर फलंदाजांचे राज्य राहिले होते. कडक ऊन आणि फलंदाजीला पोषक विकेटवर भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली होती. चहापानाच्या २ बाद १८२ धावसंख्येवरून यजमान संघ वर्चस्व गाजवणार असे वाटत असताना खेळाचे चित्र पालटले. चार फलंदाजांना बाद करून भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. पहिल्या दिवशी खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २६९ धावा उभारल्या.\nसेंच्युरियन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांचा सेंच्युरियनच्या खेळपट्टीचा अंदाज साफ चुकला. चहापानापर्यंत पहिल्या दिवसाच्या खेळावर फलंदाजांचे राज्य राहिले होते. कडक ऊन आणि फलंदाजीला पोषक विकेटवर भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली होती. चहापानाच्या २ बाद १८२ धावसंख्येवरून यजमान संघ वर्चस्व गाजवणार असे वाटत असताना खेळाचे चित्र पालटले. चार फलंदाजांना बाद करून भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. पहिल्या दिवशी खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २६९ धावा उभारल्या.\nसलामीचा फलंदाज मार्करमने ९४ आणि आमलाने ८२ धावा करून मुख्य कामगिरी बजावली, तर भारताकडून अश्‍विनने ३ फलंदाजांना बाद केले. ज्या विकेटकडून जोरदार उसळीची अपेक्षा होती, त्यावर नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेणार हे उघड होते. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून तेच केले. भारतीय संघात तीन बदल केले गेले. काहीशा जखमी भुवनेश्‍वर कुमार आणि वृद्धिमान सहाच्या जागी ईशांत शर्मा आणि पार्थिव पटेल आले. शिखर धवनच्या जागी के. एल. राहुलला संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेने डेल स्टेनची जागा स्थानिक गोलंदाज लुंगी एन्गिडीला दिली.\nखेळ चालू झाल्यावर पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळात समजून चुकले, की अपेक्षित वेग किंवा उसळी गोलंदाजांना मिळत नाहीये. विराट कोहलीने बुमरा आणि महंमद शमी यांना नवा चेंडू दिला. नंतर ईशांत शर्मा आणि हार्दिक पटेलला मारा करायची संधी दिली. एडियन मार्करम आरामात फलंदाजी करत असताना डीन एल्गर चाचपडत खेळत होता. सुरवातीला विकेट जाऊ न देण्याच्या इराद्याने फलंदाज मैदानात उतरल्याने उपाहारापर्यंत धावा जास्त जमा झाल्या नाहीत. मार्करमने अर्धशतकी मजल मारली आणि दोघे सलामीचे फलंदाज उपाहाराला नाबाद परतले. भारतीय गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकन एक एक फलंदाजाला बाद करायला कष्ट करावे लागणार हे एव्हाना समजले होते.\nउपाहारानंतर अश्‍विनने एल्गरला बाद केले तेव्हा विजयने मजेदार झेल पकडला. मार्करमला क्रिकेट जाणकार ‘लंबी रेस का घोडा’ का म्हणतात हे समजले. मार्करम सर्व भारतीय गोलंदाजांना सहजी तोंड देत नव्वदीत कधी पोचला समजलेच नाही. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या मार्करमला अश्‍विननेच बाद केले. काहीसा पुढे पडलेल्या चेंडूवर मार्करम स्क्वेअरकट मारताना पार्थिवकडे झेल देऊन गेला. आमलाचा ३० धावांवर पार्थिवने कठीण झेल सोडला.\nचहापानानंतर ईशांतचा चेंडू फटकावताना डिव्हिलियर्सने आपल्याच बॅटने स्टंपवर ओढून घेतला. हशिम आमलाला मिळालेले जिवदान महागात पडले. कडक उन्हाने थकलेल्या गोलंदाजांवर आमलाने हल्ला चढवला. सहज सुंदर फलंदाजी करणारा शतक ठोकणार असे वाटत असताना हार्दिक पंड्याने अफलातून क्षेत्ररक्षण करताना आमलाला धावबाद केले. पुढच्याच षटकात अश्‍विनने क्विंटन डिकॉकला शून्यावर बाद केले. भारतीय संघात अचानक चैतन्य आले. फिलॅंडर नसलेली धाव पळताना धावबाद झाला, ते थेट पळत जाऊन समोर डु प्लेसिस जवळ उभा राहून.\nपहिल्या दिवशीचा खेळ संपताना डु प्लेसिसने नाबाद २४ धावा करून संघाची धावसंख्या ६ बाद २६९ वर नेऊन ठेवली.\nदक्षिण आफ्रिका ः पहिला डाव ः डीन एल्गर झे. विजय गो. अश्‍विन ३१-८३ चेंडू, ४ चौकार, एडियन मार्करम झे. पार्थिव गो. अश्‍विन ९४-१५० चेंडू, १५ चौकार, हशीम अमला धावचीत (पंड्या) ८२-१५३ चेंडू, १४ चौकार, एबी डिव्हिलियर्स त्रि. गो. इशांत २०-४८ चेंडू, २ चौकार, फाफ डू प्लेसीस खेळत आहे २४-७७ चेंडू, ३ चौकार, क्विंटन डीकॉक झे. विराट गो. अश्‍विन ०, व्हरनॉन फिलॅंडर धावचीत (पटेल-पंड्या) ०, केशव महाराज खेळत आहे १०-२३ चेंडू, २ चौकार, अवांतर ८, एकूण ९० षटकांत ६ बाद २६९. बाद क्रम ः १-८५, २-१४८, ३-१९९, ४-२४६, ५-२५०, ६-२५१. गोलंदाजी ः जसप्रीत बुमराह १८-४-५७-०, महंमद शमी ११-२-४६-०, इशांत शर्मा १६-३-३२-१, हार्दिक पंड्या १४-४-३७-०, आर. अश्‍विन ३१-८-९०-३.\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nहर्णै, पाडले, आडे समुद्रकिनारी परदेशी पाहुणे\nचिपळूण - थंडीच्या हंगामाची चाहूल लागताच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै, पाडले, आडे येथील समुद्रकिनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येने...\nअवैध धंद्यांवरील कारवाईकडे शिरूरकरांचे लक्ष\nटाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यात दारूवाले व वाळूमाफियांवर कडक करवाई करू, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. मात्र, नेमकी...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\n#mynewspapervendor बारामतीत वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा\nबारामती - वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आज विक्रेता दिन साजरा करण्यात आला. माजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-road-potholes-issue-81314", "date_download": "2018-10-15T21:42:19Z", "digest": "sha1:L7LKOCRXHLUCNL3QV3EZMEFOL7LJQAET", "length": 16467, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Road Potholes issue आयआरबीने केलेल्या रस्त्यांची कोल्हापूरात ‘वाट’ | eSakal", "raw_content": "\nआयआरबीने केलेल्या रस्त्यांची कोल्हापूरात ‘वाट’\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\n. ना महापालिकेकडे पैसे आहेत, ना शासनाने एक दमडी दिली. त्यामुळे ‘आयआरबी’ने बनविलेले सिमेंट काँक्रिटचे आणि डांबराचेही रस्ते आता खड्ड्यांनी भरले आहेत. या रस्त्यावरूनच नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. रस्त्यावर रात्री पथदीप नाहीत. फूटपाथ निघून गेले. चेंबरची झाकणेही गायब आहेत. अशी दयनीय अवस्था रस्त्यांची आहे.\nकोल्हापूर - शहरात प्रवेश करणारे १३ प्रमुख रस्ते बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वातून बांधले. कोल्हापूरकरांनी टोलला टोला दिल्याने ‘आयआरबी’ कंपनीला येथून गाशा गुंडाळावा लागला. सरकारने ‘आयआरबी’चे पैसे भागविले; पण शहरातल्या प्रमुख ४९ किलोमीटरच्या रस्त्यांच्या देखभालीला मात्र कवडीही मिळाली नाही. ना महापालिकेकडे पैसे आहेत, ना शासनाने एक दमडी दिली. त्यामुळे ‘आयआरबी’ने बनविलेले सिमेंट काँक्रिटचे आणि डांबराचेही रस्ते आता खड्ड्यांनी भरले आहेत. या रस्त्यावरूनच नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. रस्त्यावर रात्री पथदीप नाहीत. फूटपाथ निघून गेले. चेंबरची झाकणेही गायब आहेत. अशी दयनीय अवस्था रस्त्यांची आहे.\n२००५ मध्ये मोठा पाऊस झाला. या पावसात रस्ते धुऊन गेले. शहरात खड्डेच खड्डे झाले. कोल्हापूर की खड्डेपूर, अशी विचारणा होऊ लागली. नेमक्‍या याचा फायदा उठवून शहरातील ४९ किलोमीटरचे रस्ते बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वातून बांधण्याचा ठराव महापालिकेत मंजूर झाला. ठरावासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. यात नगरसेवकांची बदनामी झाली; पण या ठरावानुसार कामाचा ठेका ‘आयआरबी’ कंपनीला दिला. २००९ मध्ये ‘आयआरबी’ने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.\nसुरुवातीपासूनच या प्रकल्पाला असणाऱ्या विरोधाकडे दुर्लक्ष केले. हळूहळू रस्त्यावरून संघर्ष पेटतच गेला. रस्ते आयआरबी कंपनीने कसेबसे पूर्ण केले. टोल सुरू झाला; पण कोल्हापूरकरांनी आंदोलनातून अखेर टोलला हद्दपार करण्यात यश मिळविले.\nटोलचे सुमारे ४५० कोटी रुपये राज्य शासनाने दिले; पण कोल्हापूरकरांचे मूळ दुखणे मात्र संपले नाही. रस्त्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर बनत चालला आहे. टोल बंद होऊनही दोन वर्षे झाली. ‘आयआरबी’ने बनविलेल्या काही रस्त्यांना सात, सहा, पाच वर्षे पूर्ण झाली. या रस्त्यांच्या देखभालीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वैशिष्ट्य म्हणजे महापालिकेने या रस्त्यांच्या देखभालीसाठी एक पैसाही खर्च केलेला नाही.\nतावडे हॉटेल येथून प्रवेश केल्यानंतर ताराराणी चौक हे शहराचे नाक आहे; पण याच चौकात काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून पाणी वाहते. त्यामुळे येथील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला. या रस्त्याने सहा-सात वर्षांत डांबर पाहिलेले नाही.\nपुईखडीजवळचा डांबरी रस्ताच गेला\nसाने गुरुजी वसाहत ते पुईखडी जाणारा रस्ता अर्धा सिमेंटचा आणि अर्धा डांबराचा केला. यापैकी डांबराचा रस्ता कधीच वाहून गेला. एखाद्या खेडेगावात असतो तसा आता मुरूम-मातीचा रस्ता येथे शिल्लक आहे.\nदाभोळकर चौक ते ताराराणी चौक\nदाभोळकर चौक ते ताराराणी चौक या रस्त्यावरही अडथळ्यांची शर्यत करावी लागते. दुचाकी वाहने अनेकदा पादचारी पूल ते टुरिस्ट हॉटेल या रस्त्याच्या दरम्यान स्लीप होतात. हा मोठा वर्दळीचा रस्ता आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे.\nपेव्हर ब्लॉक गेले, दिवे बंदच\n‘आयआरबी’च्या रस्त्याप्रमाणे फुटपाथची अवस्था दयनीय आहे. पेव्हर ब्लॉक केव्हाच गेले, चेंबरवरची झाकणे गायब आहेत. स्ट्रॉम वॉटर ड्रेन म्हणजे पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारेही कधीच बुजली. त्यामुळे पाणी गटारीऐवजी रस्त्यावरच वाहते; तर ‘आयआरबी’ने केलेल्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते.\nबाळ जन्मले गं सये\nबाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड...\nवाघोलीत कचरा प्रश्नावर आज बैठक संपन्न\nवाघोली - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अजून एक प्रकल्प भाडेतत्वावर घेण्यात येणार असून तो जागा मिळाल्यानंतर आठवडेभरात कार्यान्वित होईल. दरम्यान दोन...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\nचार एकर ऊसाला आग\nमैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील मोजे संगोगी आँ येथील नागण्णा दुर्गी यांच्या शेतातील ऊसाच्या पिकाला अचानक लागेल्या आगीतचार एकर ऊस पीक जळुन खाक झाले....\nपाण्यानंतर विकासकामावरुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा\nभिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/895", "date_download": "2018-10-15T21:04:17Z", "digest": "sha1:NUXUU6AJKUKU4OJLZLFNJOHO6YZMGIF4", "length": 27070, "nlines": 116, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गावरान (देशी) बाजरी नष्ट झाली | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगावरान (देशी) बाजरी नष्ट झाली\nबाजरीच्या एका कणसात शेकडो फुले असतात. त्या फुलांवरील परागकण (नाव बरोबर आहे ना) दुसर्‍या फुलांवर पडले की बाजरीच्या दाण्यांची वाढ सुरु होते. हे परागकणांचे वहन वार्‍याने होत असते. एका शेतातल्या बाजरींचे परागकण दहा-पंधरा किलोमिटरपर्यंत दूर असणार्‍या दुसर्‍या शेतात सहजपणे वापरले जातात. असे घडणे हे नित्याचे आहे. सुगीच्या काळात असे वेगवेगळ्या पिकांवरचे, तणांवरचे करोडो परागकण आपल्या आवती भोवती आपल्या नकळत दरवळत असतात. त्यांच्या या दरवळण्याने वातावरणात एक प्रकारचे चैतन्य, आल्हाददायकता असते. पण या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना बाजरीच्या बाबतीत एक फार वाईट घटना घडत गेली आहे. परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापिठात तसेच राजस्थानातल्या कृषी विद्यापीठात यावर संशोधन चालू आहे.\nहरितक्रांतीच्या पर्वात उत्पन्न वाढवण्याच्या सपाट्यात शेतकर्‍यांनी संकरीत (हायब्रीड) बियानांचा सर्रास वापर सुरु केला. त्यात पूर्वापार चालत आलेले नैसर्गिक बियाणे वापरणे बंद होऊ लागले. पण या संकरीत बाजरीची चव थोडीशी कडवट असल्याने काही शेतकरी तरीही त्यांच्याजवळचे पारंपारिक बियाणे वापरुन स्वतःला खाण्यापुरती बाजरी पिकवत. आम्ही पण त्यातलेच. संकरीत बियाणांमुळे दहा मनाच्या ऐवजी आमच्या शेतात साठ-सत्तर मन बाजरी व्हायला लागली होती. त्यात इतर नवीन पिके तर वेगळीच. या वाढलेल्या उत्पन्नामुळे आम्ही शेतकरी आनंदी होतो. पण...\nगावरान (देशी) बाजरीच्या अरुंद पाट्यालगत दूरदूर पर्यंत संकरीत बाजरीची पिके जोमाणे घेतली जात होती. त्यांच्या परागकणांनी देशी बाजरी संकरीत होत होती. पाहता पाहता देशी बाजरी साधारणतः २००१-२००२ पर्यंत नामषेश झाली होती. :(\n१. गावरान बाजरीचे तोंडाला पाणि सोडणारे आता ते रुचकर पदार्थ इतिहासात जमा.\n२. आयुर्वेदात सांगितलेले बाजरीचे गुणधर्म बदलेले असल्याने आयुर्वेदिक उपचार पद्धतीतून बाजरी बाद होण्याची भिती. बाजरी सोबत या गटात अनेक भाज्या, फळे, कडधान्ये असू शकतात. उदा. केळी पित्तनाशक असते. पण पुण्याच्या एका आयुर्वेदाचार्यांच्या रुग्णांच्या तक्रारीनंतर त्यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की खते, किटकणाशके, वगैरे रसायणे वापरल्याने पुण्यात मिळणारी बहुतांश केळी पित्तवर्धक आहे. (त्या आयुर्वेदाचार्यांचे नाव विसरलो.)\n हे योग्य झाले नाही...\nम्हणजे हरीत क्रांती जेमतेम ३०-४० वर्षात कोलमडते आहे की काय\nयाचा जैव शृंखलेवरही काय परिणाम होतो आहे याचा कुणीतरी अभ्यास करत असेल अशी आशा आहे.\nकिटकांवर याचा प्रमुख्याने प्रभाव असाणार आहे. (एंटोमोलॉजीवर काम करणारे कुणी आहे का येथे\nतेच सांगु शकतील. किंवा किमान बि एस्सी बायो वाले तरी\nअतिशयच गंभीर परिणाम दृष्य स्वरूपात दिसून येत आहेत तुम्हाला.\nपण म्हणजे आपल्या लेखाचा अर्थ असा काढायचा की, \"संकरित बियाण्यांमुळे नैसर्गिक बाजरी मेली.\"\nम्हणजे माँसेंटो (व इतर कंपन्यांनी) ने बाजरीची एक जातच नष्ट केली आहे. (हा खुपच गंभीर आरोप आहे. सिद्ध झाल्यास संपुर्ण देशाला मोबदला देता देता कंपनी दिवाळखोरीत जाऊ शकेल इतका मोठा इतर मानवतेच्या विरुद्धचे खटले वेगळे)\n\"आमचे बियाणे वापरायचे की नाही हे तुम्हाला आधी कळायला पहिजे होते\" असे म्हणून ही लोकं पळून जातील... पण शेतकरी कुठे जाणार आपली जमीन घेवून (ती ही धरणातून वाचलेली उरलीसुरली जमीन)\nसंकरित बियाण्यांसाठी समाज प्रबोधन कसे झाले होते\nकुणी केले होते हे पण पाहिले पाहिजे. (म्हणजे नक्की कुणाला यात 'इंटरेस्ट' होता हे कळेल) शिवाय सध्या सगळ्यात जास्त खपणारे संकरीत बियाणे कुणाचे हे ही पाहिले पाहिजे. तसेच नैसर्गिक बाजारीची लावणी करून ती वाचवता कशी येईल याचे काही मार्ग असणारच असेही वाटून गेले.\nत्या शिवायही वार्‍याने संकरणाची प्रक्रिया ही नैसर्गिकरित्या कायम युगानुयुगे चालूच असणार ना मग तीच प्रक्रिया जरा जोरात घडवली तर इतके काय बिघडले\nजर संकरण घडतच होते तर मग 'ती' चव पण बदलतीच होती असे नाही का वाटत\nया नियमाने तसे खरंच काही हरवले आहे का याचा विचार पण व्हायला हवा.\n म्हणजे निदान चांगल्या गोष्टी नष्ट होऊ न देणे इतके तर त्यांनी नक्कीच करायला पाहीजे होते. कोणास ठावूक जरा शोध घेतला तर कुठे तरी हे बियाणं सापडू शकेल.\nनुस्ता बाहेरच्या किंवा खाजगी कंपन्यांना दोष देऊन चालणार नाही. कारण संकरीत बियाणे ही काळाची गरज होती, तसे नसते तर लोकसंख्या बरीच घटली असती. \"अमुक लोक अन्नपाण्यावाचून मृत्युमुखी\" हे वाक्य आंदोलने, सत्ताबदल करते व \"बाजरी आता तशी राहीली नाही\" हे वाक्य ......(हुशार* लोकांच्यात चर्चा घडवते) तसेही बहुसंख्य लोक हा फरक (बाजरची चव) नक्की ओळखु शकतील का शंकाच आहे. निदान मी तरी नाही. उलट काही पदार्थांच्या चवीची इतकी सवय झाली असते की त्या पदार्थाची वेगळ्या प्रांतातील वेगळी चव आली की तितकी पसंत नसते. :-) भले ती वेगळी चव असलेला पदार्थ जास्त पौष्टिक असेल. तसेही पौष्टिक म्हणजे चवीला मार खाणारा(जीभेला नापसंद असलेला) हे समीकरण झाले आहे. :-)\nमागे काही वर्षांपूर्वी वंदना शिवा ह्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या होत्या की आता भारतात शेतकर्‍यांनी (नक्की कूठे माहीत नाही) धान्यपेढी सुरू केली आहे की वेगवेगळे ग्रेन्स जमा करतात व लागवडीच्या वेळी शेतकरी घेऊन जातात. बियाणे कंपन्यांची सत्ता नको की चालबाजी नको. (असे काहीसे ऐकले होते चू.भू.दे.धे.)\nविना सहकार नाही उद्धार हे खरेच\n(आता हुषार लोकांत चर्चा म्हणजे गुद्दागुद्दीवाला गुंडोपंत नीट बाहेरच म्हणा की...)\nअसो, तरी घुसतोच ;))\nती पेढीची क्ल्पना मस्तच आहे बरं का...\nमी पण मागे टीव्ही वर पाहिले होते काहीतरी असलेच पण आता विसरलो ५ वर्षांपुर्वी वगैरे असावे...\nआपले म्हणणे पटले... नाहीतर उपासमारच झाली असती...\n(मग् कोण येणार व्यायाम शाळेत असु देत हो भास्कर राव...जरा कडु भाकरी खावी लागली तर काही बिघडत नाही बरं ;)) )\nगरम भाकरी नि वांग्या-बटाट्याच्या मसालेदार भाजीची चव जीभेवर रेंगाळत असलेला\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [06 Dec 2007 रोजी 04:58 वा.]\n(आता हुषार लोकांत चर्चा म्हणजे गुद्दागुद्दीवाला गुंडोपंत नीट बाहेरच म्हणा की...)\nअसो, तरी घुसतोच ;))\nआम्हीही घुसतोच या विषयात... आजकाल संधीच नाही मनातलं खरडायला..\nकृषी विद्यापीठाचे काय संशोधन चाललेली असतील आपल्याला काही माहित नाही बॉ\nपण, आमच्या सुदैवाने मराठवाड्यात अजूनही गावरान बाजरी भरपूर उपलब्ध आहे.\nमटनाचा रस्सा, आणि राहू माश्याबरोबर....कडक बाजरीची चुल्हीवर शेकलेली भाकर काय लिहू त्याच्याबद्दल.\nभास्कर केन्डे [06 Dec 2007 रोजी 18:30 वा.]\nमी सुद्धा मराठवाड्यातलाच शेतकरी आहे. मराठवाड्यात जी गावरान बाहरी म्हणून विकली हाते ती सुद्धा संकरीत झाली आहे. आमच्या घरचे गावरान बाजरीचे बेणे पिढ्यानपिढ्या तेच आहे पण बाजूच्या शेतातल्या बाजरीच्या परागकणांमुळे ते सुद्धा संकरीत झालेली आहे. अगदी दुकाणातल्या बंद पिशवीतून मिळालेल्या बेण्यापासून मिळणार्‍या बाजरीपेक्षा या घरच्या बेण्यापासून मिळवलेली बाजरी खूप जास्त चवदार लागते हा भाग निराळा. मुठभर बाजरीच्या दाण्यांत किती वेगवेगळ्या आकाराचे अन रंग-भिन्नतेचे दाणे मिळतात याचे निरिक्षण करा मग लक्षात येईल मी काय म्हणतो आहे ते. बालपणी मी अशी निरिक्षणे सगळ्याच धान्यांच्या बाबतीत केलेली आहेत. तेव्हाची गावरान बाजरी म्हणजे अगदी लहान-लहान हिरवत पण बुडाला किंचित पिवळसर असनारे दाणे. मराठवाड्यात हिरवा बाजरा मिळतो ना तसे पण त्या बाजर्‍याच्या दाण्यांपेक्षा खूप लहान.\nतुम्हाला खूपच माहिती दिसते आहे, तुमच्या अनुभवांवरून जरूर लिहा, वाचायला आवडेल.\nवर सहज यांनी म्हणल्याप्रमाणे कृषी विद्यापिठे आणि परवाना देणारे सरकारी अधिकारी काय करत होते हा एक प्रश्नच आहे...आपली काळजी आपल्यालाच ठेवावी लागते हा साधा नियम आपण पाळत नाही.\nया संदर्भात आधीपण चीनच्या युद्धाच्या वेळेस दिला गेलेला कमी प्रतीचा गहू, मका आठवले. मोन्सँटो काही करू शकत असला तर ते स्लो युनियन कार्बाईड ठरू शकेल.\nएकदा ऐकल्याप्रमाणे, पुर्वी रशियापण कसला तरी रासायनीक उद्योग उभा करायला मदत करत होती. पण जागा निवडली ती हरीद्वार का अशा ठिकाणि की जिथून प्रदुषित पाणी अजूनच गंगेला प्रदुषित करेल...\nअसे म्हणतात की बेडकाला गार पाण्यात ठेवले आणि ते हळू हळू गरम केले तर पटकन फरक समजत नाही आणि नंतर पाणि उकळू लागले की वेळ राहीलेला नसतो आणि त्यातच तो मरून जातो. पर्यावरणाकडे आपल्याकडे \"यात काय आहे\"म्हणत जे दुर्लक्ष चालले आहे त्यामुळे ही काळजी वाटते...\nजे जे बाहेरचे ते सर्व चांगले हा\nजे जे बाहेरचे ते सर्व चांगले हा विचार घातक आहे. आधुनिकता म्हणजे बाहेरचे सर्व अंगिकारणे नव्हे\nयात अनेकदा घात होवू शकतो. किंवा होतो आहे हे दिसतेच.\nया संदर्भात आधीपण चीनच्या युद्धाच्या वेळेस दिला गेलेला कमी प्रतीचा गहू, मका आठवले. मोन्सँटो काही करू शकत असला तर ते स्लो युनियन कार्बाईड ठरू शकेल.\nशाळेत यावर धडे पाहिजे.\nद्वारकानाथ [06 Dec 2007 रोजी 06:24 वा.]\nभास्कररावांची काळजी योग्य आहे. या विषयावर प्राथमिक अभ्यासक्रमात धडे पाहिजे.\nप्रकाश घाटपांडे [06 Dec 2007 रोजी 06:42 वा.]\nआमच्या घरात कायमच बाजरीची \"दशमी \"केली जायची . दशमी म्हणजे बाजरीच्या पीठात पाण्या ऐवजी दूध घालून तयार केलेली भाकरी. ताज्या भाकरीवर तूप टाकून खाल्ले जायचे. पण मला मात्र शिळी दशमी प्रिय. कारण ती कुस्करता येते.दूध-दशमी-गूळ, दूध-दशमी-केळं, तूप-दशमी-गुळ , तुप-दशमी हा प्रकार फक्त ताजी असेल तरच. भात हा फक्त सणावारीच केला जायचा. त्यामुळे मी भाज्या आमटी खात नसे. मग कधी कधी आमटी दशमी बळेच खायला लागायची. दशमीला पापुद्रे यायचे, भाकरीला नाही. प्राथमिक शाळा घराच्या (वाडा) मागच्या दारातून जवळ तर माध्यमिक शाळा घराच्या पुढच्या दारातून जवळ. त्यामूळे दुपारचे जेवण घरी. इतर वाड्या वस्त्यांवरील मुल. भाकरी, चटणी. कांदा, लोणचं फडक्यात गुंडाळून आणत. तोच त्यांचा डबा असे. एखाद्या कडे कोड्यास असले तर मजाच. [ कोड्यास- कोरड्यास काही तरी ओले हवे या गरजेतून निर्माण झालेला शब्द, कालवण या अर्थाने] बाजरी हेच पीक तिथे सार्वत्रिक असल्याने गावरान \"बेनं \"( बियाण या शब्दाचा अपभ्रंश) हे जाणीव पुर्वक जतन केले जायच. जोंधळा (ज्वारी) हे २ नं चे पीक होते. तेव्हा सुटीत पुण्यात आल्यावर पण मामीला माझ्यासाठी बाजरीचे पीठ करुन आणावे लागे.\nहायब्रीड चालू झाल आन् ती चवच हळू हळू नष्ट झाली.\nशेतकीत जेवढे संशोधन होते त्यातून काय बाहेर पडते कमी पाण्यावर, कमी दिवसात, भरपूर रासायनिक खतांवर , चिक्कार कीटकनाशके मारल्यावर कीड न पडणारी, जास्त उत्पन्‍न देणारी धान्याची बेचव जात. अशा धान्याचे पोषणमूल्य कितीही असले तरी आमच्या दृष्टीने ज्याला चव नाही त्याची किंमत शून्य कमी पाण्यावर, कमी दिवसात, भरपूर रासायनिक खतांवर , चिक्कार कीटकनाशके मारल्यावर कीड न पडणारी, जास्त उत्पन्‍न देणारी धान्याची बेचव जात. अशा धान्याचे पोषणमूल्य कितीही असले तरी आमच्या दृष्टीने ज्याला चव नाही त्याची किंमत शून्य दुर्दैवाने चव मोजण्याचे अजून यंत्र निघाले नाही. त्यामुळे जोपर्यंत जुनी माणसे शिल्लक आहेत तोपर्यंत चांगल्या चवींच्या धान्याचे नमुन्यापुरते का होईना उत्पादन, निदान कृषिविद्यापीठांनी काढायलाच पाहिजे.\nआता चांगल्या वासाचा भोर-नसरापूरचा आंबेमोहोर संपला. गोल बाणेरी बोरे दुर्मीळ झाली. मिळतात ती लांबडी भलीमोठी बेचव अहमदाबादी बोरे. परदेशी सफरचंदे इतकी वाईट लागतात की एकदा खाल्यावर पुन्हा घेण्याची इच्छा होत नाही. डेहराडून-काश्मीरची सफरचंदे हळूहळू कमी होत जाणार. वेळीच उपाय केला नाही तर आपला सुफला सस्यशामला देश तसा नाही असे सांगायची पाळी येईल.--वाचक्‍नवी\nवेळीच उपाय केला नाही तर आपला सुफला सस्यशामला देश तसा नाही असे सांगायची पाळी येईल.\nमोजक्या शब्दात एकदम पटणारे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/11454/", "date_download": "2018-10-15T22:36:54Z", "digest": "sha1:CKWDW5HHJJUSCNCVRNZA25J3L24TGVQM", "length": 10556, "nlines": 103, "source_domain": "pcmcnews.in", "title": "राज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / राज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा\nराज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, देश, मुंबई\nमुंबई : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. यातच भाजप आणि एनडीएसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. शिवसेनेने एनडीएचे उमेदवार हरिवंश यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएला मोठा दिलासा मिळाला आहे.\nराज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण एनडीएच्या साथीदारांचं संख्याबळ तरी पूर्णपणे हरिवंश यांच्या पाठिशी उभं राहिल का असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून हरिवंश यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती.\nएनडीएतील घटक पक्ष असलेल्या अकाली दलचे नरेश गुजराल यांना उमेदवारी देण्याचं कबूल करण्यात आलं होतं. पण ऐनवळी उमेदवार बदलण्यात आला. त्यामुळे अकाली दलाच्या खासदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पण त्याचबरोबर हरिवंश यांना पाठिंबा देण्याचंही कबूल केलं आहे.\nPrevious व्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\nNext कोल्हापूर : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=node/17", "date_download": "2018-10-15T21:04:22Z", "digest": "sha1:MOSO4K3ABMOVGBCNN223A57CK7KX65PN", "length": 13922, "nlines": 133, "source_domain": "anandachedohi.com", "title": "डॉ. ऋजुता विनोद (एक शोधयात्री) | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nडॉ. ऋजुता विनोद (एक शोधयात्री)\nमाझी शोधयात्रा खरं म्हणजे विविध टप्प्यात झाली.\n१) मी पुण्याच्या मुलींच्या भावेस्कूल शाळेत असताना - मला कोण व्हायचय याचा अंदाज घेणारी मी\n२) एस्‌. पी. (सायन्स) कॉलेजमध्ये असताना मी डॉक्टर होऊ शकेन का\n३) बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये मी पुढे कोणत्या शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचय याचा विचार करणारी मी\n४) मला कोणाशी लग्न करायचय माझे सामाजिक अस्तित्व यापुढे कोणत्या नावाने असणार आहे माझे सामाजिक अस्तित्व यापुढे कोणत्या नावाने असणार आहे उपवर झाल्यावर पुढच्या गृहस्थाश्रमाचा विचार करणारी मी\n५) विनोदांच्या घरी लग्न होऊन आल्यावर माझ्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू पाडणारी मी\n६) एम्‌.डी. झाल्यावर भूलतज्ञ हाच व्यवसाय मी करणार आहे का याचा गंभीर विचार करणारी मी\n७) समन्वयची व सनातनची आई झाल्यावर माझ्या व्यक्तिमत्वाचे नक्की किती भाग आहेत मी कोणी स्वतंत्र व्यक्ती आहे की नाही याचा शोध घेणारी मी.\n८) मानसज्ञ, निसर्गअभ्यासक, योग थेरपीस्ट, साहित्य-संशोधक, संस्था-व्यवस्थापक इतकी बहुविध कामे करूनही मी समाधानी का नाही मला कोण व्हायचंय या विचाराने कासावीस झालेली मी\n९) ज्ञानमार्ग, ध्यानमार्ग मनापासून अवलंबून, गुरुपीठामध्ये इतकी वर्षे वास्तव्य असूनही माझ्या हाती काही गवसत का नाही म्हणून कावून जाणारी मी\n१०) २००१ मध्ये वेल्लोरच्या केंद्रात कौन्सेलिंगचे विशेष प्रशिक्षण घेताना एक कौन्सेलर म्हणून मला सापडलेली मी\n११) सायकोथेरपीच्या वैयक्तिक अनुभवातून जाऊन \"सर्व जगाच्या संबंधाने मी\" असा माझा संपूर्ण नव्याने व शास्त्रशुध्द शोध घेतलेली व थेरपीस्ट म्हणून विशेष प्रशिक्षित व आत्मविश्वासयुक्त झालेली मी\n१२) सायकोथेरपीस्ट म्हणून यशस्वी होतेय हे दिसल्यावर, मी व्यवसायाने कोण आहे हा शोध थांबवलेली मी\n१३) २००४ मध्ये भक्तिमार्गातून स्वतःचा पारमार्थिक शोध घ्यायला प्रवृत्त झालेली मी\n१४) गुरुकृपेसाठी जिवाचा आकांत करणारी मी\n१५) २००६ मध्ये सद्‌गुरुने पदरात घेतल्यावर पुनर्जन्म झालेली मी\n१६) गुरुनिर्दिष्ट उपासना करताना देहबुध्दीचा पगडा कसा कमी होईल या दिशेने सजगपणे प्रयत्न करणारी साधक मी\n१७) सद्‌गुरुची एक अतिनम्र होऊ इच्छित असलेली सेवक म्हणून स्वतःची ओळख झाल्यावर स्वतःचा शोध थांबवलेली मी.\nआता ब्रह्मचैतन्यमहाराजांच्या \"श्रीरामनाम\" नौकेत इतर साधकांप्रमाणेच एक सर्वसामान्य साधक म्हणून मी बसलेली आहे.\nनौका जेव्हा पार होईल तेव्हा होईल.\nमहाराज ती पार करतील याची खात्री असल्याने मी निश्चिंत झालेली आहे.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/debit-card-purchasing-117120700002_1.html", "date_download": "2018-10-15T21:04:58Z", "digest": "sha1:OF5AXKUEU5N2JO7RNN3LKWB6JEJHXDJD", "length": 10628, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डेबिट कार्डची खरेदी महागणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडेबिट कार्डची खरेदी महागणार\nडेबिट कार्डने एक हजार रुपयांपर्यंतची खरेदी महाग, तर दोन किंवा त्यापेक्षा अधिकची खरेदी स्वस्त होऊ शकते. कारण रिझर्व्ह बँक ऑप इंडियाने डेबिट कार्डवर मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजेच एमडीआर या नव्या व्यवस्थेची घोषणा केली आहे. ही व्यवस्था 1 जानेवारी 2018 पासून लागू होईल.\nएमडीआरला ट्रान्झॅक्शन फी असंही म्हटलं जातं. ही रक्कम कार्ड जारी करणारी संस्था वसूल करते. मोठे मॉल, दुकान आणि हॉटेल हा चार्ज स्वतः भरतात. तर छोटे दुकानदार हा पैसा ग्राहकांकडून वसूल करतात. एमडीआरमध्ये बँक किंवा वित्तीय संस्था मिळालेल्या रकमेपैकी काही पैसा छोट्या दुकानदारांना देतात. त्यामुळे याला मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे व्यवसायिकांना देण्यात येणाऱ्या रकमेतील कपात असं म्हटलं जातं.\nनव्या व्यवस्थेत देवाण-घेवाणीच्या रकमेऐवजी एकूण व्यवसाय एमडीआरसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. शिवाय पॉईंट ऑफ सेल्स म्हणजे पॉस आणि क्यूआर कोडच्या व्यवहारासाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये व्यवसायिकांना दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. प्रत्येक समुहासाठी दर वेगळे असतील.\nसोन्याचे भाव 300 रुपयांनी घसरले\nस्टेट बँक ऑफ इंडियाची ग्राहकांसाठी नवी सेवा\nफळांचा राजा आंबा अर्थात हाफुस बाजारात दाखल\nआता 24 कॅरेटच्या सोन्यासाठी नवा हॉलमार्क\nसर्व डाळींच्या निर्यातींवरचे प्रतिबंध हटवले\nयावर अधिक वाचा :\nडेबिट कार्डची खरेदी महागणार\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-15T21:43:12Z", "digest": "sha1:SFHCOF6WVVQY6N54K4Q66TTYVGRTEHUM", "length": 6101, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लॅस्टिकबंदीची कडक अंमलबजावणी होणार? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्लॅस्टिकबंदीची कडक अंमलबजावणी होणार\nपुणे – प्लॅस्टिक बॅग मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (पीबीएमएआय) या मुंबईस्थित संस्थेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेता आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या समोर 50 मायक्रोनहून कमी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचे समूळ उच्चाटन करण्याची योजना मांडली.\nअशा पिशव्यांवर बंदी असूनही महाराष्ट्रात त्यांचा सर्रास वापर सुरू आहे. नीमित पुनामिया (पीबीएमएआय- सचिव) यांनी अशा स्वरूपाच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावरील दंड रु. 25000 पर्यंत वाढविण्याची तसेच अनधिकृत मालावर रु. 200 प्रति किलोचा अधिक दंड व ताब्यात घेण्याचे आवाहन केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआयपीएल क्रिकेट बेटिंगचा कोल्हापुरात पर्दाफाश; २७ जणांना अटक\nNext articleसंगणक अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी\nव्यापारयुद्ध लवकर मिटण्याची गरज\nइतर देशांपेक्षा भारताचा विकासदर बराच जास्त\nअर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू\nधान्य उत्पादन वाढण्याची शक्‍यता\nभारताची कर्ज परिस्थिती आटोक्‍यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/10/blog-post_7845.html", "date_download": "2018-10-15T21:56:15Z", "digest": "sha1:7Y2MKKYHD6WDERX3KXHPFHWKK2EPECK3", "length": 8576, "nlines": 253, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nमध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या\nमध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या\nकाळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या\nकाळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या\nचौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ||\nनका भानात वाहन चालवू\nनका जरा तेथे कधी थांबू\nदिसली नाही आगगाडी जरी\nजरा वेगात चलावं रुळावरी\nसांगतो तुम्हा काळजीनं पुन्हा\nदोन्ही बाजूला डोळे उघडून पहा ||१||\nलाल सिग्नल तुम्हा नाही दिसला\nजरी हिरवा दिवा लागलेला नसला\nनका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी\nघातली तर होतील बारा भानगडी\nअपघात होईल जीव तुमचा जाईल\nदोन्ही बाजूला तुम्ही पहा\nत्याशिवाय पुढे जावू नका\nसुरक्षेचा हा मंत्र ध्यानी ठेवूनी\nमध्यरेल्वेचा नियम तुम्ही पाळा ||३||\nकाळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या\nकाळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या\nचौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ||\nLabels: कविता, काव्य, गाणी, गीत, जीवनमान, प्रवास\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nदादला हातोडीनं ठोकतो खुट्टा\nमै पिच्चर में जावू के नको\nहळूच तू मला पाहीलेले\nभारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्...\nमध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या\nआज मी जरी का नसलो येथे\nअंगणात एकदा हत्ती आला\nयुगलगीतः आज पाहणार आहे (सदर युगलगीत एकाच व्यक्तीने...\nतयार करा हिरवं पान\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43056484", "date_download": "2018-10-15T22:21:39Z", "digest": "sha1:TP5WNFV4ZR5J2PBOLIXODCS75TBNA73Y", "length": 15162, "nlines": 130, "source_domain": "www.bbc.com", "title": "व्हॅलेंटाईन डे विशेष : इश्क, मोहब्बत आणि नृसिंहवाडी - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nव्हॅलेंटाईन डे विशेष : इश्क, मोहब्बत आणि नृसिंहवाडी\nस्वाती राजगोळकर बीबीसी मराठीसाठी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nव्हॅलेंटाईन डेला काही जण आपल्या प्रेमाची कबुली देतात, तर काही जण त्याला एक पाऊल पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. पण कोल्हापूरनजीकच्या नृसिंहवाडीत अनेक जोडपी आपल्या प्रेमावर विवाहरूपी शिक्कामोर्तब करतात, मग ते कुटुंबांविरुद्ध बंड पुकारून का असेना.\nसांगलीच्या तासगांवात राहणाऱ्या दत्तात्रय पोपट चव्हाण यांनीही 14 फेब्रुवारी 2018ला असंच एक कार्य पार पाडलं. आपल्याच गावातल्या सुनिता मोरे यांच्यावर त्यांचं प्रेम. घरच्यांशी जुळवाजुळव करत अखेर त्यांनी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधून प्रेमविवाह केला. अन् ती सुनिता दत्तात्रय चव्हाण झाली\nकोल्हापूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या नृसिंहवाडी या धार्मिक स्थळी विवाहबंधनात अडकलेलं हे काही एकमेव जोडपं नाही. कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील प्रेमीजोडप्यांना लग्न करण्यासाठी आधार ठरतो तो नृसिंहवाडीचा.\nImage copyright प्रशांत कोंडणीकर\nप्रतिमा मथळा दत्तात्रय चव्हाण आणि सुनिता मोरे\nअशा जोडप्यांपैकीच एक जोडी आहे कोल्हापूरची रूपाली काटकर आणि राहुल शिंदे यांची. त्यांच्यासाठी हा क्षण आला तो 3 फेब्रुवारी 2011ला.\nघराच्यांचा विरोध पत्करून त्यांनी प्रेमविवाह करायचा ठरवला. नृसिंहवाडीत त्यांनी मित्रांच्या साक्षीनं लग्न केलं. आता दोघांचा संसार अगदी सुखात सुरू आहे. दोघांच्या घरातला विरोधही आता मावळला आहे.\nरूपाली सांगते, \"आम्ही घरी आमच्यातील प्रेमाची कल्पना दिली होती. पण घरातून नकार मिळाल्याने आम्ही नृसिंहवाडीत जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मदतीला मित्र होतेच. नृसिंहवाडीत नोटरी, लग्नासाठी भटजी अशी व्यवस्था असल्यानं आम्ही तिथं लग्न करण्याचा निर्णय घेतला.\"\nव्हॅलेंटाईन्स डे स्पेशल : प्रेम म्हणजे हृदयाचा नव्हे तर मेंदूचा केमिकल लोचा होय\n'मुकेश अंबानी भागवू शकतात 20 दिवस भारत सरकारचा खर्च'\nनृसिंहवाडी प्रसिद्ध आहे ती प्राचीन दत्त मंदिरासाठी. गावची लोकसंख्या 5,000. नृसिंहवाडीत इतरेत्र लग्न होत असली तरी या मंदिरात मात्र कोणतेही लग्न विधी होत नाहीत.\nगावात इतर ठिकाणी हे विधी पूर्ण करून दिले जातात. याशिवाय झालेल्या लग्नविधीची नोटरी करून देण्याची व्यवस्थाही इथून जवळच असलेल्या कुरुंदवाड गावात आहे. मुहूर्ताच्या दिवशी 20हून अधिक प्रेमविवाह पार पडतात, असं स्थानिक नागरिक सांगतात.\nकोल्हापूर परिसरातील महत्त्वाचं देवस्थान असलेल्या नृसिंहवाडीत कालांतराने मंगल कार्यालय, भटजी, केटरिंग, अशी यंत्रणा निर्माण झाली. त्यामुळे आसपासच्या गावांतली लग्न इथंच होऊ लागली. त्यातून विवाहांचं केंद्रस्थान म्हणून नृसिंहवाडीचं नाव पुढं आलं आणि पुढं चालून प्रेमविवाहही जमू लागले.\nआता तर लग्न जमवण्याचं नृसिंहवाडीत पॅकेजच ठरलेलं असतं. सर्वसाधारणपणे 8,000 ते 20 हजार रुपये इतका खर्च एका विवाहविधीसाठी येतो.\nप्रतिमा मथळा श्री क्षेत्र नृसिंहवाडी\nपण लग्न जमवण्यासाठी कागदपत्रांची खातरजमा केली जाते. मुलामुलींच्या जन्मतारखा आणि वय, ओळखपत्रं, पत्ते यांचे पुरावे घेतले जातात. याशिवाय नोटरी करण्यासाठी साक्षीदारांची आवश्यकता असते, अशी माहिती इथल्या स्थानिक व्यक्तीनं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.\nअशा प्रकारे लग्न जमवण्यासाठीची पूर्ण व्यवस्था इथं आकाराला आली आहे. लग्न करण्याच्या काही दिवस आधी कल्पना देऊन सारी व्यवस्था केली जाते. अर्थातच यात वधुवरांच्या मित्रांची भूमिका महत्त्वाची असते. लग्नविधी आणि लग्नाचं नोटरी करून देण्याची व्यवस्था ही इथली खरी USP ठरली आहे.\nImage copyright प्रशांत डिंगणकर\nप्रतिमा मथळा सुनीता आणि दत्तात्रय यांचे लग्नविधी पार पडताना\nअर्थात जोडप्यांनी प्रेमविवाह प्रमाणे ठरवून केलेली लग्नही नृसिंहवाडीत नियमित होत असतात. \"मंदिरातल्या पुरोहितांचा अशा लग्नविधीत काही सहभाग नसतो,\" अशी माहिती एका स्थानिक नागरिकाने दिली.\nकोल्हापूर, सांगली, मिरज याशिवाय पुणे आणि मुंबईतूनही जोडपी इथं लग्नासाठी येतात, असं स्थानिक सांगतात.\nस्थानिक पत्रकार रवींद्र केसरकर यांच्या मते या परिसरात लग्नविधीच्या सोयी उपलब्ध असल्याने इथं प्रेमविवाह करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण अशा जोडप्यांनी आईवडिलांशी बोलंलं पाहिजे, असा सल्लाही ते देतात.\nइथल्या दत्त मंदिरात लग्न जरी होत नसली तरी, नृसिंहवाडीत लग्न करणारी जोडपी लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात जरूर जातात. आणि लग्नानंतरही नियमित या मंदिरात येतात... आशीर्वादासाठी आणि आपल्या त्या सोनरी क्षणाची आठवण म्हणूनही\nव्हॅलेंटाईन डे स्पेशल : 'टिंडर'च्या काळात कसं कराल सुरक्षित डेटिंग\nलाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकू शकतं का\nव्हॅलेंटाईन डे विशेष : तुमचं प्रेम किती जुनं आहे, माहीत आहे\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n#MeToo : 'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'\nमंगळयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलेची गोष्ट\nपाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\n' युरोपिय राष्ट्रांची तपासाची मागणी\n#MeToo : फक्त सत्यच माझा बचाव करेल - प्रिया रमाणी\nपाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\n'मला कधीही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही, कारण...'\n'हो, मी मुस्लीम आहे आणि मला गरबा खेळायला आवडतं'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/11385/", "date_download": "2018-10-15T22:36:10Z", "digest": "sha1:FRRGYWCU4VYZRNTEO3PT7JOWK32FDGG7", "length": 13948, "nlines": 179, "source_domain": "pcmcnews.in", "title": "बाळ होतं नाही म्हणून लग्नाच्या पेहरावात तिने केली आत्महत्या – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / बाळ होतं नाही म्हणून लग्नाच्या पेहरावात तिने केली आत्महत्या\nबाळ होतं नाही म्हणून लग्नाच्या पेहरावात तिने केली आत्महत्या\nJuly 9, 2018\tठळक बातम्या, पुणे\nअंगावर सोन्याचे दागिने,लग्नातील शालू,हातावर मेहंदी, टिकली.असा नववधूचा पेहराव करुन एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे.तिला बाळ होणार नाही अस डॉक्टरांनी सांगितल होत.याच कारणामुळे पतीकडून वारंवार होत असणाऱ्या छळाला कंटाळून नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nविद्या शैलेश पारधी (वय २४) असं आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार,तीन वर्षापूर्वी विद्याचा शैलेशशी प्रेम विवाह झाला होता. ते सुखाने संसार करत होते.परंतु त्यांचा सुखी संसाराला दृष्ट लागली जेव्हा डॉक्टरांनी विद्या आई होऊ शकत नाही असं सांगितले.विद्या आपल्याला मूल देऊ शकत नाही हे समजल्यापासून पती शैलेशबरोबर वारंवार तिचे खटके उडायचे. शैलेश हा व्यसनी होता. त्यामुळे नशेच्या धुंदीत घरी आल्यावर तो तिला खूप त्रास देत असे.\nतर दुसरीकडे आई वडीलांच्या मर्जी विरोधात प्रेम विवाह केल्याने ती आई वडीलांपासून दुरावली होती. त्यामुळेच ती पती आणि आपल्या आई वडीलांपासून वेगळं होऊन एका जवळच्या मैत्रिणीकडे राहात होती. आपले दु:ख सांगण्यासाठी तीला जवळचं असं कोणीच नव्हतं.यातूनच आलेल्या नैराश्येमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.\nPrevious निर्भया हत्याकांड : आरोपींची फाशी कायम\nNext पाऊसमुळे मुंबईत वाढले भाजी आणि फळांचे दर \nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-rahul-gandhi-gst-modi-himachal-assembly-polls-81195", "date_download": "2018-10-15T21:49:58Z", "digest": "sha1:ZDZPMXTNTQS5NPRQDMNXXLJBVHAPK3I2", "length": 13781, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news rahul gandhi gst modi himachal assembly polls काँग्रेस सत्तेत येताच GST बदलून दिलासा देऊ- राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेस सत्तेत येताच GST बदलून दिलासा देऊ- राहुल गांधी\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nपंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाराच्या केवळ मोजक्याच मुद्द्यांवर बोलतात असा टोला राहुल यांनी लगावला. भाजपने आश्वासने दिलेल्या कामांचं काय झालं हेही सांगावं अशी मागणी त्यांनी केली.\nनहान- केंद्रामध्ये 2019 मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) आमूलाग्र बदल करून ग्राहक, विक्रेते आणि इतर क्षेत्रांना दिलासा देऊ, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) सांगितले.\nकाँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशात सर्रास भ्रष्टाचार होत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावर राहुल यांनी मोदींना प्रत्युत्तर देताना सांगितले की, \"नीती आयोगाच्या अहवालानुसार येथे इतर राज्यांपेक्षा भ्रष्टाचाराची पातळी कमी होती. डोंगराळ भाग असलेल्या हिमाचलने गुजरातपेक्षा खूप चांगली प्रगती केली आहे. हिमाचलमध्ये असलेली विकासाची पातळी भाजपशासित गुजरात पेक्षा फार उत्तम आहे.\nपंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाराच्या केवळ मोजक्याच मुद्द्यांवर बोलतात असा टोला राहुल यांनी लगावला. भाजपने आश्वासने दिलेल्या कामांचं काय झालं हेही सांगावं अशी मागणी त्यांनी केली. \"जीएसटीमुळे त्रास व नुकसान सहन करावं लागणाऱ्या लोकांसाठी 2019 मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आम्ही जीएसटीत संपूर्णपणे बदल घडवून आणू\", असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. राहुल यांनी पावंता साहिब, चंबा आणि नागरोता येथे निवडणूक प्रचारसभा घेतल्या.\nजीएसटी पारित करण्याच्या प्रक्रीयेत काँग्रेसनेही पाठींबा दिला होता असा दावा भाजप नेत्यांनी केला होता. त्याला उत्तर देत राहुल गांधी म्हणाले, \"जो कर अंमलात आणला गेला तो पारित केलेल्या प्रस्तावाप्रमाणे नाही. सरकारने जीएसटीत 28 टक्के इतका जास्त कर लावला आहे. शिवाय, प्राप्तिकर भरण्याची प्रक्रियाही फार गुंतागुंतीची केली आहे. त्यामुळे व्यवसायांवर त्याचे दुष्परिणाम झाले आहेत.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nआधार असूनही वृद्ध झाले निराधार\nमला शांततेत जगायचे आहे : अमिताभ बच्चन\nनोटाबंदीचा निर्णय चुकल्याचे मान्य करा: मनमोहनसिंग\nराजसाहेब, आता मात्र अती झाले \nमला शांततेत जगायचे आहे: अमिताभ बच्चन\nनोटाबंदीचा निर्णय चुकल्याचे मान्य करा: मनमोहनसिंग\nआता कराडिया राजपूत समाजाचा भाजपला इशारा\nमाध्यमांनी थोडे अधिक कष्ट घ्यावेत: मोदी\nसोशल मीडिया: अभिव्यक्ती स्वातंत्र्य भोचक तज्ज्ञांचे\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nअवैध फलकबाजीवर कारवाईची तरतूद नाही\nमुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nनियमानुसारच जिल्हा बॅंकेला कर्ज\nमुंबई - \"नाबार्ड'च्या व्याजदारानुसारच राज्य सहकारी शिखर बॅंक जिल्हा बॅंकाना पीक कर्जपुरवठा करेल, असा निर्णय राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासक...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/honor-9-lite-with-four-cameras-and-stunning-design-coming-soon-in-india-1615119/", "date_download": "2018-10-15T21:31:28Z", "digest": "sha1:XDVWZ3OH2NAYWNXLJZMO6G3LQWBTWLRJ", "length": 13190, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चार कॅमेरे असणारा हा बजेट स्मार्टफोन लवकरच बाजारात येतोय | Honor 9 Lite with four cameras and stunning design coming soon in India | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nचार कॅमेरे असणारा ‘हा’ स्मार्टफोन लवकरच बाजारात येतोय\nचार कॅमेरे असणारा ‘हा’ स्मार्टफोन लवकरच बाजारात येतोय\nकेवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार\nहुवाई कंपनीने ऑनरचा आणखीन एक नवीन फोन लवकरच भारतीय बाजारांमध्ये दाखल करण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच ऑनर व्ह्यू टेन हा फोन बाजारात आणल्यानंतर आता १७ जानेवारी रोजी कंपनी ऑनर ९ लाईट हा फोन लॉन्च करणार आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये चक्क चार कॅमेरे देण्यात आले आहेत. तसेच या फोनचे डिझाइनही आकर्षक असून हा फोन भारतामध्ये केवळ फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल.\nडिसेंबर महिन्यात चीनमध्ये लॉन्च झालेला हा फोन कंपनी मिडीयम रेंज स्मार्टफोन म्हणून बाजारात उतरवणार आहे. ऑनर ९ लाईटची स्क्रीन ५.६ इंचाची असून त्याला आय़पीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम आणि ४ जीबी रॅम अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. तर इंटरनल स्टोरेजमध्येही ३२ जीबी आणि ६४ जीबी असे दोन पर्याय ग्राहकांना देण्यात आले आहेत. हा फोन किरिन ६५९ प्रोसेसरवर काम करेल. हा फोन अँड्रॉईडच्या नवीन व्हर्जनवर म्हणजेच अँड्रॉईड ओरियो ८.०वर काम करेल. या फोनमध्ये ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.\nया फोनमध्ये दोन फ्रण्ट आणि दोन रेअर कॅमेरा असे एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोनचे हे खास फिचर आहे. फ्रण्टपैकी एक १३ मेगापिक्सल तर दुसरा दोन मेगापिक्स कॅमेरा असेल तर रेअर कॅमेरांची रचनाही अशीच असणार आहे.\nहा फोन मागील महिन्यात चीनमध्ये लॉन्च झाला असून तिथे त्याच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत एक हजार १९९ युआन (चीनी चलन) म्हणजेच ११ हजार ५०० रुपयांहून थोडी अधिक आहे तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरन स्टोरेज असणारा फोन जवळपास १७ हजार ५०० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे भारतातही या फोनची किंमत जास्तीत जास्त २० हजारांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी कंपनीकडून फोनच्या किंमतीबद्दल कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आली नसल्याने यासंदर्भात १७ तारखेलाच निश्चित माहिती मिळेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/category/pune/", "date_download": "2018-10-15T22:36:26Z", "digest": "sha1:6S3RZNWMUDCSUV2REWQHKRZXUUL3ZGF4", "length": 12581, "nlines": 97, "source_domain": "pcmcnews.in", "title": "पुणे – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nAugust 9, 2018\tठळक बातम्या, पुणे, महाराष्ट्र\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं, अशी मागणी काही आंदोलकांनी केली होती. मात्र त्याआधीच समन्वयकांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलं. त्यामुळे दुसऱ्या गटानं जिल्हाधिकाऱ्यात तोडफोड केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन न स्वीकारल्यानं तोडफोड झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. …\nराज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nAugust 8, 2018\tदेश, पुणे, राष्ट्रीय घडामोडी\nनवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी यूपीएमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. एकीकडे एनडीएकडून उपसभापतीपसाठी जेडीयूचे नेते हरिवंश यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर त्यांच्याविरोधात यूपीएकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांना मैदानात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यसभा उपसभापतीपदासाठी संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता वंदना चव्हाण म्हणाल्या, जर कुणी महिला …\nबाळ होतं नाही म्हणून लग्नाच्या पेहरावात तिने केली आत्महत्या\nJuly 9, 2018\tठळक बातम्या, पुणे\nअंगावर सोन्याचे दागिने,लग्नातील शालू,हातावर मेहंदी, टिकली.असा नववधूचा पेहराव करुन एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे.तिला बाळ होणार नाही अस डॉक्टरांनी सांगितल होत.याच कारणामुळे पतीकडून वारंवार होत असणाऱ्या छळाला कंटाळून नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विद्या शैलेश पारधी …\nपुण्यातील शनिवार वाड्यावर होणारी ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात\nDecember 31, 2017\tठळक बातम्या, पुणे\nपिसीएमसी न्यूज – आज पुण्याच्या शनिवार वाड्यात होणारी ‘एल्गार परिषदे’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, समस्त हिंदू आघाडीसह पेशव्यांच्या वंशजांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तर कार्यक्रम नियोजित वेळेनुसार, कार्यक्रम होणारच यावर एल्गार परिषद ठाम आहे. भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत आज (31 डिसेंबर रोजी) पुण्याच्या शनिवार वाड्यात ‘एल्गार परिषदे’चं आयोजन करण्यात …\nपुण्यात सिमेंटचा टँकर मिठाईच्या दुकानात घुसला; आयटी इंजिनियर तरुणी जागीच ठार\nDecember 29, 2017\tठळक बातम्या, पुणे\nपिसीएमसी न्यूज – मिक्स सिमेंट कॉंक्रीटची वाहतूक करणाऱ्या टँकरचा ब्रेक फेल होऊन शुक्रवारी तो थेट मिठाईच्या दुकानात घुसला. त्यावेळी खरेदीसाठी आलेली तरुणी टँकरच्या समोरच्या भागात अडकल्याने जागीच ठार झाली असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नवले पुलाखाली दुपारी दोनच्या सुमारास घडली. स्वाती मधुकर ओरके (२९) असे ठार …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2011/09/blog-post_24.html", "date_download": "2018-10-15T22:13:42Z", "digest": "sha1:5OLBCRYAYQH3GV32UBKMR6CVZYQYO2QP", "length": 3093, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "अंगुलगाव येथे वृक्षारोपण करताना तहसिलदार अनिल पवार - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » अंगुलगाव येथे वृक्षारोपण करताना तहसिलदार अनिल पवार\nअंगुलगाव येथे वृक्षारोपण करताना तहसिलदार अनिल पवार\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २४ सप्टेंबर, २०११ | शनिवार, सप्टेंबर २४, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2012/09/03/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B/", "date_download": "2018-10-15T21:04:27Z", "digest": "sha1:AW5AMNJY3UACQZFN7QI3PZ3MFSFCW5MV", "length": 15644, "nlines": 45, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "सुसंस्कृत पार्ले स्वच्छ-सुंदर व्हावे! – श्रीधर फडके | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसुसंस्कृत पार्ले स्वच्छ-सुंदर व्हावे\n मराठमोळया वातावरणाचं, मराठमोळया संस्कारांचं, विद्या – कला यांच्या समृध्दीचं पार्ले मी आता जरी पार्लेकर असलो तरी तसा मूळचा दादरचा. माझ्या वयाची चाळीस वर्षे मी शिवाजी पार्क परिसरात राहिलो. माझं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दादरलाच झाले. कॉम्प्युटर सायन्स या विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी मी अमेरिकेत गेलो. अमेरिकेतच मी ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ या अभंगाला चाल लावली. बाबूजींनादेखील ती आवडली. बाबूजी आणि माझी आई (प्रसिध्द गायिका – पूर्वाश्रमीच्या ललिता देऊळकर) यांच्यामुळे आमच्या घरचे वातावरण संगीतमय होते. अनेक कलावंतांचे आमच्या दादरच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे संगीताचे उत्तम संस्कार मनावर, कानावर होत होते. दादरलाच संगीतकार म्हणून माझी जडणघडण सुरू झाली, संगीत देण्याचा छंद जडला आणि चाली द्यायला सुरुवात झाली.\nदादरहून मी पार्ल्यात आलो ते 1990 साली. शिवाजी पार्क येथील बालमोहन विद्यामंदिरात शिकणाऱ्या माझ्या दोन्ही मुलींना पार्ल्यातल्या प्रसिध्द पार्लेटिळक विद्यालयाच्या मराठी माध्यमात प्रवेश मिळाला. त्यावेळी पार्ले हे सांस्कृतिकदृष्टया समृध्द उपनगर म्हणून जाणले जायचे – आजही आहे. इथे नेहमी दर्जेदार कार्यक्रम होतात, अनेक गुणी कलावंतांची पार्ल्यात ये-जा आहे आणि रसिकवर्ग अतिशय जाणकार आहे. कलेच्या विकासासाठी इथले वातावरण अतिशय पोषक आहे. पार्ल्यात माझ्या अनेकांशी ओळखी झाल्या, चांगले मित्र मिळाले, जाणकार कवींशी परिचय झाला. ‘फुलले रे क्षण माझे’, ‘मी राधिका’ सारखी उत्तमोत्तम गाणी लिहिणारे कवी नितीन आखवे हेही पार्ल्याचेच. थोडक्यात, पार्ल्यात माझ्या कलेचा हिरवा ऋतु मी अनुभवला. ‘ऋतु हिरवा’ या ध्वनिमुद्रिकेतील 6 गाण्यांच्या चाली आणि शब्द दादरला असतानाच तयार झाले होते. पार्ल्यात आल्यावर ‘फुलले रे क्षण माझे’ आणि ‘माझिया मना’ या दोन गाण्यांचे शब्द आणि चाली तयार झाल्या. पार्ल्यात आल्यावर मला अनेक सन्मान मिळाले. ती.बाबुजींच्या 80व्या वाढदिवसाचा भव्य सोहळा इथेच झाला. अशा कितीतरी हृद्य आठवणी पार्ल्याशी निगडीत आहेत. थोडं गमतीनं सांगायचं तर पार्ल्यातच मी तरूण संगीतकाराचा ज्येष्ठ (वयाने) संगीतकार झालो.\nआज ह्या क्षेत्रात धडपडणारी तरुण मंडळी मला भेटतात. त्यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे, ठिणगी आहे. फक्त झटपट प्रसिध्दीच्या मागे न धावता ही कला, विद्या मुळातून त्यांनी आत्मसात करायला हवी. त्यावर विचार करायला हवा. विशेषत: पालकांनी मुलांना लहान वयात प्रसिध्दी, स्टेज शोज यापासून थोडं दूर ठेवून त्यांच्या घडण्यावर लक्ष द्यायला हवे. संगीताबरोबर आपली शैक्षणिक बाजूही त्यांनी बळकट करायला हवी. संगीतात जर करियर करायचे असेल तर शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला पर्याय नाही. खरं तर शालेय अभ्यासक्रमातच मुलांचा कल पाहून त्यांना योग्य तो मार्ग दाखवायला हवा. सध्याच्या ीशरश्रळश्रू ीहेुी मध्ये काही गायकांचे गाणे आपल्याला आवडून जाते. वाद्यमेळ, पेहराव, सादरीकरण अशा अनेक बाबींचा तो एकत्रित परिणाम असतो. मात्र नंतर कधीकधी त्यांच्या गाण्यातल्या त्रुटी जाणवतात.\nअर्थात ही पिढी बुध्दिमान आहे, मेहनती आहे, तंत्रदृष्टया प्रगत आहे. ती निश्चितच उज्ज्वल कारकीर्द घडवेल. पण ह्या मुलांनी जे जे चांगलं आहे ते ते ऐकलं पाहिजे. संगीत क्षेत्रातील एक मोठा माणूस म्हणाला होता की गाणं कधी येतं 1% शिक्षण, 10% रियाज, 100% श्रवण असेल तर 1% शिक्षण, 10% रियाज, 100% श्रवण असेल तर म्हणून हे क्षेत्र श्रवणभक्तीचे आहे. आज अनेक चांगले गायक, संगीतकार आपापले काम उत्तम करताहेत. पार्ल्यातल्याच निलेश मोहरीर या संगीतकाराची गाणी मला मनापासून आवडतात. त्याच्या संगीतातलं माधुर्य विशेष लक्षणीय आहे.\nस्वर, लय, ताल, शब्दोच्चार आणि भाव यांचा संगम म्हणजे संगीत. यात कुठेही काही कमी जास्त झालं तर ते संगीत हृदयाला भिडत नाही. हे सगळे बारकावे गायकांनी, संगीतकारांनी लक्षात घ्यायला हवेत. बाबुजी आणि इतर दिग्गज संगीतकारांच्या गाण्यांचा अभ्यास करून मला अनेक चांगल्या गोष्टी उलगडल्या. पण एखादे गाणे बांधताना माझं संगीत माझं असावं याकडे माझा कटाक्ष असतो.\nया माझ्या सगळया संगीतक्षेत्रातल्या प्रवासात, वाटचालीत पार्ल्याचा, पार्लेकरांचा खूप मोठा वाटा आहे. इथे मला खूप प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मिळाली. पार्ल्याबद्दल जितकं बोलावं, लिहावं तितकं कमी आहे. पण आता पार्लं बदलतंय याचीही जाणीव होतेय. पूर्वीची शांतता, हिरवाई, स्वच्छता हरवत चालली आहे.\nनुसतं सांस्कृतिकदृष्टया समृध्द उपनगर एवढीच पार्ल्याची ओळख न राहता ‘स्वच्छ, सुंदर आणि देखणं उपनगर’ अशीही ओळख व्हायला हवी. या प्रत्येक बाबतीत महानगरपालिकेवर अवलंबून राहता येणार नाही. सुजाण, जबाबदार नागरिक म्हणून हे आपलंही कर्तव्य आहे. पार्ल्यात अजूनही अनेक रस्त्यांवर दुतर्फा झाडं आहेत. त्यामुळे थोडी स्वच्छता राखली तर ते आपोआपच सुंदर होणार नाही का इथला प्रत्येक रस्ता, प्रत्येक पदपथ स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलली तर बरंच काही साध्य होईल. वीजकंपन्यांच्या दुरुस्तीच्या कामानंतरही खड्डे तसेच, वायर्सची भेंडोळी रस्त्यावरच पडलेली, पदपथावरचे पेव्हर ब्लॉक उखडलेले दिसतात. काही पदपथ इतके उंच आहेत की ज्येष्ठांसाठी त्याच्यावरून चालणे अतिशय त्रासदायक होते. गाडयांची ने-आण करणे सोईचे जावे म्हणून सोसायटयांच्या गेटजवळ उतार केला जातो त्यामुळे चालताना दर पाच-दहा पावलांवर इमारत आली की खाली उतरायचे, पुन्हा वर एक पायरी चढून फुटपाथवर जायचे… ह्यावर थोडा विचार व्हायला हवा.\nपार्ल्याचेच नव्हे तर सर्वच शहरांचे सौंदर्य बिघडवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे होर्डींग्ज किंवा पाटया वाढदिवसाच्या शुभेच्छा, श्रध्दांजली, अभिनंदन, अमुकच्या प्रयत्नाने तमुक काम सुरु… असे लिहिलेले मोठमोठे फलक अतिशय खटकतात. (ह्यात माझ्याही कार्यक्रमाचे फलक असतात कधीकधी) आणि ते महिनोन्महीने तसेच राहतात. फलक लावणाऱ्यांना या बाबतीत कधी विचार करावासा वाटत नाही का\nअसे अनेक प्रश्न आज आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांच्या निवारणासाठी गरज आहे ती एकत्र येण्याची. पार्ल्यातल्या सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थानीही यासाठी एकत्र यायला हवं. आज स्वच्छ पार्ले, सुंदर पार्ले, सुबक पार्ले, समृध्द पार्ले अशी पार्ल्याची खरी ओळख निर्माण करायला हवी.\nशब्दांकन – धनश्री लेले\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://techno-savvy.com/2013/02/", "date_download": "2018-10-15T21:19:58Z", "digest": "sha1:IQW3M2LPGUVUL653HPRXC5I5WSZJG7RU", "length": 1575, "nlines": 24, "source_domain": "techno-savvy.com", "title": "एफ वाय – टेक्नो सॅव्ही", "raw_content": "\nसाप्ताहीक सकाळमध्ये प्रकाशित झालेले आणि इतर लेख\nअनेक वेळा वर्तमानपत्रात जाहिरातीत आपण चौरस आकाराचा एक बारकोड पाहिला असेल. अलिकडे हे कोड जिकडे तिकडे अधिकाधिक दिसू लागले आहेत. विशेषत: अमेरिकेत त्याचा चांगलाच प्रसार झाला आहे. या क्विक रिस्पॉन्स कोड ने एखाद्या उत्पादनाविषयी अथवा व्यक्तिविषयी माहिती मिळवणे अधिक सुलभ झाले आहे.\nफेब्रुवारी 2, 2013 Vaibhav Puranik\tयावर आपले मत नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/9351/", "date_download": "2018-10-15T22:35:46Z", "digest": "sha1:MRMFMIBCKB6WPOV4LFL2MYCSGFAAHAIW", "length": 12711, "nlines": 100, "source_domain": "pcmcnews.in", "title": "VIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश… – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / VIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nDecember 31, 2017\tठळक बातम्या, देश, व्हिडीओ\nपिसीएमसी न्यूज – लाखो हृदयांची धाडकन असलेला दाक्षिणात्य आणि मूळचा मराठी असलेला सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठ्या थाटात राजकीय इनिंगची सुरुवात केली आहे. रजनीकांत राजकारणात प्रवेश करत असून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.\nतामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केल्यामुळे प्रस्थापितांना मोठा हादरा बसला आहे. चेन्नईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात रजनीकांत यांनी ही घोषणा केली.\n‘राज्यातलं राजकारण बदलण्याची गरज आहे. तामिळनाडूतील राजकारण खूपच वाईट झालं आहे. लोकशाही मरणपंथाला लागली आहे. गेल्या वर्षभरात तामिळनाडूच्या राजकारणात झालेल्या घडामोडींमुळे राज्य बदनाम झालं आहे. इथे असलेला पारदर्शकतेचा अभाव आम्ही आणण्याचा प्रयत्न करु’ अशा भावना रजनीकांत यांनी यावेळी बोलून दाखवल्या.\nरजनीकांत यांच्या स्टाईलची फक्त दाक्षिणात्यच नाही, तर देश-विदेशातील प्रेक्षकांवर मोहिनी आहे. त्यांना असलेल्या मोठ्या चाहत्यावर्गाचा राजकीय क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रजनीकांत यांनी नव्या पक्षाचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही.\nयाआधी रजनीकांत भाजप नेत्यांच्या अधिक जवळचे समजले जात होते, लोकसभा निवडणुकी वेळी नरेंद्र मोदी आणि रजनीकांत यांच्या भेटी मुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं होतं. यावेळी भाजपने रजनीकांत यांना पक्षात प्रवेश करण्याचं अनेकदा निमंत्रणही दिलं गेलं होतं. परंतु यावर त्यांनी आत्ता पर्यंत कुठलंही उत्तर दिलं नव्हतं. रजनीकांत आणि जयललिता यांचे जवळचे संबध होते, जयललिता यांचं तामिळनाडूच्या राजकारणात एक वेगळं वजन होतं, हे सांगायची गरज नाही. जयललिता यांच्या मृत्यू मुळे रजनीकांत यांना आता राजकीय शत्रू निर्माण होण्याची भीती संपली आहे.\nतामिळनाडू मध्ये करुणानिधी, जयललिता यासारख्या अनेकांनी अभिनय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे. रजनीकांत ही परंपरा कशी सुरु ठेवतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.\nPrevious ‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nNext पुण्यातील शनिवार वाड्यावर होणारी ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/december-retail-inflation-at-17-month-high-1615617/", "date_download": "2018-10-15T21:30:00Z", "digest": "sha1:B33IVBMKTIAXSMLDAZDCNNKLMDCUTSIX", "length": 13273, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "December Retail Inflation At 17 Month High | महागाईचा भडका! | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nनिर्देशांक १७ महिन्यांत प्रथमच ५.२१ टक्क्य़ांवर\nनिर्देशांक १७ महिन्यांत प्रथमच ५.२१ टक्क्य़ांवर\nअन्नधान्य तसेच इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे २०१७ अखेर महागाई दर जवळपास दीड वर्षांच्या वरच्या स्तरावर गेला आहे. किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर गेल्या महिन्यात ५.२१ टक्के असा १७ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. परिणामी, रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा आता मावळली आहे.\nकिरकोळ महागाई निर्देशांकावर आधारित महागाई दर यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्ये ३.४१ टक्के होता. तर नोव्हेंबर २०१७ मध्ये तो ४.८८ टक्के होता.\nअन्नधान्याच्या किमती यंदाच्या डिसेंबरमध्ये ४.९६ टक्क्यांपर्यंत भडकल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये या जिनसांचे दर ४.४२ टक्के होते. अन्नधान्याचे दर सप्टेंबरमध्ये घसरले होते, मात्र पुन्हा पुढील महिन्यात ते वाढले. तर इंधन महागाई जुलैपासून सातत्याने वाढत आहे.\nडिसेंबरमध्ये भाज्यांचे दर डिसेंबरमध् ये २९.१३ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. यापूर्वीच्या महिन्यात ते २२.४८ टक्के होते. तर डाळींच्या दरात २३.४७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. यंदा भाज्या, फळे, अंडी आदी वस्तू महाग झाल्या आहेत.\n२०१२ पासून सादर करण्यात येत असलेला महागाई निर्देशांक २०१७ मध्ये जूनमध्ये १.४६ टक्के असा किमान होता. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, चालू एकूण वर्षांत तो ६.५ टक्के असण्याचा अंदाज आहे. महागाई दरात भर घालणाऱ्या इंधनाबाबत जागतिक स्तरावर प्रति पिंप ७० डॉलपर्यंत दर गेले आहेत. डिसेंबर २०१४ नंतर प्रथमच त्यात वाढ नोंदली जात आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या ताणात वाढ\n* यंदाचा महागाई दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या ४ टक्के अंदाजापेक्षा खूपच पुढे असल्याने आगामी पतधोरणात व्याजदर कपातीची शक्यता आता मावळली आहे. मध्यवर्ती बँकेने यापूर्वीही दरात कोणतेही बदल केले नव्हते. आगामी कालावधीत कमी विकास दरासह वाढत्या महागाईचे संकट असेल, असा अंदाज रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केला होता. रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्या ७ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी २०१८-१९ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/39749", "date_download": "2018-10-15T22:47:27Z", "digest": "sha1:5FI7OK36OFKNIUVGCXL4GPL5ABRPFNRL", "length": 8965, "nlines": 185, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हवाई बेटांची अद्भुतरम्य सफर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हवाई बेटांची अद्भुतरम्य सफर\nहवाई बेटांची अद्भुतरम्य सफर\nप्रशांत महासागरातील हवाई बेटांची जादू मनावरुन कधीही उतरण्याची श़़क्यता नाही..\nहिरव्या वाळूचा बीच - Big Island\nमस्त आहेत फोटो. कोणते बेट\nमस्त आहेत फोटो. कोणते बेट\nछान आहेत..पहिला रोड टू हाना\nछान आहेत..पहिला रोड टू हाना च्या इथला आहे का\nवेका - पहिले ३ रोड टू हाना चे आहेत.\nमस्त आहेत सर्व फोटो. तो\nमस्त आहेत सर्व फोटो. तो इंद्रधनुष्याचा फोटो जास्त आवडला.\nस्पार्टाकस.. फोटो छान आहेत.\nस्पार्टाकस.. फोटो छान आहेत.\nप्रत्येक लोकेशनचं नांव टाक प्लीज\nमस्तच फोटो आहेत सर्व.... १९\nमस्तच फोटो आहेत सर्व....\n१९ नं व २० नं फोटो - यात हे लाव्हारसासारखे काय दिस्तयं, बाजूची माती/ राखही ज्वालामुखीच्या आसपासचीच दिसते आहे - एवढ्या जवळ तुम्हाला कसे काय जाता आले\n काय सुंदर फोटो आहेत\n काय सुंदर फोटो आहेत एकेक निळ्या नवलाईचे तर फारच आवडले... मस्त\nवर्षू नील - सर्व फोटो\nवर्षू नील - सर्व फोटो लोकेशनसहीत अपडेटेड\nशशांक - ज्वालामुखीचे फोटो हेलिकॉप्टर मधून काढ्लेले आहेत.\nइंद्रधनुष्याचे फोटो वगळता कुठले फारसे आवडले नाहीत. फारच साधारण वाटले. अद्भुतरम्य वगैरे अजिबातच नाही वाटलं काही. थोडी माहिती लिहिली असती तर जरा मजा आली असती.\nखुप आवडले. मस्त सहल.\nखुप आवडले. मस्त सहल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-440395-2/", "date_download": "2018-10-15T21:31:32Z", "digest": "sha1:LNWKOXLKAN76ME5DF2DGS3QZG7XZD22A", "length": 8843, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लेखी आश्वासनानंतर लोकशाही विचारमंचचे आंदोलन स्थगित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलेखी आश्वासनानंतर लोकशाही विचारमंचचे आंदोलन स्थगित\nनगर – शहरातील परवानाधारक रिक्षा चालकांवर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ लोकशाही विचार मंचच्या वतीने सोमवार दि.8 ऑक्‍टोबर रोजी पुकारण्यात आलेले आंदोलन शहर वाहतुक शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी आश्‍वासनाने स्थगित करण्यात आले आहे.\nशहर वाहतुक शाखेचे पो.नि. अविनाश मोरे यांनी सदर लेखी आश्‍वासन विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी आकाश खर्पे, दिनेश रुद्रे, बाळासाहेब वाघ, तुकाराम तोगे, आदिनाथ गर्जे, कैलास डरांगे, जालिंदर सोलाट, हेमंत आकडे, अशोक सावंत, सागर लोखंडे, दिपक सग्गम, राहुल ठोकळ, दिनेश म्हेत्रे, विशाल बडे, राजू अंबेकर आदींसह परवानाधारक रिक्षा चालक उपस्थित होते.\nशहरात परवानाधारक रिक्षांवर बेकायदेशीररित्या कुठलीही पूर्वकल्पना न देता अनेक रिक्षांवर कलम 283 प्रमाणे कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालया समोर नुकतेच निदर्शने करुन, सोमवारी रिक्षा आनून कुटुबियांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या कारवाईमुळे आर्थिक दुर्बल घटक असलेल्या रिक्षाचालकांचा रोजगार बुडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. अनेक रिक्षाचालकांनी कर्ज काढून नवीन रिक्षा घेतल्या आहेत. व्यवसाय करुन ते कर्जाचे हप्ते भरत असतात.\nमात्र या कारवाईमुळे बॅंकेचे हप्ते भरणे देखील अवघड बनले असून, रिक्षा चालकांनाच लक्ष्य केले जात असल्याचे संघटनेचे म्हणणे होते. शहर वाहतुक शाखेच्या वतीने सर्वच वाहनांवर 283 प्रमाणे कारवाई चालू असून, नागरिकांच्या हितासाठी ही कारवाई चालू आहे. अपघात होईल अशा प्रकारे वाहन लावणाऱ्यांवर छायाचित्र घेऊन पुराव्यानिशी कारवाई केली जाणार असल्याचे लेखी आश्‍वासन शहर वाहतुक शाखेच्या वतीने देण्यात आल्याने सदर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजगदंबा माता नवरात्रोत्सवाचे शिरसगाव येथे आयोजन\nNext articleबोल्हेगाव फाटा रस्त्याचा प्रश्‍न मार्गी, आ. जगताप यांच्या पाठपुराव्याला यश\nपाथर्डीत मोहटादेवी गडावर भाविकांचा महापूर\n52 वी आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धा : जुबेर शेख यांना आशियाश्री पुरस्कार\nराहूरी तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट\nपाच गावांच्या पुनर्वसनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव \nदुष्काळनिश्चितीसाठी पुन्हा मंडलनिहाय सर्वेक्षण\nसत्यजीत तांबे यांना अटक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2010/05/blog-post_22.html", "date_download": "2018-10-15T21:22:15Z", "digest": "sha1:BSN77MD3Q3E3ZXRKEOVGC5ZIZDID4QPY", "length": 7308, "nlines": 246, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: नकोस माझी आठवण काढू", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nनकोस माझी आठवण काढू\nनकोस माझी आठवण काढू\nनकोस मजला मोही पाडू\nभोगले क्षण ते ओले\nनकोच त्यांना आता कुरवाळू ||\nओठांवरी ओठ घट्ट मिटी ते\nशब्दही त्यातून नच फुटी ते\nकढ दु:खाचे बाहेर काढण्या\nहुंदकाही नकोच सांडू ||\nउष्ण उमाळा अंतरी गाभ्यात\nलाव्ह्यापरी जाळे तो मनास\nकाय राहीली शेवटली बाकी\nगणितही त्याचे नकोच करू ||\nLabels: करूण, कविता, काव्य\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nसमोर आता येते कशाला\nधनी माझं कसं येईना अजून\nकामगार आम्ही कामगार असतो\nआज अचानक उदास का वाटे\nहळू हळू...चालव तुझी फटफटी\nमोहविते मज तव गंधीत कांती\nपोरी पदर घे उन लागलं\nनकोस माझी आठवण काढू\nन्हाउन ओले केस घेवून\nपुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे\nसख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा\nयुगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/author/pcmcnews/page/2/", "date_download": "2018-10-15T22:34:34Z", "digest": "sha1:VED64OUZ3RLEL7B3DXQRASPNHNZAU67E", "length": 17333, "nlines": 117, "source_domain": "pcmcnews.in", "title": "PCMC News Team – Page 2 – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : सहार येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द जोडण्यासाठी शिवसेनेच्या 800 कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत बुधवारी सुमारे अडीच तास विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचा मार्ग रोखून धरला होता. या आंदोलनानंतर आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ‘महाराज’ हा शब्द विमानतळाच्या नावात जोडू, असे ठोस आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिल्याची …\nजाणून घ्या…जगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, देश\nचेन्नई : मंगळवारी सायंकाळी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी तब्बल पाच वेळा विराजमान झाले…. तर १३ वेळ ते विधानसभेवर निवडून आले. आपल्या आयुष्यात त्यांना कधीही राजकीय पराभवाला सामोरं जावं लागलं नाही… अशा वेळी करुणानिधी यांच्या संपत्तीकडेही अनेकांचं लक्ष आहे. एम करुणानिधी …\nकोल्हापूर : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nकोल्हापूर: ‘पैसे दे; अन्यथा आत्महत्या कर’, असा तगादा लावण्याच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी सांगलीतील चार खासगी सावकारांसह इतर दहा जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांत मंगळवारी (८ ऑगस्ट) दाखल झाला. खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) …\nराज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, देश, मुंबई\nमुंबई : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. यातच भाजप आणि एनडीएसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. शिवसेनेने एनडीएचे उमेदवार हरिवंश यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएला मोठा दिलासा मिळाला …\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\nमुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ‘सुई-धागा : मेड इन इंडिया’च्या कामात व्यस्त आहेत. यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचा लोगो नुकताच लॉन्च करण्यात आला… पण हा लोगो म्हणजे एक नाही तर अनेक कलाकारांची मेहनत आहे. अनुष्का आणि वरुणनं या सिनेमाचा लोगो कसा बनला त्याची कहाणी एका …\nकरुणानिधींवर आज अंत्यसंस्कार, समाधी मरीना बीचवरच होणार \nAugust 8, 2018\tठळक बातम्या, देश\nचेन्नई : एम. करुणानिधी यांचं मंगळवार 7 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र मरीना बीचच्या जागेवरुन तामिळनाडू सरकार आणि द्रमुक समर्थकांमध्ये वाद सुरु असून, तो कोर्टात पोहोचला. कोर्टाने तामिळनाडू सरकार आणि डीएमकेच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून, अखेर करुणानिधींच्या समाधीला मरीना बीचवर जागा …\nसिनेमा दाखवणं तुमचं काम, खाद्यपदार्थ विकणं नाही, हायकोर्टा ने मालकांना झापलं\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : सार्वजनिक ठिकाणीही लोक खाद्यपदार्थ बाळगतात, तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का केवळ सिनेमागृहातच घरच्या पदार्थांवर बंदी का केवळ सिनेमागृहातच घरच्या पदार्थांवर बंदी का असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला फैलावर घेतलं आहे. सिनेमा दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही, असा शब्दात हायकोर्टाने सुनावलं. सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदर्थांवरील बंदी संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना …\nराज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nAugust 8, 2018\tदेश, पुणे, राष्ट्रीय घडामोडी\nनवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी यूपीएमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. एकीकडे एनडीएकडून उपसभापतीपसाठी जेडीयूचे नेते हरिवंश यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर त्यांच्याविरोधात यूपीएकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांना मैदानात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यसभा उपसभापतीपदासाठी संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता वंदना चव्हाण म्हणाल्या, जर कुणी महिला …\nPHOTOS : लाडक्या नेत्याच्या निधनानंतर तामिळनाडू शोकसागरात\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, राष्ट्रीय घडामोडी\nपिंपरी पालिका मुख्यालयावर पडतो आहे वाहन भार\nAugust 8, 2018\tचिंचवड, ठळक बातम्या\nपिंपरी-चिंचवड : शहरात वाहनतळांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, शहराचा प्रशासकीय कारभार जेथून चालतो, त्या पालिका मुख्यालयातही या समस्येने उग्र स्वरूप धारण केल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्यालयात जेमतेम ७५ वाहने लावण्याची क्षमता असताना, दिवसभरात तब्बल ५०० वाहनांची ये-जा होत असल्याने या व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो आहे. सात-आठ वर्षांपासून …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2307", "date_download": "2018-10-15T21:41:26Z", "digest": "sha1:VSU3K6SODTFYRSQNZINYK7IGSTEQCTDD", "length": 15976, "nlines": 56, "source_domain": "mr.upakram.org", "title": "स्वप्न की वास्तव...... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nस्वातीला कुठले तरी भयानक स्वप्न पडले असावे. लांडग्याच्या चेहऱ्याचा एक विचित्र प्राणी खिडकीतून उडी मारून तिच्या बिछान्यात शिरला. तिच्या अंगावरची चादर फेकून दिली. नखाने तिचा चेहरा ओरबाडू लागला. तिच्या नरडीलाच हात घातला. ... तितक्यात तिला थोडीशी जाग आली. नीटपणे श्वास घेणेसुद्धा तिला जमेनासे झाले. तिने खोलीभर नजर फिरवली. तिला विशेष काही दिसले नाही. जे घडले ते एक दु:स्वप्न होते म्हणत तिने सुस्कारा सोडला. तितक्यात तो विचित्र प्राणी पुन्हा एकदा तिच्यावर झडप घालू लागला. तिला जोरजोराने किंचाळावेसे वाटू लागले. ती धडपडू लागली. स्वत:वर कोसळलेल्या या प्रसंगातून बाहेर पडता येत नसल्याबद्दल ती रडकुंडीला आली. काय करावे हेच तिला कळेनासे झाले....\nतिने डोळे किलकिले केले. तिच्या श्वासाची गती हळूहळू वाढू लागली. धैर्य एकवटून चहूकडे नजर फिरवली. भोवती भयानक असे काहीही नव्हते. मुळात तिला स्वप्नातच अजून एक स्वप्न पडले होते. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा जाग आली असे वाटत होते तेच मुळी स्वप्न होते. पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी डोळे वटारून खोली न्याहाळली. सर्व वस्तू जागच्या जागीच होत्या. खिडकी बंद होती. कुठलाही प्राणी दिसत नव्हता. तिला हायसे वाटले.\nपरंतु या क्षणीतरी ती स्वप्नावस्थेत नाही याची तिला खात्री कोण देईल हेसुद्धा स्वप्न नसेल हे कशावरून हेसुद्धा स्वप्न नसेल हे कशावरून...... या विचाराने तिचा थरकाप उडाला. काही सुचेनासे झाले.......\nस्वप्नामध्ये अजून एखादे स्वप्न पडणे हे सामान्यपणे अनेकांच्या अनुभवातली घटना आहे. आपण स्वप्नातून जागे होऊन शेजारच्या घरातील एखाद्या समारंभात वा कार्यक्रमात (वा पार्टीत) सामील झालो आहोत, हा एक नेहमी पडणारा स्वप्नानुभव असतो. जर स्वप्नामधून जागे झालो आहोत असे स्वप्नात असताना वाटत असल्यास आपण खरोखर कधी जागे होतो) सामील झालो आहोत, हा एक नेहमी पडणारा स्वप्नानुभव असतो. जर स्वप्नामधून जागे झालो आहोत असे स्वप्नात असताना वाटत असल्यास आपण खरोखर कधी जागे होतो आता तरी आपण खरोखरोखरच जागे झालेलो आहोत का\nकाहींना हा प्रश्न अतिशय बालिश, बाष्कळ वा खुळचट वाटेल. हाताला चिमटा घेऊन पहा....ओरडतो की नाही.... पण हे स्वप्नातही होऊ शकेल. स्वप्नं नेहमीच तुकड्या तुकड्याने दिसत असतात. मी जागा आहे याचे प्रत्यय मला क्षणोक्षणी येत असते. आता माझ्यासमोर माझ्या नरडीला हात घालणारा प्राणी नाही. किंवा मी एखाद्या पार्टीत खात पीत मौजमजा करत नाही. माझ्या भोवतीचे सर्व वस्तू जागच्या जागी आहेत.\nपरंतु आपल्या जागेपणाची खात्री देण्यास हे उत्तर पुरेशे ठरेल का अनेक वेळा आपण कुठल्या तरी ओळखीच्या खेड्यात गेलो आहोत व आपल्याला त्या खेड्यातील ओळखीचे लोक भेटत आहेत अशी स्वप्नं पडत असतात. जरी हे स्वप्न असले तरी स्वप्नातल्या या प्रकारच्या घटनांना भूतकाळ नसतो. स्वप्नातला हा अनुभव प्रत्यक्षात घडल्यासारखाच हुबेहूब असतो. आपण तेथे प्रत्यक्ष होतो, भेटायला आलेली माणसं खरी होती, इतपत ते स्वप्न वास्तवाला भिडलेले असते. कुठल्यातरी अनोळखी, काल्पनिक जगाचा अनुभव त्यात नसतो.\nआपल्यासमोर आता आपले जे अनुभव असतात ते खरोखरच वास्तवाशी निगडित आहेत की नाही याची खात्री कशी करून घेता येईल हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ एखादे पुस्तक वाचत असताना काही पानं उलटून त्यातील एखाद्या हृद्य प्रसंगाचा अनुभव घेत असतो. आपण पुस्तक केव्हा हातात घेतले, किती पानं उलटली, पुस्तकातील कुठल्या प्रसंगाशी तल्लीन झालो होतो याची इत्थंभूत माहिती आपल्या मनात घोळत असते. परंतु स्वप्नातसुद्धा आपण एखादं पुस्तक वाचत असताना त्यातील एखाद्या प्रसंगाशी समरस झाल्याविषयीसुद्धा हाच तर्क मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुकड्या तुकड्याने अनुभवलेल्या स्वप्नातसुद्धा या गोष्टी घडत आहेत याचा आपल्याला भास होऊ शकतो.\nकदाचित आपल्याला जाग आल्यानंतरच स्वप्नातला 'तो' अनुभव किती वास्तवस्पर्शी होता व भोवतालचे वास्तव किती स्वप्नवत आहे याची जाणीव होत असावी.\nआपल्य पंचेंद्रियांकडून जे संदेश आपल्या मेंदूकडे जाऊन पोचतात त्याचा सुसंगत अर्थ लावण्याचा प्रयत्न आपली बुद्धी करते आणि त्यातल्या गोष्टी वास्तव आहेत असे आपण पूर्वीच्या अनुभवाच्या आधारावरून ठरवतो. ते करतांनासुद्धा चुका होत असतात आणि नंतर त्या लक्षात येतात. त्यामुळे 'दिसते तसे नसते' याचा अनुभव आपल्याला कधी कधी येतो.\nविचार आणि कल्पना यांच्या आधारानेही आपले मन घटनांची जुळवाजुळव करत असते. त्यांच्याच आधाराने कथा, नाटके, कादंबर्‍या रचल्या जातात. पण त्या घटनाक्रमाला सुसंगत असे संदेश त्या वेळी पंचेंद्रियांकडून आले नाहीत तर ते वास्तव नाही असा निष्कर्ष आपली बुध्दी काढते आणि त्याचे भान आपल्याला राहते. स्वप्न पहात असतांना बुध्दीला हा दुसरा चॅनल उपलब्धच नसतो त्यामुळे मनात जे येते तेच खरे वाटते. अगदी लहान मुले किंवा मानसिक रुग्ण यांना त्यांच्या मनात आलेले विचार हेच वास्तव आहे असे अनेक वेळा वाटते.\nस्वप्न पडणे हा सुध्दा इतर अनुभवांसारखाच एक अनुभव असल्यामुळे आपल्याला स्वप्नात गाढ झोप लागू शकते. त्यात स्वप्न पडू शकते आणि आपण त्यातून जागे होऊ शकतो किंवा आपण अजून स्वप्नच पहात आहोत असे सुध्दा वाटू शकते. पण केंव्हा तरी झोप संपून आपण जागे होतोच. वास्तवाशी विसंगत असलेला हा अनुभव जाग आल्यानंतर आपली बुध्दी झिडकारून देते यामुळे बहुतेक स्वप्ने आपल्याला नीट आठवत नाहीत. कांही माणसे किंवा कांही स्वप्ने याला अपवाद असतात.\nविचार आणि कल्पना यांच्या आधारानेही आपले मन घटनांची जुळवाजुळव करत असते. त्यांच्याच आधाराने कथा, नाटके, कादंबर्‍या रचल्या जातात. पण त्या घटनाक्रमाला सुसंगत असे संदेश त्या वेळी पंचेंद्रियांकडून आले नाहीत तर ते वास्तव नाही असा निष्कर्ष आपली बुध्दी काढते आणि त्याचे भान आपल्याला राहते. स्वप्न पहात असतांना बुध्दीला हा दुसरा चॅनल उपलब्धच नसतो त्यामुळे मनात जे येते तेच खरे वाटते. अगदी लहान मुले किंवा मानसिक रुग्ण यांना त्यांच्या मनात आलेले विचार हेच वास्तव आहे असे अनेक वेळा वाटते.\nलिहायचा राहिला. जो अनुभव आपण जागेपणी घेतो तो बराच काळ स्मरणात राहतो आणि पूर्वी घेतलेल्या व नंतर येत असलेल्या अनुभवाशी तो सुसंगत असतो. जागेपणी वाचलेल्या पुस्तकातला मजकूर थोडा तरी लक्षात राहील, स्वप्नात आपण अमूक एक पुस्तक वाचत होतो एवढेच नंतर आठवेल.\nराजेशघासकडवी [12 Feb 2010 रोजी 08:25 वा.]\nमध्ये एकदा \"सायन्स नाऊ\" (discovery or national geographic...) कार्यक्रमात उंदरांवरचा प्रयोग बघितला. त्यांना एका चक्रव्युहातून नेले, व त्यांच्या मेंदूचे कुठचे भाग उद्दीपित होतात ते पाहिले. ते झोपल्यानंतर मेंदूचे तेच भाग उद्दीपित झालेले दिसले. त्यांना स्वप्नातही तो चक्रव्यूह दिसत होता... तासन् तास tetris खेळल्यावर आपल्याला सुद्धा झोपायच्या वेळी ते तुकडे खाली पडताना दिसतात तसे (मला अनुभव आहे...)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-india-high-alert-ahead-republic-day-92392", "date_download": "2018-10-15T22:10:36Z", "digest": "sha1:ZSKVF2GCC3S5J4YDNUPTGVNDL76A2ZM2", "length": 10806, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national news india on high alert ahead of republic day प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी | eSakal", "raw_content": "\nप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी\nरविवार, 14 जानेवारी 2018\nदिल्लीतील जामा मशिद परिसरातील तीन संशयित दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व दहशतवादी प्रजासत्ताकदिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर खात्याकडून व्यक्त केली जात आहे.\nनवी दिल्ली : देशातील गुप्तचर विभागाकडून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील जामा मशिद परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर हा हाय अलर्ट जारी करण्यात आला.\nस्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो. दिल्लीतील जामा मशिद परिसरातील तीन संशयित दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व दहशतवादी प्रजासत्ताकदिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर खात्याकडून व्यक्त केली जात आहे. दहशतवादी अफगाणिस्तानचे असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.\nया सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर देशातील अन्य प्रमुख शहरांतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला.\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/category/entertenment/", "date_download": "2018-10-15T22:35:53Z", "digest": "sha1:WPJKBD6A4VPZ2JJBTIKRP444PP3LI4D6", "length": 11565, "nlines": 97, "source_domain": "pcmcnews.in", "title": "मनोरंजन – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nआमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \nप्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. पण तरीही स्वप्नातल्या घराची स्वप्नं रंगवणे थांबत नाही. सुपरस्टार आमिर खान यानेही स्वप्नातल्या घराचे एक स्वप्न पाहिले होते आणि आता या स्वप्नात रंग भरण्याची वेळ आलीय. होय, आमिरला मुंबई महापालिकेकडून या स्वप्नातल्या घरासाठी मंजूरी मिळाली …\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\nमुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ‘सुई-धागा : मेड इन इंडिया’च्या कामात व्यस्त आहेत. यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचा लोगो नुकताच लॉन्च करण्यात आला… पण हा लोगो म्हणजे एक नाही तर अनेक कलाकारांची मेहनत आहे. अनुष्का आणि वरुणनं या सिनेमाचा लोगो कसा बनला त्याची कहाणी एका …\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nJune 13, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन\nपीसीएमसी न्यूज – काही सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपने इंटरनेट सेन्सेशन बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिला बॉलिवूडमध्ये पाहणे कुणाला आवडणार नाही होय, सगळे काही जुळून आले तर प्रिया लवकरच बॉलिवूडमध्ये दिसेल आणि ती सुद्धा रणवीर सिंगसोबत. रणवीर सिंग स्टार ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटासाठी करण व रोहितला प्रिया हिरोईन …\n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nDecember 30, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन\nपिसीएमसी न्यूज – सेन्सॉर बोर्डाच्या सहा सदस्यांच्या समितीने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या वादावर आता एक तोडगा काढला आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार चित्रपटामध्ये काही बदल सुचवण्यात आले असून त्याला यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. The …\nअजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nDecember 29, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन\nपिसीएमसी न्यूज – ‘आपला माणूस’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अभिनेता अजय देवगण सज्ज झाला आहे. अजयनं नुकतच चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. पोस्टरमध्ये नाना पाटेकर बुलेटवर साध्या वेषात दिसत आहेत. हा ‘सैतान बाटलीत मावणार नाय’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर आहे. चित्रपटातील नानांचा लूक बघून नानांची व्यक्तिरेखा पोलिसांची असावी, …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2015/12/blog-post_62.html", "date_download": "2018-10-15T22:12:53Z", "digest": "sha1:NPICLUEJQKXOSRNICW2CYS35GNCOMW3E", "length": 9797, "nlines": 61, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "जनता सहकारी बँकेचा सन २०१४-२०१५ चा लाभांश सभासदांच्या खात्यात जमा- अंबादास बनकर - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » जनता सहकारी बँकेचा सन २०१४-२०१५ चा लाभांश सभासदांच्या खात्यात जमा- अंबादास बनकर\nजनता सहकारी बँकेचा सन २०१४-२०१५ चा लाभांश सभासदांच्या खात्यात जमा- अंबादास बनकर\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५ | मंगळवार, डिसेंबर ०८, २०१५\nजनता सहकारी बँकेचा सन २०१४-२०१५ चा लाभांश सभासदांच्या खात्यात जमा- अंबादास\nयेवला | दि. ६ प्रतिनिधी\nयेथील जनता सहकारी बँकेस दि. ३१ मार्च २०१५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ५५ लक्ष ६६ हजार इतका ढोबळ नफा झालेला असून सर्व तरतुदीनंतर २२ लक्ष ६३ हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक संचालक अंबादास बनकर व चेअरमन नंदकुमार अट्टल यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nबँकेच्या येवला व पिंपळगाव बसवंत या दोन शाखा असून दोन्ही शाखांमध्ये कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित आहे. ३१ मार्च २०१५ अखेरीस रु. १ कोटी ५७ लक्ष इतके भागभांडवल आहे. बँकेच्या ठेवी रु. ४० कोटी ५२ लक्ष ५६ हजार असून बँकेने विविध स्तरातील व्यवसायिक, शेतकरी यांना त्यांची आर्थिक गरज\nभागविणे कामी रु. २६ कोटी ७२ लक्ष ८१ हजार इतके कर्ज वाटप केलेले आहे. बँकेने रु. १३ कोटी ८०\nलक्ष २१ हजार इतकी गुंतवणुक केलेली आहे. त्याच प्रमाणे बँकचा रिझर्व्ह फंड रु. १ कोटी ८४ लक्ष ७१ हजार इतका आहे. या वर्षी शेतकरी सतत गारपीट, अवकाळी पाऊस आदींनी ग्रस्त असतांना देखील विद्यमान संचालक मंडळावर विश्‍वास दाखवुन व बँक आपली आहे म्हणून कर्जदार सभासदांनी त्यांचे कडील\nकर्जाची थकबाकी वेळेत भरणा केल्यामुळे बँकेची ९६.०३ टक्के इतकी विक्रमी कर्जवसुली झाली असून बँकेची\nथकबाकी हि ३.९७ टक्के इतकी राहिली आह.े तसेच बँकेचा ग्रॉस एन. पी. ए. हा ४.३१ टक्के इतका असून निव्वळ एन. पी. ए १.०८ इतका आहे. बँकेचा सी. डी. रेशो हा ६५.९५ टक्के इतका आहे. बँक आरटीजीएस, एनईएफटी सर्व प्रकारचे सरकारी कर भरणा, एक्सिस बँक यांचे माध्यमातून संपूण् भारतात डिमांड\nड्राफ्ट देणे, आदी सेवा देते आहे. ग्राहक, सभासद व ठेवीदार यांना चांगली सेवा देण्यासाठी बँक व संचालक मंडळ कटिबध्द आहे. बँकेचे सर्व कर्मचारी व अधिकारी अधिक समर्पित भावनेने काम करीत आहे, असेही\nबनकर यांनी सांगितले. तसेच सभासद, ठेवीदार, सहकारी संस्था, संचालक मंडळ, कर्मचारी व अधिकारी आदिंनी मदत केल्याने बँक प्रगती करीत आहे. कर्जदार सभासदांनी त्यांचे कडील कर्जाचे हप्ते व व्याज हे वेळेत भरणा करावा ज्यामुळे आपल्या बँकेची सतत प्रगती होत आहे. बँक स्थापनेपासून बँकेस लेखापरीक्षक वर्ग हा अ मिळालेला आहे. तसेच बँकेचे संचालक व माजी संचालक यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १२ ऑगस्ट रोजी झालेली असता ठराव क्र. ३ नुसार दि. ३१\nमार्च २०१५ च्या नफ्यावर सभासदांना ९ टक्के प्रमाणे लाभांश जाहिर करण्यात आलेला आहे. ज्या सभासदांचे बँकेत सेव्हिंग, कर्ज खाते आहे. त्यांच्या खात्यात सदरचा लाभांश जमा करण्यात आलेला आहे. ज्या सभासदांचे सेव्हिंग खाते नाही त्यांनी खात उघडुन घ्यावे अथवा रोख घ्यावा असे आवाहन बँकेचे संस्थापक अंबादास बनकर व चेअरमन नंदकुमार अट्टल यांनी केले. याप्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन भास्करराव येवले, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण साळुंके व कर्मचारी उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2015/03/blog-post_43.html", "date_download": "2018-10-15T22:25:53Z", "digest": "sha1:FUKUSTO5FXV353X35JAF4STJQ4T4JL3A", "length": 20983, "nlines": 198, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : मी कुणाचा दास नाही", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nमी कुणाचा दास नाही\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : marathi poem, poem, कविता, मराठी कविता, सामाजिक\n( हि मराठी कविता एका खूप उद्विग्न मनस्थितीत लिहिली आहे. ज्वालामुखीतून उफाळणारा लाव्हा बाहेर पडावा, तशी एका वास्तव प्रसंगी हि कविता आकाराला आली आहे. म्हणुनच ......\nया सारख्या ओळी वाचून. हा काय स्वतःला\nफार सदगुणी समजतो काय असा सूर कुणीही काढू नये. माझी मनस्थिती समजावून घ्यावी. दुर्गुण माझ्यातही आहेत. पण मी माझ्या स्वार्थासाठी कुणालाही टाचेखाली चिरडू इच्छित नाही एवढ मात्र खरं. )\nप्रत्येकालाच असं वाटत कि मी दुसऱ्यावर फार उपकार करतो आहे. पण खरंच तसं काही नसतं. कुणी कुणावर उपकार नाही करत. त्या नियतीनं आपल्याला काही चांगली कर्म करण्यासाठी या भूतलावर पाठवलंय. पण आपण मात्र आपल्या प्रत्येक कर्माला स्वार्थाच्या दोरखंडांनी जाम जखडून टाकलंय. आपल्या स्वार्थासाठी आपण अनेकांना आपल्या टाचेखाली चिरडू पाहतो. आणि वरून पुन्हा, \" तू माझ्या टाचेखाली आहेस म्हणून शाबूत आहेस असा आव आणतो.\" स्वतःचं हित साधताना खरंतर आपण आपल्याही नकळत दुसऱ्याचा रक्त पित असतो. फक्त ते कुणाला दिसत नाही.\n' ज्यानं चोच दिली तोच दाणाही देतो.' हेच जर खरं असेल तर मग आपण का उगाच स्वतःची टिमकी वाजवतो.\nतळहाता एवढ्या रानात चिमुटभर पेरलं कि जे उगवता तेच पोटाला लागतं. तो घास कोण कुणाला देतो. ती काळी आई तिच्या कुशीतून पिकावते आणि आपल्या मुखात घालते. आभाळातून मेघ बरसतो आणि प्रत्येक सजीवाला पाणी मिळतं. आयुष्य चालतंय ते त्या दोन घासावर आणि घोटभर पाण्यावर. त्यावर का कुणी आपला हक्क सांगावा \nफक्त माझा शेर होता\nया ओळींनी जन्म घेतला. पण माणसं मात्र नेहमीच दुसऱ्यावर खूप उपकार करत असल्याचा आव आणतात. आणि इतरांना स्वतःचे अगदी गुलाम समजतात.\n' मी कुणाचा दास नाही\nअशा ओळी माझ्या हातून कागदावर उतरल्या. कारण आजकाल जो हुजरेगिरी करेल.........जो दुसऱ्याची तळी उचलून धरेल.......जो दुसऱ्याच लांगुलचालन करेल.......... जो दुसऱ्याची थुंकी झेलण्याची तयारी ठेवेल तोच मोठा होईल असा काळ आलाय.\nपण हे खरं नाही मित्रांनो, हे खरं असतं तर शिवरायांच्या चरणी तुकोबारायांनीच नसता का माथा टेकला \nतेव्हा अंगात गुर्मी नसावी दुसऱ्याच्या गुर्मीला शह देण्याची ताकद नक्की असावी. अंगात नम्रता असावी पण विनाकारण कुणासमोर वाकण्याची तयारी नसावी. आपण आपल्या मस्तीत जगावं पण आपल्या मस्तीचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. असो. कविता कशी वाटली ते नक्की कळवा.\nमी कुणाचा दास नाही\nना कुणाचा बडवा.' ग्रेट लाईन्स.\nशिवाजीराव अभिप्रायाबद्दल आभार. आपण पहिल्यांदाच भेटता आहात. आता नियमित भेटत चला.\nविजय सर या लेखातून तुमच्या मनाची श्रीमंति दिसून येते , सामजिक भान ....अप्रतिम सर\nचिंतामणीजी, मनस्वी अभिप्रायाबद्दल आभार.\nफक्त माझा शेर होता\nखूपच छान विजय सर ....\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nमी कुणाचा दास नाही\nबहुजनांनी गुढी उभारू नये \nमी स्वप्नंच पेरत जातो\nकशाला हवी गोहत्या बंदी \nमोदींचा कोट …… उद्धवची लंगोट\nCricket : टिम इंडियाची धाव कुठपर्यंत \nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/21.html", "date_download": "2018-10-15T22:13:44Z", "digest": "sha1:PHKPQWUUU2ZJRE3NHMZF24L2EUX6HV4S", "length": 8392, "nlines": 56, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "जळगाव नेऊर येथे 21 वर्षापासून होते शिवजयंतीला रक्तदान शिबीराचे आयोजन ...धिंगाणा सोशल ग्रुपचा पुढाकार - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » जळगाव नेऊर येथे 21 वर्षापासून होते शिवजयंतीला रक्तदान शिबीराचे आयोजन ...धिंगाणा सोशल ग्रुपचा पुढाकार\nजळगाव नेऊर येथे 21 वर्षापासून होते शिवजयंतीला रक्तदान शिबीराचे आयोजन ...धिंगाणा सोशल ग्रुपचा पुढाकार\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १५ मार्च, २०१७ | बुधवार, मार्च १५, २०१७\nजळगाव नेऊर येथे 21 वर्षापासून होते शिवजयंतीला रक्तदान शिबीराचे आयोजन\nधिंगाणा सोशल ग्रुपचा पुढाकार\nजळगाव नेऊर ता.येवला येथे 21 वर्षापासून शिवजयंतीला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे यासाठी येथील धिंगाणा सोशल ग्रुपचा पुढाकार वाखाणण्यासारखा आहे.यात ग्रामस्थ व तरूणांचाही मोठ्या प्रमाणात सक्रीय सहभाग असतो.\nबुधवार दि.15 रोजी तिथीनुसार आयोजीत शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्व उपस्थितांकडुन विनम्र अभिवादन करून रक्तदान शिबीराचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर शिवव्याख्याते चंद्रकांत आव्हाड मरळगोईकर यांचे खरा शिवधर्म समजुन घ्या या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. रक्तदान प्रसंगी अर्पण रक्तपेढी नाशिक चे भाग्यश्री पवार, गुणवंत देशमुख, सुप्रिया मजगे, रूपाली मोरे, शामल गाडेकर, प्रविण सुर्यवंशी, गजानन कर्हाळे यांनी कामकाज बघीतले तर\nयावेळ निलेश वाघ, दत्तात्रय शिंदे, नितिन शिंदे, रामनाथ शिंदे, प्रविण शिंदे, अरूण शिंदे, रविंद्र शिंदे, संतोष फापाळे, अंबादास शिंदे, चंद्रभान गुंड, आत्माराम शिंदे, गोकुळ शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, पांडुरंग म्हस्के, प्रमोद वरे, सतिश ठोंबरे, संतोष ठोंबरे, गोविंद तांबे, तुकाराम रेंढे, दशरथ शिंदे, राधु शिरसाठ, वाल्मिक तांबे, अरविंद शिंदे, महेन्द्र संधान, नवनाथ गवळी, सागर कुर्हाडे, नितिन चव्हाणके, गणेश वाघ, राहुल कदम, श्रीराम जुगृत, ज्ञानेश्वर गुंड, रमेश कदम, डाॅ.बाबासाहेब साताळकर, कृष्णकांत आहेर, नितिन दाते, तौसिफ शेख, रोशन तांबे, गणेश गायकवाड , पप्पु शिंदे, संतोष वाघ व अमोल शिंदे अशा 41 तरूणांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी धिंगाणा सोशल ग्रुप, रायगड ग्रुप, साई सिद्धी ग्रुप, मोरया ग्रुप, तरूण मित्रमंडळ मुखेड फाटा, रंगिला क्रिकेट संघ, तरूण वर्ग, ग्रामस्थ आदींनी विशेष परिश्रम घेतले. सायंकाळी भव्य मिरवणुकीचेही आयोजन केले होते.\nफोटोखाली- जळगाव नेऊर ता.येवला येथे शिवजयंती निमित्त आयोजीत रक्तदान शिबिरप्रसंगी उपस्थित रक्तदाते व दुसरे छायाचित्रात व्याख्यान देतांना शिवव्याख्याते चंद्रकांत आव्हाड मरळगोईकर व उपस्थित ग्रामस्थ आदी.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/component/tags/tag/veena-jagtap", "date_download": "2018-10-15T21:25:07Z", "digest": "sha1:QLPBE5UWXF54PI24G2SXMQIGS6PUHEQL", "length": 5572, "nlines": 171, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Veena Jagtap - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n - विघ्नहर्त्याचा घेता आशीर्वाद, सुखी संसाराचं स्वप्न होईल साकार\n'राधा प्रेम रंगी रंगली' मालिका नव्या वळणावर\n'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये प्रेम राधापर्यंत पोहचू शकेल \n'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये प्रेमने राधाला दिली प्रेमाची कबुली\n'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये बाप्पाचे आगमन\n'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये सुरु होणार राधा - प्रेमच्या संसाराचा नवा अध्याय\n\"राधा प्रेम रंगी रंगली\" मालिकेला नवे वळण... प्रेमला मिळणार का राधाची साथ \n\"सायकल\" च्या प्रमोशनसाठी मुंबईत व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन - पहा फोटोज्\n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेचे २०० भाग पूर्ण \n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये प्रेम आणि राधाची लवकरच होणार भेट...\n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये राधाची नवी ओळख येणार का प्रेमसमोर \n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये राधासमोर येणार दीपिकाचं खरं रूपं \n“राधा प्रेम रंगी रंगली” रंगपंचमी विशेष भागामध्ये प्रेसेनजीत आणि विश्वजित सादर करणार दमदार गाणे\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/people-catch-duplicate-officer-karhad-135609", "date_download": "2018-10-15T21:44:51Z", "digest": "sha1:TF2UA5SBUSLYBPDVYFXYDV5J3K3WNZ3R", "length": 15087, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "people catch duplicate officer in karhad कऱ्हाड - तोतया अधिकाऱ्यास नागरिकांनी पकडले | eSakal", "raw_content": "\nकऱ्हाड - तोतया अधिकाऱ्यास नागरिकांनी पकडले\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nकऱ्हाड : शॉप अॅक्ट अधिकारी असल्याचे भासवून व्यापाऱ्याकडे पंधरा हजारांची रक्कम मागणाऱ्या तोतया अधिकाऱ्यास नागरीकांनी शिताफीने पकडले. ओगलेवाडी येथील बाजारपेठेत सायंकाळी पाचच्या सुमारास घटना घडली. संबंधित तोतयाने एका बेकरी चालकास लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र संबधित बेकरी चालकाने दाखवलेल्या प्रसंगवधानाने तो संशयित पकडला गेला. इरपान आब्दुलवाहब पिरजादे (रा. आष्टा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. शंकर निकम (रा. ओगलेवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ती नोदवण्याचे काम सुरू होते. संबंधित संशयितांवर सांगली जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.\nकऱ्हाड : शॉप अॅक्ट अधिकारी असल्याचे भासवून व्यापाऱ्याकडे पंधरा हजारांची रक्कम मागणाऱ्या तोतया अधिकाऱ्यास नागरीकांनी शिताफीने पकडले. ओगलेवाडी येथील बाजारपेठेत सायंकाळी पाचच्या सुमारास घटना घडली. संबंधित तोतयाने एका बेकरी चालकास लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र संबधित बेकरी चालकाने दाखवलेल्या प्रसंगवधानाने तो संशयित पकडला गेला. इरपान आब्दुलवाहब पिरजादे (रा. आष्टा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. शंकर निकम (रा. ओगलेवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ती नोदवण्याचे काम सुरू होते. संबंधित संशयितांवर सांगली जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून सातारा जिल्ह्यातील याच प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.\nपोलिसांनी सांगितले की, शंकर निकम यांची ओगलेवाडी येथे बेकरीचा व्यवसाय आहे. तेथील बाजारपेठेतील पोस्ट ऑफीस शेजारीच त्यांची बेकरी आहे. ते नेहमीप्रमाणे दुपारी बेकरीत बसले होते. त्यावेळी संबदित तोतया अधिकारी त्यांच्याकडे गेला. त्याने मी शॉप अॅक्ट अधिकारी आहे. तुमचा परवाना आहे, का अशी विचारणा करत वेगवेगळ्या परवानग्यांची चौकसी करू लागला. निकम यांनी त्यांना दुकानाचा परवाना दाखवला. मात्र तरिही त्याने त्याला न जुमानता पैशाची मागणी केली,. प्रत्येक दिड हजार असे सात जणांचे पैसे द्यावे लागतील. आमचे साहेब मोठी गाडी घेवून रेल्वे पुलावर थांबले आहेत. त्यामुळे त्वरीत पैसे द्या, असे तो त्यांना म्हणाला. निकम यांना त्याचा संशय आला. त्यांनी पैसे देतो पण साहेबांनाही भेटू असे म्हणताच तो बावचळला. त्याचे बावचळणे त्यांनी हेरले. मग त्याला बोलण्यात गुंगवत श्री. निकम बाहेर आले. त्याच्या दंडाला पकडून सेजारीच असलेल्या पोलिस दुरक्षेत्रात त्याला नेले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली.\nत्यावेळी तो तोतया शॉप अॅक्ट अधिकारी अशल्याचे स्पष्ट झाले. निकम यांच्यासह ओघलेवाडी पोलिसांनी त्या संशयाताला घेवून शहर पोलिसात आले. तेथे निकम यांची फिर्याद गेण्यात आली. संशीयताकडे चौकशी केली, त्यावेळी त्याने इरपान आब्दुलवाहब पिरजादे असे नाव असल्याची कबुली पोलिसांजवळ दिली. त्यांनी आष्टा पोलिसांकडे त्याची खात्री केली. त्यावेळी ते नाव खरे निघाले. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. पिरजादेवर सांगली जिल्ह्यात अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल अशल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्याने सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा वेश धारण करून अशीच लुबाडणुक केल्याची माहिती पुढे येत आहे.\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/50538", "date_download": "2018-10-15T22:02:28Z", "digest": "sha1:UN5TFCPN4IIKW4CJLA6QMVODNOO2UA3H", "length": 32922, "nlines": 226, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब\nअरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब\nअरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब हा उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांनी सुरू केलेला एक मस्त उपक्रम आहे. गेल्या वर्षी सुरू झालेला हा फिल्म क्लब ८ - १६ या वयोगटातल्या मुलांसाठी असून जगभरातले उत्तमोत्तम चित्रपट लहान मुलांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट ही एक कला म्हणून मुलांसमोर यावी, जगाकडे पाहण्याची त्यांची विस्तारावी, कलेविषयीच्या त्यांच्या जाणिवा विकसित व्हाव्यात या उद्देशाने तो सुरू केला आहे.\nऑगस्ट २०१३ - जुलै २०१४ या काळात फिचर फिल्म, अ‍ॅनिमेशनपट, लघुपट, लघुचित्रपट या प्रकारांशी मुलांना ओळख करून देण्यासाठी मजिद मजिदी यांचा ’चिल्ड्रन फ्रॉ हेवन’, चार्ली चॅप्लिनचा ’मॉडर्न टाईम्स’, ’द कप’, ’अ‍ॅनिमल्स आर ब्यूटिफूल पीपल’, ’गोपी गवैय्या, बाघा बजैय्या’, ’जम्पिंग ओव्हर द पडल’, ’द वे होम’ अशा फिल्म्स दाखवण्यात आल्या. या निमित्ताने रेणुताई गावस्कर, विभावरी देशपांडे, सारंग साठ्ये, श्रुती तांबे, चारुहास पंडीत, सोनाली फडके, शिल्पा रानडे या मान्यवरांनी मुलांशी गप्पा मारल्या, चर्चा केली.\nया उपक्रमामागची प्रेरणा, या उपक्रमाचं स्वरूप हे दिग्दर्शक-लेखक उमेश कुलकर्णी यांच्याच शब्दांत - 'हल्ली बहुतेक घरांतली मुलं खूप टीव्ही बघतात. या कार्यक्रमांमध्ये हिंसा असतेच असते. या कार्यक्रमांपलीकडे मुलांना जग उरलेलं नाही. एकतर ते टीव्ही बघतात, नाहीतर मोबाईलवर खेळतात. हे असं करू नका, हे मुलांना आपण सांगू शकत नाही. पण काय करू शकता, हे मात्र आपण त्यांना नक्की सांगू शकतो. हे अमुक सकस नाही, असं सांगण्याआधी आपण मुलांसमोर पर्याय ठेवायला हवेत. त्यांतून त्यांना जे आवडेल, ते ते निवडतील.\nजगभरात मुलांसाठी उत्कृष्ट चित्रपट / लघुपट बनवले जातात, आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. शिवाय हे चित्रपट फक्त लहान मुलांसाठीच आहेत, असं नाही. तर आपल्या प्रत्येकाचं अनुभवविश्व समृद्ध होऊ शकेल, असं काहीतरी या चित्रपटांमध्ये आहे. हे चित्रपट मुलांना दाखवलेच पाहिजेत, असं आम्हांला वाटलं, जेणेकरून मुलांना आपोआप कळेल, की चांगलं काय आणि त्याचा आस्वाद कसा घ्यायचा.\nदुसरं असं की, एखादा चित्रपट मुलांनी बघितला, की त्यातून त्या मुलांपर्यंत काय पोहोचलं, मुलांना काय आवडलं, हे जाणून घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, हे अनेकदा पालकांना शक्य नसतं. ही मुलं उद्या चांगली प्रेक्षक होणार आहेत, त्यांच्यापैकी काही कदाचित उत्तम सृजनात्मक कामही करतील. त्यामुळे त्यांंच्यावर उत्तम ठिकाणी चित्रपट पाहण्याचा संस्कार होणं आवश्यक आहे. म्हणून मुलांना उत्तम चित्रपट दाखवावेत, या चित्रपटांबद्दल, त्यांतून मिळालेल्या अनुभवांबद्दल मुलांशी चर्चा व्हावी आणि हे चित्रपट ’राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात’ दाखवावेत, असं ठरलं.\nआमची एक प्रोग्रॅमिंग टीम आहे. मुलांना कोणते चित्रपट दाखवावेत, त्यांच्याशी बोलायला कोणाला बोलवायचं, हे ही टीम ठरवते. महिन्यातल्या पहिल्या शनिवारी एक चित्रपट आम्ही दाखवतो. आर्काईव्हजच्या प्रेक्षागृहात जाताना चपला बाहेर काढून ठेवाव्या लागतात. चित्रपटांकडे, या कलेकडे पाहण्याचा मुलांचा दृष्टिकोन यामुळे बदलतो. तिथे जाऊन आपल्या पॉपकॉर्न खाता येणार नाहीये, तर शांतपणे चित्रपट बघून, नंतर त्यावर विचार करायचा आहे, त्याबद्दल बोलायचं आहे, हे मुलांना कळतं. मुलांना वेगवेगळ्या जॉन्रचे चित्रपट बघता यावेत, याचा आम्ही प्रयत्न करतो. चित्रपट / लघुपट / लघुचित्रपट / अ‍ॅनिमेशनपट या वेगवेगळ्या प्रकारांशी त्यांची ओळख करून देतो.\nगेल्या वर्षीच्या अनुभवावरून एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो, की मुलं फार छानप्रकारे चित्रपट बघतात. मोठी माणसंही जे तपशील पकडू शकत नाहीत, ते तपशील या मुलांच्या लक्षात येतात. त्यांच्या रोजच्या आयुष्याशी त्याचा संबंध लावायचा प्रयत्न करतात. बरेचदा हे तपशील आपल्याला दिसलेले नसतात. या मुलांची ग्रहणशक्ती जबरदस्त आहे. त्यामुळे एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या नजरेनं बघण्याचं त्यांचं कसबही थक्क करून सोडतं. '\nहा उपक्रम आम्ही मुलांना ’शिकवण्या’साठी सुरू केलेला नाही. तर मुलांनी आणि आपण एकत्र काही बघावं, त्यातून त्यांना योग्य वाटेल ते त्यांनी घ्यावं, अशी आमची इच्छा आहे.\nएक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने मला मांडावासा वाटतो. या उपक्रमात सामील झालेली बहुतेक मुलं ही एका विशिष्ट आर्थिक स्तरातली आहे. या उपक्रमाचा आनंद सर्व मुलांना घेता यावा, ही आमची इच्छा आहे. रेणुताई गावस्करांच्या संस्थेतल्या, किंवा ’अपना घर’मधल्या मुलांनीही चित्रपटांचा आनंद लुटावा, असं आम्हांला वाटतं. चित्रपट पाहणं, ही एक सामूहिक गोष्ट आहे. एकट्यानं चित्रपट पाहिला की तो वेगळ्या पद्धतीनं प्रतीत होतो. पण एखाद्या ग्रुपाबरोबर सिनेमा पाहिला, तर त्या ग्रुपाची सारी मनोवस्था त्या चित्रपट पाहण्यात उतरते. त्यामुळे हे चित्रपट सर्व मुलांना एकत्र बघता यावेत, असं आम्हांला मनापासून वाटतं. त्यासाठी सध्या आम्ही प्रायोजकांच्या शोधात आहोत. एखाद्या मुलाची फी जरी तुम्ही भरलीत, तरी त्या मुलाला वर्षभरात बारा चित्रपट बघता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या मोठ्या व्यक्तींशी बोलता येईल, नवे मित्रही जोडता येतील.\nयंदा या उपक्रमाचं दुसरं वर्ष. २ ऑगस्ट, २०१४ रोजी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या उपस्थितीत जाफर पनाही यांचा अनेक पुरस्कारांनी गौरवलेला ’द व्हाईट बलून’ हा चित्रपट दाखवण्यात आला.\nउपक्रमातला पुढचा चित्रपट ६ सप्टेंबर, २०१४ रोजी दुपारी अडीच वाजता दाखवण्यात येईल. चित्रपटाचं नाव आहे ’ऑक्टोबर स्काय’, आणि या वेळी मुलांशी गप्पा मारायला, चित्रपटासंबंधी बोलायला उपस्थित राहणार आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर.\nमायबोली.कॉम या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत. यापुढे या फिल्म क्लबातर्फे आयोजित होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमाचे तपशील तुम्हांला मायबोली.कॉमवर वाचायला मिळतील.\nया उपक्रमाला मायबोलीकर भरभरून पाठिंबा देतील, अशी खात्री आहे.\nअरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब\nवयोगट - ८ - १६ वर्षं\nशुल्क - रुपये १५००\nप्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी, दुपारी २.३० - ४.३०\nस्थळ - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रस्ता, पुणे\n६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात चित्रपटाच्या आधी नोंदणी करता येईल.\nअरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब\nअरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब\nअरे वा, छान उपक्रम. डॉ.\nअरे वा, छान उपक्रम. डॉ. नारळीकरांचे बोलणे ऐकणे म्हणजे पर्वणीच असते.\nअरे वा, खरंच छान उपक्रम आहे\nअरे वा, खरंच छान उपक्रम आहे\nमस्त उपक्रम. देशात परत\nमस्त उपक्रम. देशात परत आल्यावर माझ्या मुलीला पाठवायला आवडेल\n>>सध्या आम्ही प्रायोजकांच्या शोधात आहोत. एखाद्या मुलाची फी जरी तुम्ही भरलीत, तरी त्या मुलाला वर्षभरात बारा चित्रपट बघता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या मोठ्या व्यक्तींशी बोलता येईल, नवे मित्रही जोडता येतील. >>\nयात सहभाग घ्यायला आवडेल. अधिक तपशीलवार माहितीच्या प्रतिक्षेत\nमी गेल्या वेळी जाहिरात पाहिली होती पण उशीराने पाहिली त्यामुळे नाही जाता आले.\nआठऐवजी सव्वा-सात वय असेल तर चालेल का मुलगा इतरांना व्यत्यय आणणार नाही. चित्रपट नीट बघेल.\nही फी प्रत्येक व्यक्तीमागे आहे की मूल आणि एक पालक ह्यांच्यासाठी आहे दोन्ही पालक येऊ शकतात का दोन्ही पालक येऊ शकतात का मग फी तीनहजार असेल का \nअगो + १, ७ वर्षाच्या मुलीला\n७ वर्षाच्या मुलीला सहभागी होता येईल का\nअगोच्या प्रश्नांची उत्तरे मला देखिल हवी आहेत.\nसुन्दर, पुण्यात नाही याचे\nसुन्दर, पुण्यात नाही याचे शल्य वाटतेय या एका गोष्टीसाठी.\nया निमित्ताने काही मुलांना दाखवण्यासारख्या चित्रपटांची नावे कळली.\n१९८४ ते ८६ कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन मध्ये अभिरुची नावाच्या संस्थेने असा उपक्रम केला होता. दर रविवारी उत्तमोत्तम चित्रपट पाहिलेले आठवतात. अनमोल घडी, जवाब आयेगा अशी काही चित्रपटांची नावेपण आठवतात.\nस्वाती२, तुम्ही एकतर अरभाट\nतुम्ही एकतर अरभाट निर्मितीच्या कार्यालयात किंवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ६ तारखेला पैसे देऊ शकता. वर पोस्टरवर दिलेल्या क्रमांकांवर फोन केल्यास अधिक माहिती मिळू शकेल. या उपक्रमात रस दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.\nया फिल्म क्लबात दाखवण्यात येणार्‍या अनेक चित्रपटांना सबटायटल असतात. आशयही अनेकदा वयवर्ष ८+ यांसाठी असतो. ७ वर्षांची मुलं त्यामुळे चित्रपट कितपत आनंद घेत बघतील, हे सांगता येत नाही.; एखादा चित्रपट कळला नाही, त्यामुळे पुन्हा येण्याची इच्छाच उरली नाही, असं व्हायला नको. तिसरी-चौथीत असलेली व त्यापुढची मुलं कदाचित चित्रपट जास्त समजून पाहू शकतील, चर्चांमध्ये भाग घेऊ शकतील. तरीही तुम्ही उत्सुक असाल, तर ६ तारखेला किंवा त्या आधी कार्यालयात नोंदणी करू शकता.\nपालकही चित्रपटांना हजर राहू शकतात. १५०० रुपये हे मुलासाठी असलेलं शुल्क आहे. पालकांसाठी वेगळे रु. १५०० प्रत्येकी भरावे लागतील.\nआशयही अनेकदा वयवर्ष ८+ यांसाठी असतो. ७ वर्षांची मुलं त्यामुळे चित्रपट कितपत आनंद घेत बघतील, हे सांगता येत नाही.; एखादा चित्रपट कळला नाही, त्यामुळे पुन्हा येण्याची इच्छाच उरली नाही, असं व्हायला नको. तिसरी-चौथीत असलेली व त्यापुढची मुलं कदाचित चित्रपट जास्त समजून पाहू शकतील, चर्चांमध्ये भाग घेऊ शकतील. >>> हा मुद्दा वाचून घाई करावी का असं वाटतं आहे. विचार करुन ठरवते काय करायचं ते.\nमाहितितल्या पालकांना लिंक पाठ्वण्यात येईल.\nमुंबईतही असा ऊपक्रम सुरु केल्यास बरं होईल\n माहितीतल्या या वयोगटातील मुलांच्या पालकांना ही माहिती नक्की कळवेन.\nयेत्या शनिवारी, म्हणजे ६\nयेत्या शनिवारी, म्हणजे ६ सप्टेंबर रोजी अरभाट फिल्म क्लबमध्ये दाखवण्यात येणारा चित्रपट आहे - 'ऑक्टोबर स्काय'.\nहा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. होमर हिकमनची ही गोष्ट. होमर हा एक कोळसा-खाणकामगाराचा मुलगा. १९५०च्या दशकात कोलवूड नावाच्या एका गावात राहणार्‍या होमरसमोर भविष्यात करण्याजोगी एकमेव गोष्ट म्हणजे कोळशाच्या खाणीत मजूर म्हणून जाणे. १९५७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात मात्र एक अद्वितीय घटना घडते. ’स्पुतनिक’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशाकडे झेप घेतो. होमरला आता रॉकेट बनवायचे वेध लागतात. कसंही करून स्वत:चं रॉकेट बनवायचंच, या इच्छेनं तो झपाटतो. आपल्या मित्रांसह भरपूर चुका करत त्याचे प्रयोग सुरू होतात. दुर्दैवानं गावातल्या बहुतेकांना, आणि खासकरून त्याच्या वडिलांना, होमरचे हे प्रयोग म्हणजे वेळेचा आणि पैशाचा अपव्यय वाटतात. गावातल्या हायस्कूलमधल्या एका शिक्षकाला मात्र होमरच्या आणि त्याच्या मित्रांच्या प्रयत्नांची जाण असते. त्याच सुमारास होणार्‍या नॅशनल सायन्स फेअरमध्ये भाग घेण्याविषयी तो त्यांना सुचवतो. जिंकले, तर भली मोठ्ठी शिष्यवृत्ती त्यांना मिळणार असते. आता होमरपुढे आव्हान एकच - आकाशात झेप घेणारं रॉकेट बनवायचं\nशनिवारी दुपारी २.३० वाजता पुण्यातल्या लॉ कॉलेज रस्त्यावरच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात हा चित्रपट दाखवण्यात येईल.\nया क्लबमध्ये प्रवेशासाठीची नोंदणी याच वेळी करता येईल.\nचित्रपटानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर या चित्रपटाबद्दल मुलांशी गप्पा मारतील.\nतर, ही संधी अजिबात चुकवू नका\nअसा उपक्रम मुम्बैइत नाहिये\nअसा उपक्रम मुम्बैइत नाहिये का\nआतापासून वार्षिक सभासद बनता\nआतापासून वार्षिक सभासद बनता येईल का\nयेत्या ४ तारखेला कोणता चित्रपट आहे.\nफक्त एकावेळेस चित्रपट बघता येण्याची सोय आहे का\nहर्पेन, या शनिवारी, ४\nया शनिवारी, ४ तारखेला, 'लिट्ल रेड फ्लॉवर्स' या चिनी चित्रपट दाखवण्यात येणार आहे.\nवेळ - दु. २३० - ४३०\nफक्त एका शोपुरतं शुल्क भरून येता येणार नाही (कारण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या नियमांमध्ये ते बसत नाही).\nत्वरित उत्तराबद्दल धन्यवाद चिनूक्स,\nशनिवारी सभासदत्व घेता येऊ शकेल ना\nसभासदाला पाहुणे आणता येतात का, अशा अर्थाने एकच चित्रपट बघता येईल का असे विचारायचे होते. मुलाचा मामेभाऊ येणारे.\nबहुदा नसावे तरी पण एकदा खात्री करून घ्यावी म्हणून विचारतोय\nशनिवारी सभासदत्व घेता येईल.\nतुझ्या दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर आयोजकांशी बोलून देतो.\nसध्या हा उपक्रम पुण्यापुरताच मर्यादित आहे.\nजगाकडे पाहण्याची त्यांची विस्तारावी . seems need correction\nमुंबईत केव्हा सुरु करणार हा\nमुंबईत केव्हा सुरु करणार हा उपक्रम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nअरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66351", "date_download": "2018-10-15T21:56:10Z", "digest": "sha1:VIUDNVJVFYGEYLN4OXZOX6JFWIV774XX", "length": 7150, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चरबीच्या गाठी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / चरबीच्या गाठी\nअंगावर चरबीच्या गाठी उठत आहेत कशामुळे \nकोल्लापुरात डाग्दर न्हाईत का\nकोल्लापुरात डाग्दर न्हाईत का\nडायट चेंज करून बघा.. नो शुगर\nडायट चेंज करून बघा.. नो शुगर ..लेस कर्ब्स, हाय प्रोटीन.\nमाझा फालतू सल्ला .. मी या विषयातील तज्ञ किंवा डॉक्टर नाही.\nमाझा नवरा, दीर, सासूबाई\nमाझा नवरा, दीर, सासूबाई यांच्या अंगावर आहेत. अनुवांशिक आहेत. डॉक्टर म्हणाले काही आजारांवर औषध नसते.\nतुमच्या घरात बघा, history पहा. अनुवांशिक नसेल तर होईल इलाज, चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या.\nतुम्ही डॉक्टर गाठला असेलच असे\nतुम्ही डॉक्टर गाठला असेलच असे मानते.माझ्या नवर्‍याच्या अंगावर २-३ गाठी होत्या.बाहेरून दिसत नाहीत. डॉक्टरने मेदाच्या गाठी म्हणून सांगितले होते.औषध वगैरे नाही.आहे तितक्याच आकाराच्या आहेत.गेली ६-७ वर्षे तो कपालभाती प्राणायाम नियमित करतो.तुमचा धागा वाचल्यावर त्या गाठी पाहिल्या तर १ गाठ गायब आहे.\nमला आणि बहिणिला भरपुर आहेत अंगावर. डॉक म्हणाले कि फ़क्त लक्ष ठेवा.\nअनुवांशिक नसावे कारण आई वडिल यांच्या पैकी कोणलाच नाहिये.\nकधी ऐकले नव्हते याविषयी. थोडे\nकधी ऐकले नव्हते याविषयी. थोडे गुगल केले. इंग्रजीत Lipoma म्हणतात म्हणे. अपायकारक नसतो. कारणे नक्की सांगता येत नाहीत. इत्यादी माहिती इथे दिली आहे:\nमाझ्या नवर्याच्या पाठीवर भरपूर गाठी आहेत, २०-२२ वर्षापासून आहेत . २-३ डॉक्टरांना दाखविले पण सगळ्यांनी चरबीच्या गाठी असल्याचे निदान केले. औषधे नाही. बरं या कशा येतात कारण नवरा जाड वैगरे नाहीये आणि २०-२२ वर्षापूर्वी तर काडी पेहलवान होता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2013/06/01/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%82/", "date_download": "2018-10-15T21:46:21Z", "digest": "sha1:ANO5FI2X7W6EL6ZEONC3JLTVE7EOBS5O", "length": 5840, "nlines": 58, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "कोण आहे ‘अस्सल पार्लेकर’? (जून) | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nकोण आहे ‘अस्सल पार्लेकर’\nआपण सगळे पार्ल्यावर इतकं प्रेम करतो पण खरंच आपल्याला आपल्या पार्ल्याच्या परिसराविषयी किती माहिती आहे चला तर मग, खालील प्रश्न सोडवा आणि 25 जून पर्यंत आपले नाव, पत्ता आणि फोन नंबर लिहून आमच्या ऑफिसमध्ये पोहोचवा अथवा इमेलने उत्तरे पाठवा. आकर्षक बक्षिसे जिंका. तुम्हीसुध्दा होऊ शकता जून महिन्याचे ‘अस्सल पार्लेकर’. विजेत्याचे नाव पुढील अंकात जाहीर केले जाईल.\n1. कुठल्या नंबरची बस पार्ल्यात प्रथम सुरू झाली\n‘चिमणा राम’ कुठल्या रस्त्यावर आहे\nअ. प्रार्थना समाज रोड, ब. सुभाष रोड, क. दयालदास रोड, ड. मकरंद घाणेकर रोड\n3. डहाणूकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले केंद्रिय मंत्री कोण\nअ. राम नाईक, ब. मनोहर जोशी, क. मधु दंडवते, ड. सुरेश प्रभु\n4. वैजयंतीमाला-राज कपूर यांच्या भूमिका असलेल्या नजराना सिनेमातील काही दृश्यांचे चित्रीकरण पार्ल्यातील कोणत्या बंगल्यात झाले होते\n5. ‘नमस्काराचार्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्लेकर शिक्षकांचे नाव काय\nअ. फणसळकर मास्तर, ब. नाईक मास्तर, क. भिडे मास्तर, ड. सोमण मास्तर\n6. पहिल्या पार्लेभूषण पुरस्काराचा मान कोणाला देण्यात आला\nअ. मंगलाताई भागवत, ब. माधवराव गडकरी, क. कॅ.विनायक गोरे, ड. मामासाहेब कुलकर्णी\n7. पार्ल्यातील कुठल्या वास्तुचे उद्धाटन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते\n8. खाद्यपदार्थ मिळण्याची ठिकाणे आणि तिथले लोकप्रिय पदार्थ यांच्या जोडया जुळवा\nअ. वडा सांबार 1. पणशीकर\nब. पावभाजी 2. शॅक\nक. आंबा बर्फी 3. रामकृष्ण हॉटेल\nड. पियुष 4. विजय स्टोअर्स\nइ. सिझलर्स 5. फडके उद्योग मंदिर\n9. पु ल देशपांडे यांचे खालीलपैकी कुठले नाटक रुपांतरीत नाही\nअ. भाग्यवान, ब. सुंदर मी होणार, क. तुझे आहे तुजपाशी, ड. अंमलदार\n10. पार्ले बिस्किट फॅक्टरीने बाजारात आणलेले पहिले शीतपेय कोणते\nअ. थम्स अप, ब. लिम्का, क. गोल्ड स्पॉट, ड. पेप्सी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/04/story-for-kids-honesty-of-rama.html", "date_download": "2018-10-15T22:22:39Z", "digest": "sha1:NZQI7E5G7WUDZZEJTYGNBZWX34OVAXTN", "length": 15662, "nlines": 152, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Story For Kid's : Honesty of Rama", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : Stories for kid's, छोट्यांसाठी गोष्टी\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nRape and mindset : बलात्कार का होतात \nLove Poem : येते ओठावर गाणे\nPolitics : मोदी आणि मेस्सी\nPolitics : काँग्रेस जातीयवादी नाही काय \nLove Poem : तुझे नाव माझ्या मनी\nLove Poem : आला आला सखा माझा\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/11482/", "date_download": "2018-10-15T22:35:22Z", "digest": "sha1:QJLHXFUIHUMCNX27GLIAG3RPXHSMBQBZ", "length": 20254, "nlines": 169, "source_domain": "pcmcnews.in", "title": "कौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / कौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nAugust 9, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला दोष देत एखादीनं नाद सोडून दिला असता आणि दुसरा फोन घेतला असता. परंतु मोबाईलचा नाद सोडून न देता या शिक्षिका असलेल्या या तरूणीनं एखाद्या डिटेक्टिव्हच्या चिकाटीनं व गुगलच्या सेवांचा लाभ घेत मोबाईलचोराला पकडलं. बहाद्दर मुली काय करू शकतात याचा वस्तुपाठच तिनं घालून दिला आहे. झीनत बानू हक या मरोळमध्ये राहणाऱ्या तरूणीच्या कौतुकास्पद गुप्तेहरगिरीची बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.\nअंधेरीमधील मरोळला राहणारी झीनत मालाडला काही कामासाठी गेली होती. परतल्यावर आपला स्मार्टफोन गायब झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तिनं आपला फोन कुणाच्या ताब्यात आहे आणि ती व्यक्ती काय करतेय हे ट्रॅक करायचं ठरवलं. दुसऱ्या हँडसेटचा तिनं त्यासाठी उपयोग केला. आपल्या गुगल अकाउंटमध्ये लॉगइन करून तिनं चोरीला गेलेल्या फोनचं लोकेशन ऑन केलं. तसंच गुगल अकाउंटमधल्या माय अॅक्टिविटीचा वापर करत त्या मोबाईलवर कुठल्या वेबसाईट्स बघितल्या गेल्या, व्हीडियो कुठले बघितले गेले, गुगलवर काय शोधलं गेलं आदींचा माग घेतला.\nदुसऱ्या अँड्रॉइड फोनच्या सहाय्यानं तिनं चोरीला गेलेल्या फोनमधल्या अॅक्टिविटीजचा असा माग काढला. चोरानं रजनीकांतचा काला सिनेमासाठी सर्च केलं, त्यानं शेअरइट अॅप वापरलं, व्हॉट्स अॅप अपडेट केलं व फेसबुक वापरल्याचंही तिला समजलं. त्या चोरानं दादर – तिरुवनामलाई ट्रेनचं तिकिट बुक केल्याचं, पीएनआरचा फोटो काढल्याचं व स्वत:चा फोटो काढल्याचंही झीनतच्या लक्षात आलं. गुगल फोटोजच्या माध्यमातून झीनतनं त्याच्या तिकिटाच्या डिटेल्स मिळवल्या, तसंच त्याचा स्वत:चा काढलेला फोटोही तिला बघायला मिळाला. तो रविवारी रात्री 9.30 वाजता दादरवरून सुटणारी गाडी पकडणार असल्याची माहिती तिला ही गुप्तहेरगिरी करून मिळाली.\nमग झीनतनं तडक दादर स्टेशन गाठलं आणि रेल्वे पोलिसांच्या कानावर हा सगळा तपास घातला. चोरलेल्या फोटोचा लोकेशन ऑप्शन अॅक्टिव्ह असल्यामुळे ती आपल्या फोनच्या म्हणजेच चोराच्या प्रवासाचाही माग घेतच होती. तो दादर स्थानकाजवळ आल्याचंही तिच्या लक्षात आलं. रेल्वे पोलिसांचं पथक उपस्थित होतंच. सदर ट्रेन दादर स्थानकात आली, तरीही तो चोर काही अद्याप आला नव्हता. शेवटी एकदाचा तो आला आणि आपल्या जागेवर बसला. लागलीच पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडे झीनतचा फोन सापडला, परंतु सेल्वराज शेट्टी असं नाव असलेल्या त्या तरूणानं हा फोन आपल्याकडे गहाण ठेवण्यात आल्याची बतावणी केली. मात्र, त्याच्या व त्याच्यासमवेत असलेल्या महिलेच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांच्या प्रश्नाच्या भडीमारापुढे त्याचं पितळ उघडं पडलं. अखेर गुगलच्या मदतीनं झीनत हकनं केलेल्या डिटेक्टिवगिरीचं चीज झालं.\nPrevious मराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nNext VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/grapes-fruit-export-25728", "date_download": "2018-10-15T22:15:05Z", "digest": "sha1:WI4WZ5DZ6NNMDG5PAQPLHOZHPVY4VT2A", "length": 16828, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "grapes fruit export द्राक्ष निर्यातीस दमदार प्रारंभ | eSakal", "raw_content": "\nद्राक्ष निर्यातीस दमदार प्रारंभ\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\n- 525 मेट्रिक टन द्राक्षे युरोपला रवाना\n- गतवर्षीच्या निर्यातीत दुपटीने वाढ\nनाशिक : अभ्यासू द्राक्ष उत्पादकांच्या प्रयत्नांतून द्राक्ष पिकात उत्तम रेसीड्यू व्यवस्थापन व्यवस्था उभी राहिली आहे. त्यामुळेच भारतीय द्राक्षांच्या गुणवत्तेची छाप जागतिक बाजारात पडली आहे. त्यात यंदा अर्लीच्या द्राक्षांना चांगल्या वातावरणाने साथ दिलीय. या स्थितीत हंगामाच्या प्रारंभीच भारतातून 39 कंटेनरमधून 525 मेट्रिक टन द्राक्षे युरोपच्या बाजारात निर्यात झाली आहे. मागील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 17 कंटेनरमधून 206.81 मेट्रिक टन द्राक्षे निर्यात झाली होती.\n- 525 मेट्रिक टन द्राक्षे युरोपला रवाना\n- गतवर्षीच्या निर्यातीत दुपटीने वाढ\nनाशिक : अभ्यासू द्राक्ष उत्पादकांच्या प्रयत्नांतून द्राक्ष पिकात उत्तम रेसीड्यू व्यवस्थापन व्यवस्था उभी राहिली आहे. त्यामुळेच भारतीय द्राक्षांच्या गुणवत्तेची छाप जागतिक बाजारात पडली आहे. त्यात यंदा अर्लीच्या द्राक्षांना चांगल्या वातावरणाने साथ दिलीय. या स्थितीत हंगामाच्या प्रारंभीच भारतातून 39 कंटेनरमधून 525 मेट्रिक टन द्राक्षे युरोपच्या बाजारात निर्यात झाली आहे. मागील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 17 कंटेनरमधून 206.81 मेट्रिक टन द्राक्षे निर्यात झाली होती.\nराज्याच्या सर्वच भागांत यंदा द्राक्षपीक चांगल्या स्थितीत आहे. यंदा प्रथमच वादळी पाऊस आणि गारपिटीसारख्या संकटांपासून द्राक्ष शिवाराला सुटका मिळाली आहे. दुष्काळी परिस्थितीत टंचाईचा फटका बसून, काही भागांत बहर कमी आला असला तरी बहुतांश भागांत पीक जोमदार स्थितीत आहे. या स्थितीत बागेतील गुणवत्ता व्यवस्थापनावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.\nकृषी आयुक्तालयातील कृषी अधिकारी गोविंद हांडे म्हणाले, की अर्ली हंगामातील उत्तम पीक, ग्रेपनेट प्रणालीचा प्रभावी वापर, गुणवत्ता व्यवस्थापनाबाबत वाढलेली जागरुकता, कृषी विभागाकडून होत असलेले नियोजन, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, याचा लाभ द्राक्ष निर्यातीसाठी झाला आहे. आतापर्यंतची संपूर्ण निर्यात ही नाशिक जिल्ह्यातून झाली असून, लवकरच पुणे व सांगली विभागांतून सुरू होईल.\nरंगीत द्राक्षांना मागणी वाढली\nरंगीत काळ्या रंगाच्या द्राक्षांना यंदा प्रथमच चीन, हॉंगकॉंग, थायलंड, मलेशिया, सिंगापूर या देशांतून मागणी वाढली आहे. गोड चवीच्या रसाळ रंगीत द्राक्षांना यापैकी काही देशांतून नेहमीच मागणी होते. यंदा मात्र त्यात वाढ झाली असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. युरोपातील नेदरलॅंडला आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 37 कंटेनरमधून 492 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली. त्या खालोखाल इटलीला 2 कंटेनरमधून 32.400 मेट्रिक टन निर्यात झाली.\nनिर्यात नोंदणीचाही यंदा उच्चांक\nयंदा भारतातून आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 38 हजार 128 प्लॉटची निर्यातीसाठी नोंदणी झाली होती. त्यात महाराष्ट्रातून 38,044 इतकी तर कर्नाटकातून 84 प्लॉट नोंदले गेले. राज्यात नाशिक जिल्ह्यातून 34,203 प्लॉटची निर्यातीसाठी नोंदणी झाली. त्या खालोखाल सांगली (1291 प्लॉट), सोलापूर (806), पुणे (773), नगर (359), सातारा (386), उस्मानाबाद (130), लातूर (124) याप्रमाणे निर्यातीसाठी नोंदणी झाली होती.\nथंडीसह पौंड अवमूल्यनाचा अडथळा\nद्राक्ष निर्यातदार प्रवीण संधाण म्हणाले, की युरोपच्या बाजारपेठेत सद्यःस्थितीत दक्षिण अफ्रिकेतील द्राक्षांची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. जर्मनीसारख्या बाजारपेठेच्या परिसरातील तापमान उणे दहा इतके खाली गेले असून, या भागात बर्फवृष्टी होत आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत पौंडचे अधिक अवमूल्यन झाले आहे. यामुळे द्राक्षाचे रुपयाचे दर किलोमागे 30 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. येत्या काळात हे अडथळे कमी होण्याची शक्‍यता आहे. अफ्रिकेच्या मालानंतर भारतीय द्राक्षांना उठाव वाढतो, असा दर वर्षीचा अनुभव आहे.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131....\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/spread-tilak-ideas-through-ganesha-135560", "date_download": "2018-10-15T21:56:46Z", "digest": "sha1:VMZY3QJVNMWR6L5RYI633AQVKCYFA5LX", "length": 14969, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "The spread of Tilak ideas through Ganesha ‘लोकमान्य गणेशा’च्या माध्यमातून टिळक विचारांचा प्रसार | eSakal", "raw_content": "\n‘लोकमान्य गणेशा’च्या माध्यमातून टिळक विचारांचा प्रसार\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nठाणे - गणेशोत्सव धूमधडाक्‍यात साजरा करण्याच्या ओघात लोकमान्य टिळक यांच्या मूळ विचारांचा विसर आज नागरिकांना पडत चालला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागची लोकमान्यांची संकल्पना आजच्या पिढीवर पुन्हा बिंबवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी ठाण्यातील हेमंत व्यापारी यांनी ‘लोकमान्य गणेशा’ संकल्पना यंदापासून सुरू केली आहे. त्याअंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.\nठाणे - गणेशोत्सव धूमधडाक्‍यात साजरा करण्याच्या ओघात लोकमान्य टिळक यांच्या मूळ विचारांचा विसर आज नागरिकांना पडत चालला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागची लोकमान्यांची संकल्पना आजच्या पिढीवर पुन्हा बिंबवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी ठाण्यातील हेमंत व्यापारी यांनी ‘लोकमान्य गणेशा’ संकल्पना यंदापासून सुरू केली आहे. त्याअंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.\nशाडूच्या मातीच्या लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करा... घरीच मूर्तीचे विसर्जन करून नंतर ती माती लोकमान्य गणेशाकडे सुपूर्द करा, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषणाला आळा बसून शांततेत उत्सव साजरे होतील व लोकमान्यांचे विचार पुन्हा समाजात रुजले जातील, असा विश्‍वास व्यापारी यांनी व्यक्त केला. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये लोकमान्य गणेशा उपक्रमांतर्गत शाडूच्या मातीच्या मूर्तींचे प्रदर्शन १ ऑगस्टपासून सुरू झाले. वकिलीचे शिक्षण घेणारे व्यापारी यांनी प्रदर्शन भरविले असून त्यामागची कल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले, की सध्याच्या सण-उत्सवांचे स्वरूप पाहता लोकमान्यांची मूळ संकल्पना विसरून ते धूमधडाक्‍यात साजरे होत आहेत. गणेशाची मोठी मूर्ती वाजतगाजत आणली जाते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण होते. शिवाय विसर्जनादरम्यान जलप्रदूषणही होते. जनजागृती होत असली तरी आपण कमी पडतो, असे कुठेतरी वाटत होते. गणेशोत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा, असे वाटत असल्याने ‘लोकमान्य गणेशा’ संकल्पना रुजविण्यास सुरुवात केली. ‘मला मान्य’ टॅगलाईनच्या माध्यमातून ती चालविली जात आहे. भक्तांनी शाडूच्या मातीची छोटी मूर्ती घ्यावी. जेणेकरून मूर्तीचे नुकसान होण्याची शक्‍यता कमी असते. शिवाय पर्यावरणास हानीही पोहोचत नाही.\nउपक्रमातून लहान मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याकडे भक्तांचा ओढा वाढेल. लहान मूर्तींचे आपण घरी विसर्जन करू शकतो. विसर्जन केल्यानंतर ‘लोकमान्य गणेशा’ची टीम तुमच्याकडे येऊन मूर्ती घेऊन जाईल. ठाणे महापालिकेच्या सोबतीने गणेश मूर्तींचे विसर्जन खाडी वा गणेश घाटावर केले जाईल. किमान एक दिवस आधी भक्तांनी ‘लोकमान्य गणेशा’शी संपर्क साधावा, असे आवाहन हेमंत व्यापारी यांनी केले.\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\n बेपत्ता झालेल्या मुलाचा सांभाळ\nकेडगाव, जि. पुणे - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेला अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/illegal-business-musium-police-135900", "date_download": "2018-10-15T21:43:28Z", "digest": "sha1:UI3WHJA5EWI44Y5CHHNYVHPLNUOIISCE", "length": 14468, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "illegal business musium police अवैध व्यवसायांचा संग्रहालयाला विळखा | eSakal", "raw_content": "\nअवैध व्यवसायांचा संग्रहालयाला विळखा\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nसातारा - छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या नूतन इमारतीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्त्व विभागाचेही दुर्लक्ष झाल्याने या भुईकोट किल्ल्याप्रमाणे उभ्या असलेल्या इमारतीला अवैध धंद्यांचा विळखा पडला आहे. तळीराम, जुगार व्यवसायासह प्रेमीयुगुलांना भेटण्याचे ठिकाण अशी या इमारतीची अवस्था झाली आहे.\nसातारा - छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या नूतन इमारतीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्त्व विभागाचेही दुर्लक्ष झाल्याने या भुईकोट किल्ल्याप्रमाणे उभ्या असलेल्या इमारतीला अवैध धंद्यांचा विळखा पडला आहे. तळीराम, जुगार व्यवसायासह प्रेमीयुगुलांना भेटण्याचे ठिकाण अशी या इमारतीची अवस्था झाली आहे.\nजिल्हा प्रशासनासह पोलिसांनीही या वास्तूमधील या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. मराठेशाहीतील १६ ते १८ व्या शतकांतील कला, संस्कृती व इतिहासाची परंपरा आजच्या पिढीसमोर मांडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची इमारत येथील हजेरी माळ मैदानावरील सहा एकर जागेत उभारली आहे. साधारण साडेसहा कोटी रुपये खर्च करून भुईकोट किल्ल्याप्रमाणे इमारत उभी राहिली. त्यानंतर बांधकाम विभागाने ही इमारत पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केली. पुरातत्त्व विभाग यामध्ये अंतर्गत सजावटीचे काम करणार होता. पण, निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा कमी पडल्याने आता या इमारतीला वाली कोण, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. याचा फायदा उठवत अवैध धंदेवाल्यांसाठी ही इमारत सोयीचे ठिकाण बनले आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मध्यंतरी या इमारतीची पाहणी करून बांधकाम व पुरातत्त्व विभागाला अंतर्गत सजावटीचे काम सुरू करण्याची व निधी उपलब्धतेबाबतही सूचना केली होती. पण, पुढे कोणतीही हालचाल झालेली नाही.\nसध्या या इमारतीच्या भोवतालच्या जागेत मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. काहींनी परिसरात लावण्यात आलेली झाडेही तशीच फेकून दिली आहेत. तळीराम या इमारतीत बसून पार्ट्यांचा आनंद घेत आहेत. मागील बाजूने इमारतीत येण्यासाठी एक पाऊलवाट असून, त्यातून आत येऊन जुगार अड्डाही चालतो. तसेच प्रेमीयुगुलांना ही इमारत सुरक्षित ठिकाण वाटत असल्याने दुपारी व सायंकाळच्या सुमारास येथे अनेक प्रेमीयुगुले चाळे करत आपले प्रेम व्यक्त करत बसतात. यासंदर्भात साताऱ्यातील काही सुजाण नागरिकांनी या इमारतीत चालणाऱ्या अवैध धंद्यांबाबत पोलिसांशी संपर्क करून माहितीही दिली. पण, पोलिस दुर्लक्ष करत आहेत.\nनऊ वर्षे काम रखडले\n२००५ ते २००९ पर्यंत अनेकदा इमारतीचा आराखडा बदलला. २००९ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. गेल्या नऊ वर्षांतही या संग्रहालयाचे काम पूर्णत्वाला गेले नाही. अनेकदा निधी देण्याची आश्‍वासने मिळाली. त्यातून निधी मिळालाही; पण काम अपूर्ण राहिले. आजही ही इमारत ओस पडलेल्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे उभी आहे.\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/49722", "date_download": "2018-10-15T22:11:06Z", "digest": "sha1:W362SFWLYRYUFSETSNIK4V2MSI2XT67V", "length": 44666, "nlines": 233, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखनस्पर्धा २०१४ -- विषय कमांक २ - व्यक्तिचित्रण -- \" जानकीका़कू \" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / लेखनस्पर्धा २०१४ -- विषय कमांक २ - व्यक्तिचित्रण -- \" जानकीका़कू \"\nलेखनस्पर्धा २०१४ -- विषय कमांक २ - व्यक्तिचित्रण -- \" जानकीका़कू \"\n\" औक्षवंत व्हा, सुखाने संसार करा. \" ....... जानकी काकू आम्हाला आशीर्वाद देत होत्या.\n\"लग्नाला काही मी येऊ शकले नाही , बरं झालं हो दाखवायला आणलीस ते \"...... हे त्यांच्या पुतण्याला उद्देशुन.\nत्याच असं झालं आमच्या लग्नाला आमच्या गावचे सगळे नातेवाईक येऊ शकले नव्हते. कारण आम्ही आमचं गावचं घर कधीही बंद करत नाही, त्यामुळे काहीही असलं तरी कोणीतरी दोघं तिघं जणं घरी रहातातच. मजेची बाब म्हणजे त्या घराच्या दरवाजाला बाहेरुन कडीच नाहीये कुलुप लावायला. म्हणून मग लग्न झाल्यानंतर आम्ही कुठे दुसरीकडे न जाता गावालाच जायचं ठरवलं. तशी त्या वेळेस बंगलोरला जायची फार टुम होती पण पतीदेवांच्या मते जगातले सर्वात सुंदर ठिकाण त्यांच गावचं आहे. ते ही त्यांना मला दाखवायच होतं. नंतर इतक्या वर्षात खूप ठि़काणं फिरुन झाली पण ते त्यांच्या ह्या मतावर अजूनही ठाम आहेत. संगती संग दोषेण ( ) ....... मला ही आता तसचं वाटु लागलयं. हं तर काय सांगत होते, लग्नानंतर आम्ही गावालाच गेलो. सासरच्या माणसांना भेटायला. देवाला नमस्कार करायला आणि फिरायला सगळं मिळुन एकच ठिकाण. ते म्हणजे आमचं गाव.\nजानकीकाकूना म्हणूनच मी प्रथम बघितलं ते लग्न झाल्यानंतरच. त्या माझ्या यजमानांच्या चुलत काकू म्हणजे माझ्या चुलत सासूबाई, पण आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे हे चुलतपण कधी जाणवलं नाही. मला एकंदर पाच सासूबाई असल्याने नावापुढे काकू लावूनच प्रत्येकीला संबोधलं जाई. मी प्रथम पाहिलं जानकीकाकूना तेंव्हा त्या साधारण साठीच्या घरात असतील. उंची बेताची, अंगकाठी लहानखोर, नितळ गोरा वर्ण, पण काळे डोळे, केस पांढरेपणाकडे झुकलेले, मधोमध भांग आणि तेल लावलेल्या केसांचा मागे छोटासा अंबाडा, प्रिंटेड नऊवारी लुगड अगदी व्यवस्थित नेसलेलं, कपाळावर छोटसं गोंदण, गळ्यात सोन्याची चेन आणि हातात सोन्याचाच दोन दोन बांगड्या, सासर आणि माहेर दोन्ही कोकणातलच असल्याने बोलणं अनुनासिक , पण मृदु आणि सर्वात सुखावणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या चेहर्‍यावरील शांत आणि प्रसन्न भाव. पहाता क्षणीच मला त्या आवडल्या.\n\"बसा हो त्या घडवंचीवर, चहा करत्ये तुम्हाला. प्रवासाचा त्रास कितपत गो SSss....... काकू मला विचारत होत्या. माझा अवघडलेपणा, बुजरेपणा घालवायचा प्रयत्न करत होत्या. बोलताना ग ऐवजी गो SS असं अगदी हेल काढून म्हणण्याची त्यांची लकब मला लगेचच जाणवली. आमच्या घरातली नवीनच इंगजी शिकू लागलेली शाळकरी मुलं त्यावरुन \" सारखं सारखं ' जा ' काय ग सांगतेस \"...... असा बालिश विनोद ही करीत असत त्यावर हे मला नंतर समजले. पहिल्यांदा मी गावाला गेले ती चार पाच दिवसच रहिले पण जसजशी सासरी रुळत गेले तसतसे गावाला जाण्याचं प्रमाण आणि कालावधी दोन्ही वाढू लागले.\nशहरातल्या फटाक्यांना कंटाळून एकदा दिवाळीसाठी आम्ही गावी गेलो होतो. दुपारचा चहा झाल्यावर मी सहज मागच्या पडवीत डोकावले तर काकू बसलेल्या दिसल्या. संध्याकाळी खळ्यात लावायच्या पणत्यांची त्या तयारी करत होत्या. तीन सुपं भरुन पणत्या होत्या. लागणारच होत्या तेवढ्या पणत्या कारण आमचं खळं खूप मोठ आहे. मीही त्यांच्या मदतीला लागले पण नवल म्हणजे वाती कापसाच्या नव्हत्या आणि तेल ही गोडतेल नसून कडूतेल होतं खास पणत्यांसाठी आणलेलं. एका अगदी जीर्ण झालेल्या धोतराच्या तुकड्यापासून त्या वातेरं ( वाती ) करत होत्या. माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्हं पाहून त्या म्हणाल्या ....\n\"तुला नवल वाटेल हे असं करताना बघून पण पूर्वीच्या काळी एवढा कापूस नसे गो...... एकच कापशीण होती आगरात, तिचा कापूस जेमतेम देवांपुरता निघे...... कापूस विकत आणायचा तर पैसा नसे रोख आणि दुकान म्हणशील तर सहा मैल दूर चालतच जायचं. ..... मग पणत्यांच्या वातींसाठी अशी अगदी जीर्ण झालेली धोतरचं उपयोगात आणतो. तुझ्या मुंबईच्या आणि इथल्या सासर्‍यांनी काबाडकष्ट केले म्हणून परिस्थिती पालटलीय हो आता...... कापूस आणि गोडतेल आणणं कठीण नाही गो SSS ....... पण ही सवय झालीय ना, एवढ्या वरसांची म्हणून हो ......... \"\nमग वाती करता करता त्या मला खूप काही सांगत राहिल्या त्यांच्या कठीण काळातलं. मे महिना सोडून घरी गेलं तर त्यांना थोडी सवड सापडे. रात्री जेवणं झाली की खूप काय काय सांगत असत मला. त्यातूनच तर उलगडत गेलं मला माझ्या सासरचं घर. आमच अनेक पिढ्यांचं एकत्र कुटुंब एकत्रच राखण्याचं त्यांच गुपित. कशी प्रसंगी आपल्या मनाला मुरड घालावी लागते पण कसं आपण एकत्र आहोत याच समाधान खूप मोठ असतं वगैरे.\nमे महिन्यात मात्र त्यांना जराही सवड नसे. मी कितीही लवकर उठून काकूना चकित करु या असं ठरवल तरी प्रत्येक वेळी मीच हरत असे. त्या कायम माझ्या आधीच उठलेल्या असत. पहाटेच्या वेळी स्वयंपाक घरात मंद पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात त्यांच काम सुरू होई. मे महिन्यात आंब्याफणसांची कामं असतं. घरात मुंबईची मंडळी, पै पाव्हणे आणि तिथली घरची अशी मिळून तीस पस्तीस जणं सहज जमत असू आम्ही. भरीस भर म्हणून गडी माणसांचं चहा पाणी, न्याहरी वगैरे असेच. म्हणून त्या खूप लवकर उठत. सगळ्यांचा चहा करायचं काम त्यांच्याकडे असे. डायनिंग टेबलावर एका थर्मास मध्ये कोरा चहा, शेजारी तांब्यात निरसं दूध आणि एका ट्रे मधे चहासाठी कप असा सरंजाम असे. सगळ्यांना ताजा चहा मिळावा म्हणून त्या थोडा थोडा चहा करत असत. त्यांच कोण चहा घेऊन गेल आणि कोण नाही ह्याकडे बारीक लक्ष असे. कुणी खास पाव्हणा असेल तर त्याला घडवंचीवर बसवून स्पेशल कपबशीतून चहा द्यायचा असे त्तर एखाद्या परक्या पाव्हण्याला ओटीवर नेऊन द्यायचा असे. मागच्या पडवीतून एखादी कामवाली \" वैनीनु, धा कोप चाय घाला ह्यात \"....... असं म्हणून किटली पायरीवर ठेवून जाई. तेवढ्यात कोणी नातवंड \" बाबीआजी, दूध संपलय तांब्यातलं \"........ म्हणून हाकारा देई. तुम्हाला वाटेल की त्यांच टोपण नाव 'बाबी' होतं म्हणून. पण तस नाहीये हं. त्याच काय आहे, त्या सगळ्या नातवंडाना बाबी अशी हाक मारीत असत कौतुकानी, म्हणून कुण्या एका नातवंडाने त्यानांच \" बाबीआजी \" करुन टाकलं होतं. ह्या सगळ्या चहा कार्यक्रमात आम्ही असायचो त्यांच्या हाताखाली पण प्रमुख त्याच असत. कोणाचा पहिला तर कोणाचा दुसरा अस करत करत पहाटे पाच साडेपाचला सुरु झालेला हा चहा कार्यक्रम चांगला साडेसात आठ वाजेपर्यंत चाले.\nत्यानंतर त्या जरा मोकळ्या होत स्वतःच आवरण्यसाठी. माजघरात जिथे प्रकाशाचा कवडसा येई तिथे त्या त्यांची फणेरपेटी आणि तेलाची झारी घेऊन केस विंचरण्यासाठी बसत असत. ती फणेरपेटी त्यांना त्यांच्या माहेराहून मिळाली होती म्हणून तिच्यावर त्यांचा फार जीव होता . फणेरपेटी म्हणजे हलीच्या भाषेत मेकअपबॉक्स. ही एक लाकडाची छोटीसी बॉक्स असते आणि तिच्या झाकणाला आतील बाजूने आरसा फिक्स केलेला असतो, जो पेटीत असलेल्या खाचेमुळे पेटी उघडली की ४५ अंशात फिट होतो. त्यामुळे आरसा धरुन न ठेवता आपल्याला आरशात बघता येते. या पेटीत स्त्रिया कंगवे, फण्या, आगवळ, पिंजर इ. प्रसाधनाच्या वस्तू ठेवीत असत. त्यांनी फणेरपेटी आणि तेलाची झारी काढली रे काढली की सगळी नातवंड त्यांच्याभोवती गोळा होत कारण सगळ्या मुलांना या दोन्हीबद्दल प्रचंड कुतुहल. काम झाल्यवर ती पेटी आणि झारी काकू फळीवर ठेऊन देत त्यामुळे मुलांना एरवी ती मिळत नसे. एखादी चिमुरडी मी तेल लावते म्हणून झारीतून इवल्याशा हातावर तेल घेई आणि त्यांना लावून देई. एखादा मुलगा त्या पेटीची उघडझाप करण्याचाच चाळा करी. तर एखादी थोडी मोठी मुलगी \" बाबीआजी मी \" म्हणून त्यांना बाजुला सरकवून त्यांच्या आरशाचा आणि फण्यांचा ताबा घेत स्वतःच प्रसाधन सुरु करी. काकू मुलांना खोट खोटं रागावत पण मनातून हे सगळं त्यांना खूप आवडत असे.\nरोजचा स्वयंपाक काकू फारशा करीत नसत. माझ्या सर्वात मोठ्या सासूबाई हे काम करीत. पण कढी, डाळींबी उसळ, सांदण, अळवाची देठी, घारगे, केशरी भात, मोदकाची उकड ह्यात त्यांचा हातखंडा होता. दुपारी पुरषांची पंगत माजघरात जेवायला बसली की का़कू स्वयंपाकघरात ( बॅक ऑफिसला) त्यांना थोडा पायदुखीचा त्रास असून सुद्धा जातीने उभ्या असत. पदार्थ गरम करणे, वाढपीणीना तो मोट्या पातेल्यातून वाढण्याच्या छोट्या पातेल्यात काढून देणे, काय वाढायला न्या ते सांगणे इ. पहात असत. वाढप चांगल असलं की माणसं समाधानाने जेवतात असं त्या आम्हाला नेहमी सांगत. मला वाढायला देण्याचे काम मात्र त्या शिताफीने टाळत. ह्याचे कारण मी डावखुरी आणि त्यांना डाव्या हाताने वाढलेले आवडत नसे. पण योगायोगाने माझ्या नंतर घरात आलेल्या सूनाही डावखुर्‍याच निघाल्याने डावखुर्‍याच जास्त झाल्या घरात आणि मग काकूंना आम्हाला वाढायला न देण्याचा आग्रह मोडावाच लागला.\nकाकूंचं किंवा माझ्या कोणत्याच सासूबाईंचं पूजा-अर्चा , जप- तप, पोथ्या-पुराण, भजन-कीर्तन यात मन रमत असे असं मला नाही वाटत. कुटुंब मोठ असल्याने घरात कामं ही खूप असत आणि सतत काम करत रहाण हीच त्यांची देवपूजा होती. पहाटे उठल्यावर का़कू देवघरातला अंधार दूर व्हावा म्हणून देवांजवळ निरांजन लावत आणि स्नान वगैरे झाल्यावर देवांवर गंध फूल वाहून हात जोडत बस्स. एवढच करीत त्या. म्हणूनच दुपारी थोडी विश्रांती झाली की परत त्यांचे काम सुरु होई. कधी दुसर्‍या दिवशी करायच्या सांदणांसाठी जातीणीवर कण्या काढत. सामान्यतः दळणाच काम पहाटे करतात पण काकू दुपारीच दळत असत. कधीतरी क्वचित एखादी ओवी म्हणत दळताना. कधी दुपारी लाडवांचा घाट घालीत. धान्य निवडणं, फडताळं नीट लावून ठेवणं अशी काम त्या दुपारच्याच वेळेत करीत असत. टापटीपीची अत्यंत आवड असल्याने फडताळं लावणे हे त्यांच आवडत काम होतं.\n\" फडताळं बेणणे \" हा त्यासाठीचा त्यांचा खास शब्द्प्रयोग होता.\nसतत कष्ट केल्याने म्हणा नाहीतर वयोमानामुळे म्हणा काकूंचा पायदुखीचा आजार हळूहळू वाढत होता. त्यात कोकणात म्हणजे सारखे चढ उतार आणि पावठण्या. म्हणून मी त्यांना म्हटलं ...... \" का़कू , तुम्ही मुंबईला चला आमच्याकडे. तिथे तुमच्या पायाला आराम मिळेल.\"\n\"नको ग बाई तुमची मुंबई , एकदा काय झालं तुला माहित आहे ना \nअसं म्हणून त्यांनी मला किमान चार वेळा तरी सांगितलेली कहाणी जणु काही प्रथमच सांगतेय अशा उत्साहात सांगायला सुरवात केली. त्या खूप वर्षांपूर्वी एकदा मुंबईला आल्या होत्या. कोणाबरोबर तरी दुसर्‍या एका नातेवाईकांकडे ट्रेनने निघाल्या होत्या. त्यांच स्टेशन आल्यावर त्यांच्याबरोबरची व्यक्ती उतरली पण ह्या उतरण्या आधीच ट्रेन सुरु झाली. मग काय त्या बरोबरच्या व्यक्तीच्या तोंडचं पाणीच पळालं. स्टेशनवर अनाउंसमेंट केली, सगळीकडे शोधाशोध केली तरी संध्याकाळ पर्यंत काही शोध लागला नाही. ती व्यक्ती निराश होऊन घरी आली आणि थोड्या वेळाने एका गृहस्थांबरोबर का़कू घरी आल्या. स्टेशनवर चुकामूक झाल्यावर त्या खूपच घाबरल्या. भीतीने घरचा पत्ता आठवेना, हुंदक्यांमुळे तोंडातून शब्द फुटेना अशी स्थिती झाली त्यांची. ह्या सदगृहस्थानीच त्यांची विचारपूस केली आणि कोणताही गैरफायदा न घेता त्यांना घरी आणून सोडले. सगळ्यांनीच मग सुटकेचा निश्वास टाकला. पण ह्या प्रसंगाचा काकूनी एवढा धसका घेतला की नंतर विशेष कधी त्या मुंबईला आल्याच नाहीत.\nएकदा मे महिन्यात अशीच गावाला गेले होते. स्वयंपाकघरात मला का़कू दिसल्या नाहीत म्हणून जाऊबाईंकडे चौकशी केली तर त्या म्हणाल्या, आताशा पायदुखीमुळे काकूंना चालणं फिरणं कठीणच झालयं. खोलीत माच्यावर झोपूनच असतात, म्हणून त्यांना भेटायला खोलीत गेले. त्यानी नेहमीप्रमाणेच हसून माझं स्वागत केलं. त्यांच्या चेहर्‍यावर निराशेचा गंध ही नव्हता. खर तर त्यांच संपूर्ण आयुष्य काम करण्यातच गेलं होतं. काम करीत रहाणं हा तर त्यांचा श्वास होता. रिकामं बसलेलं मी त्यांना कधी पाहिलेलचं नव्हतं. त्यांना असं सकाळच्या वेळी माच्यावर आडवं रहिलेलं बघणं माझ्यासाठी सुद्धा खूप कठीण होतं तर ही सक्तीची विश्रांती त्यांना किती कठीण जात असेल पण आता आपल्याला चालता फिरता येत नाही हे त्यांनी फार चांगल्या रीतीने स्वीकारलं होतं. कुठुन शिकल्या असतील त्या हे सारं पण आता आपल्याला चालता फिरता येत नाही हे त्यांनी फार चांगल्या रीतीने स्वीकारलं होतं. कुठुन शिकल्या असतील त्या हे सारं शिक्षण तर त्यांच जेमतेम लिहिण्यावाचण्या एवढचं झालं होत. एक अगदी सामान्य आयुष्य होतं त्यांच. कायम चार भिंतींआडच रहिलेलं . मग त्यांच्याकडे हा दॄष्टीकोन कुठुन आला असेल शिक्षण तर त्यांच जेमतेम लिहिण्यावाचण्या एवढचं झालं होत. एक अगदी सामान्य आयुष्य होतं त्यांच. कायम चार भिंतींआडच रहिलेलं . मग त्यांच्याकडे हा दॄष्टीकोन कुठुन आला असेल मला मनातून काकूंच खूप कौतुक वाटलं. आपल्या रिकामपणावर आपल्या परीने त्यांनी तोडगा ही शोधून काढला होता. वेळ घालवण्यासाठी रोज \"श्रीराम जयराम जय जय राम\" सारखा एखादा देवाचा मंत्र लिहिण्यास त्यांनी सुरवात केली होती. भाऊबीजेच्या मनीऑर्डर वर करावी लागणारी सही एवढाच त्यांचा उभ्या आयुष्यात आलेला पेनाशी संबंध. हस्ताक्षर म्हणजे दोरीवर वेगवेगळ्या आकाराचे कपडे वाळत घातल्यावर जसं दिसेल तसं. पण ह्या मंत्र लिहिण्यामुळे त्यांच हस्ताक्षर खूपच सुधारलं होतं. त्यांचा वेळही यात छान जात असे. एक दिवस मी त्यांना \" गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा \" हा मंत्र दिला लिहायला. त्या म्हणाल्या \" हा नको, दुसरा दे.\" कारण विचारल्यावर पुढे म्हणाल्या \" अग, ह्यांच नाव कसं लिहू मला मनातून काकूंच खूप कौतुक वाटलं. आपल्या रिकामपणावर आपल्या परीने त्यांनी तोडगा ही शोधून काढला होता. वेळ घालवण्यासाठी रोज \"श्रीराम जयराम जय जय राम\" सारखा एखादा देवाचा मंत्र लिहिण्यास त्यांनी सुरवात केली होती. भाऊबीजेच्या मनीऑर्डर वर करावी लागणारी सही एवढाच त्यांचा उभ्या आयुष्यात आलेला पेनाशी संबंध. हस्ताक्षर म्हणजे दोरीवर वेगवेगळ्या आकाराचे कपडे वाळत घातल्यावर जसं दिसेल तसं. पण ह्या मंत्र लिहिण्यामुळे त्यांच हस्ताक्षर खूपच सुधारलं होतं. त्यांचा वेळही यात छान जात असे. एक दिवस मी त्यांना \" गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा \" हा मंत्र दिला लिहायला. त्या म्हणाल्या \" हा नको, दुसरा दे.\" कारण विचारल्यावर पुढे म्हणाल्या \" अग, ह्यांच नाव कसं लिहू म्हणून दुसर काहीतरी सांग. \" माझ्या त्या सासर्‍यांचं नाव गोपाळ होतं. :स्मित\nकालचक्र फिरत होतं. दिवसेंदिवस वार्धक्य आणि पायदुखी यामुळे काकूंची शक्ती कमी होत होती. जेवण कमी कमी झालं होतं . जाऊबाईंचा \" येऊन जा \" असा फोन आला म्हणून यजमान काकूंना भेटायला तातडीने गावाला गेले . मी मुलांच्या परीक्षांमुळे जाऊ शकले नाही. ते भेटुन आले आणि दोन दिवसातच सगळं संपल्याचा जाऊबाईंचा फोन आला. आम्ही खूप उदास झालो. मुलंही बाबीआजी आता परत भेटणार नाही म्हणून हिरमुसली झाली. कधीही न रागावणारी म्हणून बाबीआजी त्यांची सर्वात लाडकी आजी होती. काळ पुढे सरकत होता. तीन चार महिन्यांनी जाऊबाई मुंबईला आमच्याकडे आल्या होत्या. गप्पांचा विषय अर्थातच काकू होता. खूप आठवणी निघाल्या. बोलता बोलता जाऊबाई उठल्या आणि त्यांनी माझ्या हातात एक पाकीट आणि एक छोटीसी डबी ठेवली. पा़कीटात आम्हा सर्वांना उद्देशून लिहिलेलं काकूंचं सुवाच्च अक्षरातलं मनोगत होतं. त्यात त्यांनी आमचं कुटूंब येणार्‍या अनेक पिढया असचं अभंग राहो अशी प्रार्थना परमेश्वराजवळ केली होती आणि विशेष म्हणजे त्यांच स्त्रीधन फक्त त्यांच्या सूनानांच न देता आम्हा सगळ्यांनाच ते दिलं जाव अशी इच्छा व्यक्त केली होती... या त्यांच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी, काकूंच्या स्त्रीधनातून जाऊबाईंनी माझ्यासाठी सोन्याच वळं केलं होतं, ते त्या छोट्या डबीत होतं. पुतण्या- मुलगा, सख्ख - चुलत ह्यात कोणताही भेदभाव न करण्याचं आयुष्यभर पाळलेलं व्रत त्यांनी अशा रीतीने नंतर ही पाळलं होतं. त्यांच स्त्रीधन आम्हाला सुध्दा देऊन आमच्या येणार्‍या पुढील पिढ्यांसाठी त्यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला होता . म्हणूनच वळं जरी छोटसं असलं तरी माझ्यासाठी ते अनमोल होतं. ते वळं बोटात घालताना काकूंबद्दलचा माझा आदर कैकपटीने वाढला आणि पहिल्यांदा त्यांनी दिलेला आशीर्वाद का़कू मला पुन्हा देत आहेत असा भास मला झाला.........\nहेमाताई खूप छान ओळख करून\nहेमाताई खूप छान ओळख करून दिलीत. जानकीकाकू अगदी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.\nखूप छान लिहिले आहे. या\nखूप छान लिहिले आहे. या जानकीकाकू प्रत्येकाच्याच ओळखीच्या असतील. आमच्या कोकणाकडेही दर दुसर्‍या घरात सापडावी..\nआणि हो, माझी आजी मोठ्या काकांना \"बाबी\" या नावाने हाक मारायची म्हणून ती \"बाबीची आई\" करत ओळखली जायची. माझा जन्म झाला तेव्हा मोठे काका वेगळे राहत असल्याने आपल्या आजीला काही बायका बाबीची आई का हाक मारतात हे मला कोडेच पडायचे. किंबहुना ते झाशी की राणी टाईप मानसन्मान दिल्यासारखे वाटायचे. कारण ती होतीही तशीच. खरे तर या स्पर्धेसाठी म्हणून मी तिच्यावरही लिहायचा विचार करत होतो. असो, पण हा लेखही बराच रिलेट झाला, आपल्याच ओळखीच्या माणसाबद्दल लिहिल्यासारखा\nअतिशय सुंदर व्यक्तिचित्रण. जे\nअतिशय सुंदर व्यक्तिचित्रण. जे सांगायचे आहे ते नेमक्या शब्दात, अगदी टापटिपीने लिहिले आहे.\nएखाद्या स्निग्ध, नितळ निरांजनासारखे तेवणारे हे व्यक्तिचित्रण खूपच भावणारे असे आहे.\nजे सांगायचे आहे ते नेमक्या शब्दात, अगदी टापटिपीने लिहिले आहे.>>> अनुमोदन.\nतुमचे लिखाण अतिशय सहज आणि मनाला भिडणारे आहे .\nकाय छान लिहिल आहे....थोर आहेत\nकाय छान लिहिल आहे....थोर आहेत जानकीकाकु.\nअस निरपेक्ष प्रेम आणी आपलेपणा तुम्हाला मिळाला...खूप नशीबवान आहात तुम्हि\nएकदम मस्त उतरलंय व्यक्तिचित्रण लेखणीतुन.\nगावी राहुन आल्या सारख वाटलं\nगावी राहुन आल्या सारख वाटलं\nकाय सुंदर लिहीलय. भाषा ओघवती\nकाय सुंदर लिहीलय. भाषा ओघवती आहे. आवडलच.\nप्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.\nजानकीकाकू अगदी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.>>> खरच\n जानकीकाकू अगदी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.>>> खरच\nजानकीकाकू अगदी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. खूप छान लिहिलयस. आवडलं.\nसाधेसे पण सुंदर व्यक्तिचित्र.\nसाधेसे पण सुंदर व्यक्तिचित्र.\nनताशा, मंजू, दक्षिणा, आशुडी\nनताशा, मंजू, दक्षिणा, आशुडी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.\nमाझ्या आयेची (आईच्या आईची) सय\nमाझ्या आयेची (आईच्या आईची) सय दाटून आली अगदी अशीच होती ती\nमनीमोहोर, खूप आवडल्या तुझ्या\nमनीमोहोर, खूप आवडल्या तुझ्या जानकीकाकू , छान केलंयस व्यक्तीचित्रण\nसुंदर. अगदी मनापासून लिहिलेले\nसुंदर. अगदी मनापासून लिहिलेले व्यक्तीचित्रण. फार आवडले\nसोशिक, नितळ व्यक्तित्व. खूप\nसोशिक, नितळ व्यक्तित्व. खूप छान उतरलय. खूप छान मनीमोहोर\nझेलम, प्रीती, वर्षु, नंदिनी,\nझेलम, प्रीती, वर्षु, नंदिनी, अवल सगळयांना पतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/50366/members", "date_download": "2018-10-15T22:10:24Z", "digest": "sha1:BWULXDBIYDVTQIASGVXYCOQDRSOZPRDI", "length": 3090, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली दिवाळी अंक २०१४ - टेम्प्लेट members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली दिवाळी अंक २०१४ - टेम्प्लेट /मायबोली दिवाळी अंक २०१४ - टेम्प्लेट members\nमायबोली दिवाळी अंक २०१४ - टेम्प्लेट members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमायबोली दिवाळी अंक २०१४ - टेम्प्लेट\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T21:33:10Z", "digest": "sha1:6Y6YCCWHGAVH7SB7346TZEQXJAMQR24G", "length": 6928, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हाले दाओस्ता - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हाले दाओस्ताचे इटली देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ३,२६३ चौ. किमी (१,२६० चौ. मैल)\nघनता ३९.१ /चौ. किमी (१०१ /चौ. मैल)\nव्हाले दाओस्ता (इटालियन: Valle d'Aosta, फ्रेंच: Vallée d'Aoste) हा इटली देशाच्या वायव्य कोपर्‍यातील आल्प्स पर्वतरांगेमध्ये वसलेला एक अर्ध-स्वायत्त प्रदेश आहे. व्हाले दाओस्ताच्या पश्चिमेस फ्रान्सचा रोन-आल्प प्रदेश, उत्तरेस स्वित्झर्लंडचे व्हाले हे राज्य तर इतर दिशांना इटलीचा प्यिमाँत प्रदेश आहेत. व्हाले दाओस्ता हा इटलीमधील आकाराने व लोकसंख्येने सर्वात लहान प्रदेश आहे.\nआल्प्समधील माँट ब्लँक हा सर्वात उंच पर्वत येथेच स्थित आहे.\nअधिकृत संकेतस्थळ (इटालियन) (फ्रेंच)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअंब्रिया · पुलीया · आब्रुत्सो · एमिलिया-रोमान्या · कांपानिया · कालाब्रिया · तोस्काना · प्यिमाँत · बाझिलिकाता · मार्के · मोलीझे · लात्सियो · लिगुरिया · लोंबार्दिया · व्हेनेतो\nस्वायत्त प्रदेश: त्रेन्तिनो-आल्तो अदिजे · फ्रुली-व्हेनेझिया जुलिया · व्हाले दाओस्ता · सार्दिनिया · सिचिल्या\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१४ रोजी २२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-lekh?page=194", "date_download": "2018-10-15T22:34:14Z", "digest": "sha1:7FEHVHUCX6NVDJYNKEP2HKDTXHHFEEZN", "length": 6047, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - ललितलेखन | Marathi Lekh | Marathi articles | Page 195 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख\nगुलमोहर - ललित / संकीर्ण / स्फुट लेखन मराठी लेख\nसंपूर्ण राष्ट्रगीत लेखनाचा धागा\nकांती शाह नावाच कल्ट लेखनाचा धागा\n\"ते\" - ३ लेखनाचा धागा\nबाफों की रानी, धागों का राजा लेखनाचा धागा\nप्रयाग राज कुंभ मेळा :भारताचा अक्षय गौरव.-डॉक .संजय होनकळसे लेखनाचा धागा\nआमचे गोंय - भाग ७ - स्वातंत्र्यलढा २ लेखनाचा धागा\nकवितेचा परिचय - भाग ४ - राजहंस 'रसप' लेखनाचा धागा\nहरवलेल्या पाऊलखुणा... लेखनाचा धागा\nआमचे गोंय (भाग ९) : गोव्याची सांस्कृतिक जडणघडण लेखनाचा धागा\nइतकच लागतं जगायला लेखनाचा धागा\nST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य लेखनाचा धागा\nविनोदी कथा सादरीकरण लेखनाचा धागा\nआमची पहिली गाडी लेखनाचा धागा\nविवाहसंस्था मर्यादीत केल्यास... लेखनाचा धागा\nसिल्क पेंटींग - अर्थात रेशमचित्रे - कुणी हा कलाप्रकार पुढे नेईल का \nकृष्णविवरे - लेख लेखनाचा धागा\nll स्वत:सारखं ll लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/dussara-marathi/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-111100500002_1.htm", "date_download": "2018-10-15T21:09:49Z", "digest": "sha1:LMVG3EOCRRRLSM4CZ7SKWFCDSIUKHNQS", "length": 13904, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रावणदहन करा ऑनलाईन! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदुष्टांवर विजय प्राप्त करण्यासाठी नियतीने आपल्याला एक संधी दिली आहे. दुष्टांविरुध्द कंबर कसून लढण्याची ही योग्य वेळ आहे. दसरा हे त्याचे निमित्त. विजयादशमीच्या मुहूर्तावर दुष्टांचे प्रतीक असलेल्या रावणाचा वध करण्याची संधी आम्ही तुम्हाला देऊ केली आहे.\nप्रभू रामचंद्रांजवळ त्यांचे धनुष्य आहे आणि हातात बाण आहे. समोर राक्षससेना उभी आहे. त्या दुष्टांना ठार करण्यासाठी आपण प्रभू रामचंद्रांना साथ देऊ शकता. राक्षसांना ठार मारण्यासाठी आपण बाण सोडू शकता. शेवटी, आपल्याला राक्षसांच्या राजाला म्हणजे रावणाला तोंड द्यावे लागेल. राक्षसांच्या राजाला ठार मारण्यासाठी त्याच्या पोटाच्या बेंबीवर तीन वेळा बाण मारा. पण, सावधान, जर आपण रावणाला 60 सेकंदात ठार मारू न शकल्यास आपला गेम संपेल. चला, मग वेळ कशाला घालवताय. सुरू करा.\nखेळाण्यासाठी येथे क्लिक करा.....\nजैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा\nकरीना सोबत लंडनमध्ये वाढदिवस साजरा करणार आहे सैफ\nपाकमध्ये शिखांना सण साजरा करण्यास मनाई\nप्रियंकाने शाहरुखसोबत साजरा केला वाढदिवस\nपैठण येथील संतपीठाचा अभ्यासक्रम जूनपासून सुरू करावा\nयावर अधिक वाचा :\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nसहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते\nदुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...\nकन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा\nनवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार ...\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/tracker?order=name&sort=asc", "date_download": "2018-10-15T21:33:38Z", "digest": "sha1:VWNW6FSGLXDYXUWN74HWKABYZWCDMSTA", "length": 5983, "nlines": 117, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "नवे लेखन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n07/11/2016 योद्धा शेतकरी शरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती admin 07/11/16\n24/11/2013 शेतकरी संघटना शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन admin 24/11/13\n18/04/2018 संपादकीय शेतकरी संघटना समाचार admin 18/04/18\n18/02/2012 शेतकरी संघटना शेतकरी संघटना - लोगो admin 18/02/12\n18/04/2018 संपादकीय अध्यक्षांचे मनोगत admin 18/04/18\n19/10/2013 शेतकरी संघटना शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर admin 08/11/13\n20/04/2018 शेतकरी संघटना शेतकरी संघटना कार्यकारीणी admin 20/04/18\n23/01/2012 छायाचित्र श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ admin 29/04/15\n24/02/2012 अवांतर लेखन सदस्यत्व कसे घ्यावे\n18/04/2018 संपादकीय स्वतंत्र भारत पक्ष admin 18/04/18\n18/04/2018 व्यवस्थापन किसान समन्वय समिती admin 18/04/18\n26/10/2013 शेतकरी संघटक पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९९ admin 26/10/13\n17/12/2016 शेतकरी संघटना शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन admin 17/12/16\n26/12/2013 वृत्तांत गुणवंत पाटील यांचा सत्कार admin 26/12/13\n11/12/2012 शेतकरी संघटना रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की\n24/02/2012 अवांतर लेखन मराठीत कसे लिहावे\n22/11/2013 योद्धा शेतकरी बदलता भारत आणि शरद जोशी admin 22/11/13\n19/11/2013 शेतकरी संघटना चंद्रपूर जिल्हा वृत्तांत admin 19/11/13\n13/12/2015 योद्धा शेतकरी निवले तुफान आता admin 13/12/15\n17/02/2012 Video बरं झालं देवा बाप्पा...\n18/04/2018 संपादकीय शेतकरी संघटना ट्रस्ट admin 18/04/18\n03/11/2013 अवांतर लेखन कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव admin 03/11/13\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-local-karad-news-injury-animals-92275", "date_download": "2018-10-15T21:35:33Z", "digest": "sha1:GGOWZA62XPHQRGSHSLSTFK6GHXPWGHAA", "length": 10344, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news local karad news injury animals राजमाची येथे जखमी भेकरावर उपचार | eSakal", "raw_content": "\nराजमाची येथे जखमी भेकरावर उपचार\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nसुर्लीच्या अलीकडे असलेल्या पाझर तलावाजवळ भेकर जखमी अवस्थेत सापडले. ते पाणी पिण्यासाठी आले असावे, असा अंदाज वन विभागाने वर्तवला.\nकऱ्हाड : राजमाची येथे आज सकाळी जखमी भेकर आढळून आले. त्याच्या पायाला जखम झाली. ग्रामस्थांनी त्याला पकडून पशूवैद्यकीय रूग्णालयात आणले. तेथे वन विभाग आणि पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पशूवैद्यकीय अधिकारी डाॅ. परिहार यांनी त्याच्यावर उपचार केले.\nभेकराचा पाय आपटला गेल्याने त्याला जखमी झाली असावी, असा अंदाज डाॅ. परिहार यांनी व्यक्त केला. सुर्लीच्या अलीकडे असलेल्या पाझर तलावाजवळ भेकर जखमी अवस्थेत सापडले. ते पाणी पिण्यासाठी आले असावे, असा अंदाज वन विभागाने वर्तवला. भेकराची प्रकृती सुधारत असून, आणखी तीन दिवस त्याच्यावर उपचार करावे लागतील. त्यानंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडता येईल, असे वन विभागाचे अधिकारी बाबा शिंदे यांनी स्पष्ट केले.\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\n#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य\nसोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%A1%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-15T21:12:12Z", "digest": "sha1:KYGU3TOCSCGNOSABL6FRZOLPVMARU4BN", "length": 7208, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुस्तकांमुळे माणसाची जडणघडण होते – कुलकर्णी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुस्तकांमुळे माणसाची जडणघडण होते – कुलकर्णी\nपुणे – आपल्याला पुस्तकेच घडवतात. चांगली पुस्तके वाचल्याने व्यक्तीमध्ये प्रगती होऊन पर्यायाने देश पुढे जाण्यास मदत होते. पुस्तके ही सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असुन त्यातुन माणसाची जडणघडण होते, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.\nप्रसिध्द सतारवादक उस्ताद उस्मान खॉ यांच्या शिष्या जया जोग यांनी लिहीलेल्या शून्य उत्तराची बेरीज या लघुकादंबरीचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी राघवेंद्र जोशी, माजी पोलिस महानिरीक्षक अजित पारसनीस , जया जोग आदी उपस्थित होते.\nकुलकर्णी म्हणाल्या, एखादे चरीत्र लिहीणे वेगळे यामध्ये व्यक्ती आपल्या समोर असते परंतु कल्पनेतुन एखादी भूमीका साकार करण्याचे काम सृजनशील लेखकच करु शकतात. जोशी म्हणाले, सुंदर साहित्य कृतीची रसिकांना चांगली जाण असते. पुस्तके अनंत तपस्येने मिळविलेले ज्ञान आपल्यासमोर ठेवतात या कादंबरीत एका समृध्द घरात जन्मलेल्या मुलीची नकळत झालेली वाताहात दाखवलेली आहे. उन्मेष प्रकाशनच्या मेघा राजहंस यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कोमा कॅफे’ची बाजी\nNext articleभारताच्या सभ्यतेचा पाकिस्तानने चुकीचा अर्थ लावू नये – केंद्रीय गृहमंत्री\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\nखासगी विनाअनुदानीत शाळांना 20 टक्के अनुदान वाटप सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-15T22:01:32Z", "digest": "sha1:OVGG6P2V5AYT63PTITZPA3P2YXEAPAU7", "length": 7809, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय सीमेवरील हवाई सुरक्षेत चीनने केली वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय सीमेवरील हवाई सुरक्षेत चीनने केली वाढ\nबीजिंग (चीन) – चीनने भारतीय सीमेवरील हवाई सुरक्षेत वाढ केली आहे, चीनची वेस्टर्न थिएटर कमांड ही मुख्यत: भारतीय पर्वतीय सीमेवरील युद्धासाठी तैनात आहे. चीनची भारताबरोबरची एलएसी (लाईन ऑफ ऍक्‍च्युअल कंट्रोल) 3,488किमी पसरलेली आहे. यामध्ये तिबेटच्या पठाराचाही समावेश आहे.\nभारताचा कोणत्याही प्रकारे सामना करण्यासाठी चीन वेस्टर्न थिएटर कमांडमध्ये वृद्धी करत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. चीनने आपल्या हवाई दलातील जे 10 आणि जे 11 लढाऊ जेट विमानांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या बरोबरच चीनने आपल्या स्टील्द फायटर जे-20 तैनात केली आहेत. जे-20 स्टील्द फायटर या भागात प्रथमच तैनात करण्यात आली आहेत.\nमागील वर्षी झालेल्या 53 दिवसांच्या सिक्कीम भागातील डोकलाम स्टॅंड ऑफ नंतर चीन आणि भारत आपले संबंध नव्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनच्या दृष्टीने हवाई हद्दीवरील नियंत्रण अधिक मजबूत करणे हे चीनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याचे चिनी लष्करी तज्ज्ञ आणि टीव्ही कॉमेंटेटर सॉंग झॉंगपिंग यांनी स्पष्ट केले आहे. भारत फ्रान्सकडून राफेल विमानांची खरेदी करत असल्याचा संदर्भ देत चीनही फायटर जेट्‌सच्या समावेशाने वेस्टर्न थिएटर कमांड अधिक मजबूत करत असल्याचे सॉंग झॉंगपिंग यांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमोझॅंबिकमध्ये कचऱ्याच्या ढिगाखाली दबून 17 जणांचा मृत्यू\nNext articleडीएसकेंचा मुक्काम दीनानाथ रुग्णालयातच\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\nपाकिस्तानला 48 अत्याधुनिक ड्रोन देण्याचा चीनचा निर्णय\nInd v/s WI : भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/ac-local-train-service-start-in-virar-1609880/", "date_download": "2018-10-15T21:32:01Z", "digest": "sha1:AKNADOTKQBZ7KTI5L35ZSIOF3YCAQNXK", "length": 14154, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "AC local train service start in virar | ‘एसी’ लोकलचे थंड स्वागत | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘एसी’ लोकलचे थंड स्वागत\n‘एसी’ लोकलचे थंड स्वागत\nरेल्वे सुरक्षा बलाचा बंदोबस्त\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nवसई-विरारमध्ये प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद; रेल्वे सुरक्षा बलाचा बंदोबस्त\nबहुचर्चित वातानुकूलित लोकल सोमवारी सकाळपासून विरापर्यंत सुरू करण्यात आली. मात्र प्रवाशांकडून या लोकलचे थंड स्वागत करण्यात आले. तुरळक प्रवाशांनी या लोकलमधून प्रवास केला. रेल्वे सुरक्षा बलाचा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. पहिल्याच दिवशी पहिली वातानुकूलित लोकल तीन मिनिटे उशिराने सुटली.\nगेल्या आठवडय़ात चर्चगेट-बोरिवलीदरम्यान धावलेली पश्चिम रेल्वेची वातानुकूलित लोकल सेवा सोमवारपासून विरापर्यंत नेण्यात आली. विरार स्थानकात सकाळी १० वाजून १३ मिनिटांनी ही ट्रेन दाखल झाली. ती १० वाजून २२ मिनिटांनी फलाट क्रमांक ४ वरून सुटणार होती. मात्र पहिल्याच दिवशी या ट्रेनला तीन मिनिटे उशीर झाला. फार तुरळक प्रवासी या ट्रेनमध्ये चढले होते. विरारमधील गायत्री नागपाल (६२) यांनी विरार ते चर्चगेट असे २०५ रुपयांचे पहिले तिकीट काढले. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी प्रत्येक डब्यात शिरून वातानुकूलित ट्रेनचे तिकीट काढल्याशिवाय प्रवास करू नका, असे आवाहन प्रवाशांना करत होते. या वातानुकूलीत लोकल ट्रेनमुळे नियमित ट्रेनच्या फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.\nदुसरी लोकल दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी सुटली. प्रवाशांची संख्या या ट्रेनलाही तुरळक असली तरी त्यांनी स्वागत केले. प्रवास खूप चांगला झाला पण तिकीटभाडे खूप जास्त आहे. ते परवडणाऱ्या दरात ठेवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया आशीष खंडेलवाला या प्रवाशाने दिली. एसी लोकलचा प्रवास खूप सुरक्षित वाटतो. दारे आपोआप बंद झाल्याने धक्काबुकी होणार नाही, असे सांगत राधिका सोनी हिने जास्त भाडे असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विनातिकीट प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी तिकीट तपासनीस स्थानकात दिसत होते. मागील आठवडय़ात तब्बल ४८१ फुकटय़ा प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने १६ हजार १५५ रुपयांचा दंड आकारला होता.\nवातानुकूलित रेल्वे लोकलचे चर्चगेट ते विरार भाडे २०५ रुपये आहे. आठवडय़ाचा पास १ हजार ७० रुपये, १५ दिवसांचा पास, १ हजार ५५५ रुपये तर मासिक पास हा २ हजार ४० रुपये आहे.\nया वातानुकूलित लोकलच्या दिवसभरातील १२ फेऱ्यांपैकी ८ फेऱ्या जलद, ३ अर्धजलद आणि एक फेरी धीमी असेल.\nशनिवार आणि रविवार या दोन दिवशी देखभालीच्या कामासाठी ही लोकल बंद ठेवली जाणार आहे.\nचर्चगेटहून विरारमध्ये येण्यासाठी ७५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.\nया ट्रेनची क्षमता ५ हजार ९६४ प्रवाशांची आहे. त्यात १ हजार २८ प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1129/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T21:47:20Z", "digest": "sha1:ZHHLSNATU3CJZCLPJ3JT4VMJ6RZCACZB", "length": 7940, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर राष्ट्रवादीचे ठिय्या अंदोलन\nपुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. आमदार राम कदम यांच्या महिलांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याला तब्बल ५ दिवस उलटून गेले. तरीही मुख्यमंत्र्यांची यावर प्रतिक्रिया येत नाही. स्वतः मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु कोणतीही हालचाल मुख्यमंत्र्यांकडून होत नाही. ही लज्जास्पद गोष्ट आहे याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसने तीव्र निषेध केला.\nबेटी पढाओ बेटी बचाओचे जुमले देणाऱ्या या सरकारला महिलांच्या संरक्षणाचे काहीच पडलेले नाही. याचा निषेध पुण्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून करण्यात आला. नारायणपूर तालुका पुरंदर येथे झालेल्या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा वैशालीताई नागवडे, तालुकाध्यक्षा गौरी कुंजीर, लोचन शिवले, ज्योती धुरंगे, वंदना जगताप, रोहिणी राऊत, प्रभावती सुरवसे व इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या.\nमहाराष्ट्राचं हित जपण्याच्या अटीवरच जीएसटी विधेयकला समर्थन – धनंजय मुंडे ...\n'हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीनं धावून जाणं' हा महाराष्ट्राचा धर्म आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशहित सर्वोच्च मानलं असून जीएसटी विधेयकाला अनुसमर्थन देण्याचा निर्णय आम्ही केवळ देशहिताच्या भूमिकेतून घेतला आहे. देशाचे हित जपत असताना महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडणार नाही, मुंबई महापालिकेला स्वतंत्र पॅकेज मिळेल, तसेच संपूर्ण नुकसानभरपाई मिळून राज्याचं हित जपलं जाईल, या अटींवरच आपण जीएसटीसंदर्भातील 122 व्या घटनादुरुस्ती विधेयकाला अनुसमर्थन देत आहोत, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुं ...\nपीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ...\nउस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काची रब्बी हंगाम २०१५ मधील पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आहे. पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर शासनस्तरावर सदर रब्बी पीक विम्याबाबत कृषी प्रधान सचिव श्री.बिजयकुमार व अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग डी.के.जैन यांच्याकडून दोन दिवसात तातडीने रब्बी पीक विम्यापोटी राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम अदा होणार असल्याचे कळविण्यात आले. उस्मानाबाद ...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकार उदासीन, सोमवारी मध्यरात्री उशिरा विरोधकांचे धरणे आंदोलन ...\nमहाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक आणि इतर विधेयके विधानसभेत रात्री उशिरा विधानसभेत घाईघाईत मंजूर करण्यात आली. परंतु कपाशी व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत सरकारने उदासीनता दाखवली. त्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या आमदारांनी सोमवारी रात्री साडेबारानंतर सभा तहकूब झाल्यानंतरही सभागृहातच ठाण मांडून धरणे आंदोलन केले.मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये वचन दिलेले असताना गेले सहा महिने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई संदर्भात सरकारने काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते व विरोधी पक् ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/tag/maratha-arakshan/", "date_download": "2018-10-15T22:35:07Z", "digest": "sha1:7IKGYQAB7VWWAVR52PNPILTQRF2ZGAKA", "length": 8461, "nlines": 85, "source_domain": "pcmcnews.in", "title": "maratha arakshan – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nमराठा आरक्षणाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी\nAugust 7, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगानं चार दिवसांपूर्वी राज्य सरकारला एक पानी स्टेटस रिपोर्ट दिला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर भर देण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल. मराठा …\nहिना गावित यांच्यानंतर नंदुरबारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यावर विद्यार्थ्यांचा हल्ला\nAugust 6, 2018\tमहाराष्ट्र\nनंदुरबार : खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी गाडीवर चढून तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आता आदिवासी विद्यार्थ्यांनी एका आयएस महिला अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केला. विद्यार्थ्यांनी गाडीवर चढून तोडफोड केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वानमंती सी या गाडीत होत्या. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात डीबीटी योजना …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/calling-karan-karan-johar-reveals-why-bollywood-doesnt-make-many-movies-on-divorce-1615768/", "date_download": "2018-10-15T21:33:03Z", "digest": "sha1:H3FSNJJPQPJJMXBKWR4UC7YRHXUSUC2K", "length": 13293, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Calling Karan Karan Johar reveals why Bollywood doesnt make many movies on divorce | ..म्हणून घटस्फोटावर बॉलिवूडमध्ये फार चित्रपट येत नाहीत | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n..म्हणून घटस्फोटावर बॉलिवूडमध्ये फार चित्रपट येत नाहीत\n..म्हणून घटस्फोटावर बॉलिवूडमध्ये फार चित्रपट येत नाहीत\nया एपिसोडमध्ये लक्ष वेधले ते एका विशेष कॉलरने.\nकरण जोहर हा विविध कलागुण असलेला व्यक्ती आहे. दिग्दर्शक, निर्माता, फॅशन डिझाइनर, अभिनेता यानंतर तो आता रेडिओ जॉकीसुद्धा झाला. ‘इश्क १०४.८’ वर त्याचा ‘कॉलिंग करण’ हा कार्यक्रम सध्या सुरु आहे. कार्यक्रमाच्या गेल्या भागात करणने ‘घटस्फोटानंतरचे’ प्रेम या विषयावर कॉलर्सच्या प्रश्नांना त्याच्या नेहमीच्याच विचित्र आणि मजेदार शैलीत उत्तरे दिली.\nवाचा : आमिरच्या दोन्ही पत्नी एकत्र येतात तेव्हा..\nघटस्फोटानंतरचे प्रेमसंबंध या प्रश्नानेच ‘कॉलिंग करण’ची सुरुवात झाली. एक कॉलर घटस्फोटानंतर प्रेमात पडली होती. मात्र, तिचा पूर्व पती आणि आताचा प्रियकर यांच्या सवयींमध्ये तिला साम्य दिसून आल्याचे तिने सांगितले. त्यावर बॉलिवूडचा ‘लव्ह गुरु’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या करणने तिला दोघांमध्ये तुलना न करण्याचा सल्ला दिला. तसेच, आधीच्या नात्याचा भूतकाळ मागे ठेवून नव्याने आयुष्य जगण्यास सांगितले.\nया एपिसोडमध्ये लक्ष वेधले ते एका विशेष कॉलरने. ही कॉलर होती श्रीदेवी. यावेळी श्रीदेवीला करणला काय सल्ला देशील असे विचारण्यात आले. त्यावर करणला कोणत्याच विषयावर सल्ला देण्याची गरज नाही. कारण तो प्रत्येक गोष्टीत माहिर आहे, असे तिने उत्तर दिले.\nबॉलिवूडमध्ये घटस्फोट या विषयावर फार चित्रपट न काढण्यामागच्या कारणाचाही उलगडा करणने यावेळी केला. घटस्फोट ही काही आनंदाची बाब नसते. बॉलिवूडला चित्रपटाचा ‘हॅप्पी एण्डिंग’ करण्याची सवय आहे, असे तो म्हणाला. पण, हे सांगताना करणने ‘साथिया’ आणि ‘कभी अलविदा ना केहना’ या चित्रपटांकडे सर्वांचे लक्ष वेधले. या चित्रपटांमधून अपयशी नातेसंबंधामधील गुंतागुंतीच्या प्रश्नांवर भाष्य करण्यात आले होते.\nवाचा : बॉलिवूड पदार्पणापूर्वीच कतरिनाच्या बहिणीचे नखरे\nएपिसोडच्या शेवटी करणने त्याच्या सर्व श्रोत्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. तो म्हणजे, तुमचे आधीचे नाते टिकले नसेल तरी भूतकाळ विसरून पुढे जा आणि भविष्यात कोणालाही डेट करताना अधिक विचार करू नका.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/multi-category/573.htm/2", "date_download": "2018-10-15T21:25:11Z", "digest": "sha1:EWYFFUG4MMGQPF4YT5J2FWO77KV2PQG6", "length": 21200, "nlines": 187, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ग्रहमान | ग्रह | नक्षत्रे | तारे | ज्योतिष | भविष्य | Astroogy", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी ज्योतिष » ग्रहमान » ग्रह-नक्षत्रे\nबुध ग्रहाच्या शांतीचे सोपे उपाय\nबर्‍याच वेळा एकाद्या विशेष काळात एखादा ग्रह अशुभ फळ देतो, अशात त्यांची शांती करणे गरजेचे असते. गृह शांतीसाठी काही खास शास्त्रीय उपाय प्रस्तुत ...\nमंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा\nतांब्याच्या नागनागिणीचा जोडा कोणत्याही सरोवरात विसर्जित करा. प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात कुंकू आणि नऊ बत्ताशे दान करा. विवाहापूर्वी कुंभ ...\nया राशीचा प्रियकर, असे करेल प्रेम\nप्रत्येक राशीचा आपला वेगळा स्वभाव, आवड-निवड आणि व्यक्तिमत्त्व असतं. जीवनाच्या इतर गोष्टींव्यतिरिक्त प्रेम हे एक महत्त्वाचं घटक असतं.\nपूजा करताना हे पाच लोक सोबत नसावे, नकारात्मक असतात असे लोक\nपूजा करताना मन कसं शांत असायला हवं, अशात असे 5 लोकं आहे ज्यांना पूजा करताना किंवा मंदिरात जाताना सोबत घेऊ नये कारण आमच्यावर त्या लोकांच्या ...\nशुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकदम सोपे 5 उपाय\nपत्रिकेत जर शुक्र ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला पूर्ण सुख-सुविधा मिळत नाही.\nगुरुवारी हे काम बिलकुल करू नये ...\nतुमच्या घरात पैसा टिकत नाही किंवा येत नाही. त्याचे काही असे ही असू शकते की तुमच्या हाती काही चुका होत असतील ज्याने तुमचे प्रगतीचे रास्ते ...\nबुधवारी कर्ज देण्यास टाळावे\nबुधवारी कर्ज दिल्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता अधिक असून, व्यापारातही संबंधित व्यक्ती अडचणीत सापडू शकते. यामुळेच ज्योतिष शास्त्रानुसार बुधवारी ...\nमार्गी शनी: राशीनुसार उपाय, अमलात आणावे\nशरणी मार्गी असल्यामुळे राशीनुसार उपाय सांगत आहोत, अमलात आणल्याने कुप्रभावापासून वाचता येईल.\nनीलम रत्न : शनीचे मौल्यवान रत्न\nशनी हा मकर आणि कुंभ राशीचा ग्रह असून नीलम हा शनीचे मौल्यवान रत्न आहे. राशिभविष्यातील या १० वी आणि ११ वी राशी आहे. नीलम हे रत्न नावाप्रमाणेच ...\nश्रीमंत वाहायचं तर हे उपाय करा\nज्याच्याजवळ पैसा असतो त्याच्या धन-संपत्तीत वाढ होत राहो अस त्याला वाटत असते आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला पैश्याची अपेक्षा असते.\nकुंडलीत गुरु कमजोर असल्यास गुरुवारी करा हे 5 उपाय\nजर आपल्या कुंडलीत गुरु अर्थात बृहस्पती कमजोर स्थितीत असेल तर आपल्याला याला शुभ करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. जाणून घ्या बृहस्पतीला प्रसन्न कसे ...\nश्रेष्ठ संतान प्राप्त होण्याचे काही योग\nज्योतिषशास्त्रानुसार पाचव्या स्थानावर संततीसुख अवलंबून असते. या स्थानात जर शुभ ग्रह विराजमान असतील तर मूल होण्यात अडचणी येतात, परंतु जर शुभ ...\nलव्ह लाईफच्या सर्व अडचणी दूर करेल हे एक रत्न\nबर्‍याच वेळा प्रियकर/प्रेसयीला वेगवेगळ्या प्रकाराची भिती वाटत असते. त्यांच्या जीवनात चढ उतार येत असतात. चर्चेने देखील गोष्ट जमत नाही.\nसूर्यमंडलात सर्वांत सुंदर ग्रह शनी आहे. आपल्या वलयाकार आकृतीमुळे इतर ग्रहांपेक्षा त्याची वेगळी ओळख आ हे. हा ग्रह सूर्य आणि पृथ्वीपेक्षा सर्वांत ...\nशुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय\nपत्रिकेत जर शुक्र ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला पूर्ण सुख-सुविधा मिळत नाही. तसेच, वैवाहिक जीवनात बर्‍याच अडचणींना समोर जावे लागते.\nAstro : गुरुच्या दोषांपासून मुक्तीसाठी हे करा\nगुरुवारच्या दिवशी गुरुशी निगडित वस्तूंचे दान केल्याने गुरुची पीडा आणि दोषांपासून मुक्ती मिळते.\nबुधवार घरी आणा या वस्तू, ज्ञान वाढेल, भरभराटी येईल\nप्रत्येक व्यक्ती कर्म करतं असतो परंतू अनेकदा फल प्राप्ती होत नाही. जीवनात यश मिळवण्यासाठी शिक्षण, बौद्धिक स्तर अर्थातच ज्ञान आवश्यक आहे.\nधनदायक फूल नागकेसर बनवू शकतो तुम्हाला मालामाल\nनागकेसर एक धनदायक फूल आहे. याने धन लाभ, व्यापारात नफा होण्यास मदत मिळते. तर येथे आम्ही पाच उपाय सांगत आहोत आपण यातून एक उपाय देखील अमलात आणला तर ...\nAstro tips : पगार येतात संपून जातो, मग रविवारी करा हे उपाय\nजर तुमच्या बरोबरही असेच काही होते असेल की पगार येण्याअगोदरच त्याचे संपायचे मार्ग तयार असतात. बरेच प्रयत्न करून देखील पगार तुमच्या हातात\nकेतुचे 3 अशुभ लक्षण आणि 5 सोपे उपाय जाणून घ्या ...\n* केतु जेव्हा अशुभ परिणाम देतो, तेव्हा जातकाच्या पायाचे नख तुटू लागतात. * मूत्र संबंधी किंवा संधीवाताचा आजार होण्याची शक्यता असते. * ...\nशुक्रवारी खरेदी करा या वस्तू...\nशुक्र ग्रहाला आनंदाचा प्रतीक मानन्यात आले आहे. याच्या शुभ प्रभावामुळे जीवनातील सर्व भौतिक सुख आणि ऐश्वर्य प्राप्त करू शकता. हेच कारण आहे की ...\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nसहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते\nदुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...\nकन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा\nनवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/6122-trailer-of-marathi-film-take-care-good-night-released", "date_download": "2018-10-15T21:25:18Z", "digest": "sha1:3KN637SE3G4PF4RUP2YX4YE2AD6D5FT4", "length": 13494, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nNext Article आशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ चा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत दिले आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.\n‘टेक केअर गुड नाइट’ मध्ये 'महेश मांजरेकर' यांची विशेष भूमिका\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा - पर्ण पेठे\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचा नवीन चित्रपट ‘टेक केअर गुड नाइट’ चा टीझर प्रकाशित\nया चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला या कामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.\nलेखक गिरीश जोशी म्हणतात की, या संकल्पनेचा जन्म त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहे. “अत्यंत हतबल झालेल्या या नातेवाईकांनी मग मला मदतीसाठी दूरध्वनी केला. मी मग त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सायबर सेल विभागात घेऊन गेलो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणामध्ये मला माझ्या काकांच्या बाबतीत घडलेल्या त्या घोटाळ्याबाबत आणखी माहिती मिळत गेली. पण त्याचवेळी संपूर्ण जगात या अशा घोटाळ्यांचे प्रमाण किती मोठे आहे, हे ध्यानात आले. जगभरात लाखो लोक मोबाइल, क्रेडीट कार्ड, इंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. या सर्वांच्या बाबतीत हा धोका संभवतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळते, हे मला शोधून काढायचे होते. एक लेखक म्हणून याबद्दल लिहिणे खूप गरजेचे आहे, असे मला वाटत राहिले.\"\nजरी हे माझ्या नातेवाईकच्या बाबतीत घडत असले तरी मी याबाबत मोठ्या प्रमाणावर लिहिले पाहिजे असे मनोमन ठरवून घेतले होते. जसजशा व्यक्तिरेखा आकार घेत गेल्या तसतसे ही सायबर क्राइमची समस्या किती गहन आहे, हे अधिकाधिक उलगडत गेले. 'सर्वसाधारण संवादाचा अभाव आणि माणसा-माणसांमधील तुटलेला संपर्क’ हे मध्यवर्ती सूत्र आकाराला आले. हाच धागा पुढे विकसित होत गेला आणि या प्रवासातील सर्जनशील भाग अधिकाधिक संमिश्र होत गेला. जस-जसे मी लिहित गेलो तस-तसा माझ्यातील दिग्दर्शक अधिकाधिक आकार घेऊ लागला. त्यातून मग गती येत गेली आणि चित्रपटाला लय मिळत गेली. जेव्हा मी चित्रपटाचा अंतिम ड्राफ्ट तयार केला, तेव्हा मी ठरवले की या चित्रपटाचे दिग्दर्शनही मीच करणार. ‘टेक केअर गुड नाईट’ मग माझ्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट ठरला.”\nNext Article आशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच\n‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/page/10/", "date_download": "2018-10-15T22:35:26Z", "digest": "sha1:2YTY3SPGCX36EGDJBW24DSVAXQU6BSJP", "length": 19185, "nlines": 159, "source_domain": "pcmcnews.in", "title": "PCMC News Marathi – Page 10 – All latest news, breaking news happened in current affairs and keep yourself updated with latest happenings.", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भा…\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली : वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ का…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nऔरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला लाथ मारल्याचं समोर आल…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्य…\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला द…\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nमुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची …\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nपिंपरी पालिका मुख्यालयावर पडतो आहे वाहन भार\nपिंपरी-चिंचवड : शहरात वाहनतळांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, शहराचा प्रशासकीय कारभार जेथून चालतो, …\nVIDEO : अर्धा डझन पोरींना फसवलं, आणि बाईच्या नादा पाई बायोको आणि मुलालाच संपवलं\nPCMC News Team June 12, 2018\tचिंचवड, ठळक बातम्या, महाराष्ट्र 28\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nराज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nआमिर खानला मिळाली परवानगी आता बनवणार स्वप्नातले घर \nप्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. …\nव्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \n‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nPCMC News Team December 30, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on ‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री \nअजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nPCMC News Team December 29, 2017\tठळक बातम्या, मनोरंजन Comments Off on अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित\nहिना गावित यांच्यानंतर नंदुरबारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यावर विद्यार्थ्यांचा हल्ला\nनंदुरबार : खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी गाडीवर चढून तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आता आदिवासी विद्यार्थ्यांनी एका आयएस महिला अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केला. विद्यार्थ्यांनी गाडीवर चढून तोडफोड केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वानमंती सी या गाडीत होत्या. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात डीबीटी योजना …\nभारतीय अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’, फ्रान्सला पछाडत भारताचे एक पाऊल पुढे\nनवी दिल्ली – भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार 2017 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.59 लाख कोटी डॉलर एवढी झाली आहे. त्यामुळे फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. मात्र, या स्पर्धेत भारत अद्यापही अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटनच्या पिछाडीवरच आहे. सन …\nमोदींच्या उज्वला गॅस योजनेच सत्य ..\nउज्ज्वला गॅस योजनेचा गाजावाजा मोदी सरकारन केला होता त्यामागील सत्य आता समोर आलं आहे. या योजने अंतर्गत मिळणारा गॅस मोफत नाही आणि त्याला सबसीडी देखील नाही (मार्च २०१८ पर्यंतची माहिती). यामुळे योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या महिलांची फसवणूक झाली आहे आणि आता सरकारने सबसिडी वसूल करणे बंद झाले. या संदर्भात एका …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=node/22", "date_download": "2018-10-15T21:14:21Z", "digest": "sha1:UN4KHMACXIUQ37Q43FYMZ4BYETMY2WZ7", "length": 10240, "nlines": 141, "source_domain": "anandachedohi.com", "title": "सनातन काळगणना | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nसध्याचा काल हे कलियुग मोठे बुचकळ्यात पाडणारे मला दिसले भल्याभल्यांनांसह मलाही प्रश्न पडला होता की आपले काय होणार भल्याभल्यांनांसह मलाही प्रश्न पडला होता की आपले काय होणार या जगाचे काय होणार या जगाचे काय होणार हे जग कुठे चाललंय हे जग कुठे चाललंय पुढे काय वाढून ठेवलंय पुढे काय वाढून ठेवलंय मी घेतलेल्या शोधानं मला समाधान झालं. आता काहीही घडलं तरी आश्चर्य वाटत नाही मी घेतलेल्या शोधानं मला समाधान झालं. आता काहीही घडलं तरी आश्चर्य वाटत नाही मला माझी दिशा मिळाली. यात कालगणना कशी केली जाते, पंचांगाचा रोजच्या व्यवहारातला उपयोग, ४ युगांचे वर्णन, कलियुगाचे सविस्तर वर्णन आणि, आगामी कालाचे वर्णन दिले आहे. तुम्हालाही या माहितीची मदत व्हावी या हेतूने ही छोटी पुस्तिका छापली आहे.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/woman-gives-birth-baby-4-legs-2-male-sex-organs-27310", "date_download": "2018-10-15T21:35:47Z", "digest": "sha1:MOCZZV2GCD5F6YIP6FAKY3QR63CE3DEV", "length": 10921, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Woman gives birth to baby with 4 legs, 2 male sex organs महिलेने दिला 4 पायांच्या बाळाचा जन्म | eSakal", "raw_content": "\nमहिलेने दिला 4 पायांच्या बाळाचा जन्म\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nबेल्लारी - रायचूर येथील एका गावातील आरोग्य केंद्रात एका माहिलेने 4 पायांच्या बाऴाला जन्म दिला आहे. ललिताअम्मा असे या महिलेचे नाव आहे. जन्मानंतर बाळाला बेल्लारीच्या 'विजयनगर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस'मध्ये (व्हिआयएमएस) दाखल करण्यात आले आहे.\nललिता अम्मा यांचे हे दुसरे अपत्य आहे. हे बाळ म्हणजे आमच्यासाठी देवाची कृपाच असल्याचे बाळाच्या आईने म्हटले आहे.\nबेल्लारी - रायचूर येथील एका गावातील आरोग्य केंद्रात एका माहिलेने 4 पायांच्या बाऴाला जन्म दिला आहे. ललिताअम्मा असे या महिलेचे नाव आहे. जन्मानंतर बाळाला बेल्लारीच्या 'विजयनगर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस'मध्ये (व्हिआयएमएस) दाखल करण्यात आले आहे.\nललिता अम्मा यांचे हे दुसरे अपत्य आहे. हे बाळ म्हणजे आमच्यासाठी देवाची कृपाच असल्याचे बाळाच्या आईने म्हटले आहे.\nडॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाची आई आणि संबंधित कुटुंबियांचा सल्ला घेऊन बाळाला बेल्लारी येथे हलविण्यात आले आहे. सध्या बाळाला आयसीयूमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले असुन, बाळ चांगले होईल अशी अपेक्षा डॉक्टर विरुपक्ष टी यांनी व्यक्त केली आहे.\nव्हिआयएमएसमधील डॉक्टर दिवाकर गड्डी यांनी, ही आमच्यासाठी आव्हानत्मक केस असल्याचे म्हटले आहे.\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nअंगणवाडीचा गिलावा कोसळून चार बालके जखमी\nचाकूर (जि.लातूर) : भाटसांगवी (ता.चाकूर) येथे पाच वर्षापुर्वी बांधलेल्या अंगणवाडी इमारतीचा गिलावा पडल्यामुळे चार बालके गंभीर जखमी झाल्याची घटना...\nजुन्नरला प्लॅस्टिक विरोधी कारवाईत 140 किलो प्लॅस्टिक जप्त\nजुन्नर - जुन्नर नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिक विरोधात रविवारी (ता.14) आठवडे बाजारात धडक कारवाई केली. या कारवाईत प्लॅस्टिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/handicapped-get-colored-unique-id-13868", "date_download": "2018-10-15T21:59:02Z", "digest": "sha1:TF5FRY7B4T7THFK65I44RHCIWPVGZGMQ", "length": 15691, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "handicapped get Colored Unique ID अपंगांना मिळणार रंगीत \"युनिक आयडी' | eSakal", "raw_content": "\nअपंगांना मिळणार रंगीत \"युनिक आयडी'\nलुमाकांत नलवडे - सकाळ वृत्तसेवा\nगुरुवार, 20 ऑक्टोबर 2016\nदेशात कोठेही चालणार - एक कार्ड-अनेक सुविधा\nकोल्हापूर - अपंगांना आता रंगीत युनिक कार्ड (ओळखपत्र) मिळणार आहे. पिवळा, निळा आणि लाल रंगाचे हे कार्ड संबंधिताचे अपंगाचे प्रमाणही दाखविणार आहे. कार्डवर अपंगांना देशभरात कोठेही विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. नवीन वर्षात हे कार्ड सर्व अपंगांना मिळण्याची शक्‍यता आहे. देशभरातील अपंगांची संख्या, त्यांची माहिती या निमित्ताने एकत्रित होणार आहे. खऱ्या लाभार्थ्यांनाच याचा अधिकाधिक फायदा देण्याचा उद्देश यातून सफल होण्याची शक्‍यता आहे.\nदेशात कोठेही चालणार - एक कार्ड-अनेक सुविधा\nकोल्हापूर - अपंगांना आता रंगीत युनिक कार्ड (ओळखपत्र) मिळणार आहे. पिवळा, निळा आणि लाल रंगाचे हे कार्ड संबंधिताचे अपंगाचे प्रमाणही दाखविणार आहे. कार्डवर अपंगांना देशभरात कोठेही विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. नवीन वर्षात हे कार्ड सर्व अपंगांना मिळण्याची शक्‍यता आहे. देशभरातील अपंगांची संख्या, त्यांची माहिती या निमित्ताने एकत्रित होणार आहे. खऱ्या लाभार्थ्यांनाच याचा अधिकाधिक फायदा देण्याचा उद्देश यातून सफल होण्याची शक्‍यता आहे.\nदेशभरात किती अपंग आहेत, त्यांच्या अपंगत्वाची टक्केवारी किती आहे याची इत्यंभूत माहिती आता अधिकृत एकत्रित होणार आहे. केंद्र शासनाच्यावतीने सुरू झालेल्या युनिक आयडीच्या सुविधेतून ही माहिती पुढे येणार आहे. याचा फायदाही अपंगांना मिळणार आहे. हे रंगीत कार्ड आधार कार्डप्रमाणे देशात एकच असणार आहे. या कार्डवर अपंगांसाठी असलेल्या सुविधा देशात कोठेही घेता येणार आहेत. आधार कार्ड युनिक कार्डशी \"लिंक‘ असेल. फोटोसह पूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांकासह इतर माहिती कार्डवर असणार आहे. अपंगांच्या सर्व सुविधांसाही एकच कार्ड पुरेसे ठरणार आहे. त्यामुळे हे कार्ड म्हणजे अपंगांसाठी एक महत्त्वाचा \"ऐवज‘ ठरणार आहे. कार्डबाबतची सविस्तर माहिती दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील एका कार्यशाळेत देण्यात आली आहे. यामध्ये सीपीआर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषदेमधील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. अधिक माहितीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय (सीपीआर), जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा. www.svavlambancard.gov.in येथून माहिती घ्यावी.\nमोबाइल आणि ईमेलवर योजनांची माहिती\nयुनिक आयडीमध्ये संबंधितांनी स्वतःचा मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडी रजिस्टर करावा लागणार आहे. त्यावर अपंगांच्या विविध योजना, त्यांची माहिती, परिपत्रकांची माहिती मोबाइलवर आणि ईमेलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे अपंगांना त्यांच्या सुविधांसाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही.\nअसे असतील रंग आणि टक्केवारी\n40 टक्केपर्यंत अपंगांना पिवळा रंग\n40 ते 70 टक्केपर्यंत अपंगांना निळा रंग\n70 टक्केपेक्षा अधिक अपंगांना लाल रंगाचे ओळखपत्र दिले जाणार आहे.\nऑनलाइन माहिती भरावी लागणार...\nयुनिक आयडी मिळण्यासाठी अपंगांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म पूर्णपणे मोफत असेल. देशभरातून कोठूनही कोणत्याही ठिकाणचा फॉर्म ऑनलाइन भरता येणार आहे. याबाबतची सूचना आणि सविस्तर माहिती लवकरच सर्वत्र प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतरच युनिक आयडीबाबत फॉर्म भरता येणार आहेत.\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\n बेपत्ता झालेल्या मुलाचा सांभाळ\nकेडगाव, जि. पुणे - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेला अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\n#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य\nसोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/lakshikant-deshmukh-is-winner-for-marathi-sahitya-sammelan-276522.html", "date_download": "2018-10-15T21:09:16Z", "digest": "sha1:4G5ING2JWDF273VEB5HKOQBFQ6KIQ5VD", "length": 12306, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बडोद्यातील 91व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबडोद्यातील 91व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख\nअत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या पंचरंगी लढतीत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर शोभणे यांना केवळ ३५७ मते मिळाली आहेत.\nनागपूर, 10 डिसेंबर : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या पंचरंगी लढतीत लक्ष्मीकांत देशमुख यांनी बाजी मारली आहे. कोण होणार संमेलनाध्यक्ष, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागले होते. डॉ. किशोर सानप, डॉ. रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, लक्ष्मीकांत देशमुख आणि राजन खान हे पाच उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात होते.\nज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख निवडून आले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार साहित्यिक रविंद्र शोभणे यांचा ७० मतांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या पंचरंगी लढतीत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर शोभणे यांना केवळ ३५७ मते मिळाली आहेत.\nबडोदा ही पुरोगामी राजे सयाजीराव गायकवाड यांची कर्मभूमी आहे. या शहरात होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद मला लाभले हे मी माझे सौभाग्य समजतो. अशा भावना देशमुख यांनी व्यक्त केल्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: lakshmikant deshmukhmarathi sahitya sammelanमराठी साहित्य संमेलनलक्ष्मीकांत देशमुखसंमेलनाध्यक्ष\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\n'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा\nदिवाळीनिमित्त रेशन दुकानावर मिळणार १ किलो साखर -गिरीश बापट\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/03/blog-post_9.html", "date_download": "2018-10-15T22:22:47Z", "digest": "sha1:PT7OT23XWFDADF544A4OH6KMJ3T6FFZZ", "length": 21351, "nlines": 185, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Story For Kid's : प्रामाणिक पहारेकरी", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nStory For Kid's : प्रामाणिक पहारेकरी\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : Stories for kid, छोट्यांसाठी गोष्टी\nएकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते.\n' आता काय करायचं \nप्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला.\nपण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता.\nगडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, \" कोण आहे रे पलीकडे \n\" तुमी कोण हायसा \" पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं.\nपहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरही हसू दाबत महाराज म्हणाले, \" आम्ही महाराज आहोत. \"\nपण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय.\nतो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, \"आरे,\nउघड की दरवाजा. \"\n\" तुमी कुणी बी असा पण दरवाजा उघडाया न्हाय जमायचं पाव्हणं. आवं सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी आसा शिवाजी महाराजाचाच हुकुम हाय. आन आमचं महाराज काय बी झालं तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडाय सांगत नाहीत असं समदी म्हणत्यात. आवं कुणी बी लुंग्या सुंग्या यईल आन महाराजांचं नाव घिवून दार उघडाया सांगण. आमाला एवढ कळना व्ह्य. तवा तुमी कुणी बी असा रातभर भायीरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय आसन ते. \"\nमहाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी आख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली.\nसकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करूनत्यांना आत घेतलं.\nपण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला.\nपहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, \"तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. \"\nछ्त्रपती शिवाजी महाराज की …… जय ………….\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove Poem : ती सोबत नव्हती म्हणुनी\nLove Poem : आयुष्य हरवले माझे\nLove Poem : खुशाल पडतो प्रेमात\nLove Poem : आपण साले वेडेपिसे\nStory For Kid's : प्रामाणिक पहारेकरी\nWomen's Day : तू स्वप्नं....तूच सत्य\nStory for kid's : दयाराम आणि सोन्याचं नाणं\nStory for kid's : मुर्ख राजा आणि विदुषक\nStory for kid's : बन्सी आणि मिठाईवाला\nLove poem :मोर आणि लांडोर\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=node/23", "date_download": "2018-10-15T21:59:43Z", "digest": "sha1:S7HUCXNXDUW2XXD5AJ3WDDM4JKYPV5R5", "length": 9937, "nlines": 124, "source_domain": "anandachedohi.com", "title": "एका कळीची निगराणी | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\n१९९१ मध्ये लिहिलेले माझे हे पहिलेच पुस्तक. गेली कित्येक वर्षे आऊट ऑफ प्रिंट असलेले. डाऊन्स सिंड्रोम असलेल्या मुलाच्या डॉक्टर-पालकाने लिहिलेले हे पहिलेच पुस्तक. समन्वय-सनातनचे आव्हानात्मक बालपण, अण्णांचे तितकेच कसोटी पहाणारे वृध्दत्व, आणि माझ्या मातृत्वाचा लागलेला कस याचे वर्णन यात आहे. कवी कुसुमाग्रज व बी.जे. मेडिकल कॉलेजच्या माजी डीन व मानववंशशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मृदुला फडके यांचे आशीर्वाद मलपृष्ठावर आहेत.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/4964-tejashri-pradhan-to-portray-radio-jockey-in-asehi-ekada-vhave", "date_download": "2018-10-15T21:24:28Z", "digest": "sha1:T3B7ETWCJHNZGATVK2DNG7YZ7PX5M4S2", "length": 10444, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'तेजश्री प्रधान' दिसणार रेडिओ जाॅकी च्या भुमिकेत - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'तेजश्री प्रधान' दिसणार रेडिओ जाॅकी च्या भुमिकेत\nPrevious Article \"झी चित्र गौरव २०१८\" पुरस्कारांची नामांकने जाहीर\nNext Article 'सुमेध मुदगळकर' च्या \"बकेट लिस्ट\" मध्ये नवा चित्रपट\n‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेली आणि ‘आदर्श सून’ ठरलेली तेजश्री प्रधान सध्या रेडिओ जाॅकी (आर.जे.) बनली आहे. झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' या आगामी सिनेमात ती रेडियो जॉकीच्या भूमिकेतून तिच्या चाहत्यांसमोर येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच उमेश कामत आणि तेजश्री प्रधान हि जोडगोळी मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील भूमिकेसाठी तेजश्रीने खूप मेहनत घेतली असल्याचे समजते.\n'असेही एकदा व्हावे' ला राज्य चित्रपट पुरस्कारांची ६ नामांकने\nउमेश - तेजश्रीने आव्हानात्मक भूमिका वठवण्यासाठी केले खास वर्कशॉप\n...आणि तेजश्रीचा लॅपटॉप गेला चोरीला \n'असेही एकदा व्हावे' या सिनेमाचे शुटींग सुरु होण्यापूर्वी तेजश्रीने आपल्या व्यक्तिरेखेवर कसून अभ्यास केला होता. त्यासाठी तिने आर. जे. चे खास एक महिना वर्कशॉप प्रशिक्षण घेतले होते. रेडियो जॉकींचे बोलणे, श्रोत्यांसोबतचा त्यांचा संवाद, लकबी, शब्दांचे उच्चार, त्यांचा हजरजबाबीपणा, तसेच विषय खेळवत ठेवण्याची किमया, आणि गाण्यांद्वारे केले जाणारे श्रोत्यांचे मनोरंजन या सर्व गोष्टी तेजश्री या वर्कशॉपमध्ये शिकली. त्यासाठी तिने रेडीओ स्टेशनला भेट देखील दिली. तिथे काम करत असलेल्या आर.जे. च्या कामाचे जवळून निरीक्षण करत आणि संवाद साधत आपल्या व्यक्तिरेखेत प्राण ओतले.\nया बद्दल तेजश्रीला विचारले असता ती सांगते कि, ”माझा नेहमी भूमिका परफेक्ट करण्यावर कल असतो. माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा माझ्याकडून पूर्ण व्हाव्यात यासाठी मी कुठलीही मेहनत घ्यायला तयार असते. म्हणूनच आर. जे. ची भूमिका साकारण्यापूर्वी मी त्याचा सखोल अभ्यास केला. सुरुवातीला थोड कठीण वाटले होते, एकाच वेळी तीन-चार ठिकाणी लक्ष द्यावे लागत होते, पण हळूहळू मला ते जमू लागले, आणि आवडू देखील.\"\nतेजश्रीला आतापर्यंत आपण नेहमी सर्वसाधारण भूमिकेतच बघत आलो आहोत. मात्र, या सिनेमात ती वेगळ्याच भूमिकेतून लोकांसमोर येत असल्यामुळे, आर. जे. च्या रूपातील तेजश्री पाहणे, तिच्या चाहत्यांसाठी मज्जेशीर ठरेल.\nPrevious Article \"झी चित्र गौरव २०१८\" पुरस्कारांची नामांकने जाहीर\nNext Article 'सुमेध मुदगळकर' च्या \"बकेट लिस्ट\" मध्ये नवा चित्रपट\n'तेजश्री प्रधान' दिसणार रेडिओ जाॅकी च्या भुमिकेत\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/relation-between-state-and-centre-are-stronger-than-ever/", "date_download": "2018-10-15T20:54:59Z", "digest": "sha1:IVGM3GGCMLDDFZETUCV5BLWJLIFDL7FQ", "length": 9960, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ : मुख्यमंत्री | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ : मुख्यमंत्री\nनवी दिल्ली: केंद्र आणि राज्यांचे संबंध आता अधिक सुदृढ झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रगती व्हिडिओ कॉन्फरसिंगमुळे केंद्र व राज्यांमध्ये योग्य सुसंवाद निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.\nया कार्यक्रमास पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, कर्नाटक चे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित होते. केंद्र व राज्य संबंध, जीएसटी, इंधन दरवाढ राज्यांचे विकास प्रकल्प आदी विषयांवर यावेळी आयोजित चर्चासत्रात मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले.\nराज्यांना आपल्या समस्यांविषयी आता केंद्राकडे जावे लागत नाही, कारण प्रधानमंत्र्यांनी प्रगती व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सुसंवाद घडवून आणला आहे. या प्रयत्नांमुळे अनेक राज्यांना विविध विकास कामांच्या परवानग्या सहज मिळू लागल्या आहेत. गेल्या चार वर्षात महाराष्ट्राला अनेक विकास प्रकल्पाचे मंजूरी आदेश केंद्राच्या प्रगती धोरणामुळे मिळालेले आहेत.\nजीएसटी बद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पेट्रोल व डिझेलला जीएसटी अंतर्गत समाविष्ट करण्याचे महाराष्ट्र समर्थन करते, परंतु निव्वळ पारंपारिक व्यवस्थेवर अवलंबून न राहता आता पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. इथेनॉलचे धोरण हा भविष्यातला योग्य पर्याय आहे, यामुळे पुढील पाच वर्षात आपण 30 टक्क्‌यांपर्यंत निर्यात कमी करु शकतो. देशात अन्न-धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे जैव इंधन निर्मित करणे काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nमुंबईचे शांघाय कधी होणार या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ही मुंबईच राहिली पाहिजे, मुंबई शहराची एक वेगळी ओळख आहे, त्यामुळे मुंबईला कोणतेही दुसरे शहर न बनविता मुंबईच राहू द्यावी असे सांगुन मुंबईचा विकास हे शासनाचे धोरण आहे, यासाठी आम्ही मेट्रो, मोनोरेल, सागरी मार्ग, जलमार्ग प्रकल्प हाती घेतले आहेत,अशी माहिती मुख्यमंत्री यांनी यावेळी दिली. गेल्या 60 वर्षाच्या तुलनेत मागील चार वर्षात मुंबईत 1 लाख कोटींची विकास कामे सुरु करण्यात आलेली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यास आमचे प्राधान्य आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगिरणी कामगारांसाठी ठाणे व कल्याणमध्ये 7 हजार घरे बांधणार\nNext articleभारतातील निवडणुकांसाठी फेसबुकची टास्क फोर्स\nपोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करावा – मुख्यमंत्री\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात ; शिवसेनेने भाजपला फटकारले\n तर दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहोचवा- उद्धव ठाकरे\nVideo: राष्ट्रवादीचे सरकारला ‘सदबुद्धी दे\n#MeToo: मोदी साहेब, तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार\nगुजराती माणूस हुशार आहे, हे आता कळतंच आहे- राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2017/06/02/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD/", "date_download": "2018-10-15T20:55:08Z", "digest": "sha1:TYDI7H5O4WCKOINLOHSFXWNQNSDX5BLY", "length": 6111, "nlines": 40, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – जून २०१७ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – जून २०१७\nपार्ल्यात नुकतीच फुटबॉलची ‘VPPL’ स्पर्धा पार पडली. खेळाडूंचा ओसंडून जाणारा उत्साह, प्रेक्षकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद व प्रायोजकांची मोलाची साथ ह्यामुळे दरवर्षी ही स्पर्धा अधिकाधिक उंची गाठत आहे ह्यात काही शंका नाही. काही वर्षांपूर्वी पार्लेकर तरुणाला क्रिकेटने वेड लावले होते. आज मात्र तो फुटबॉलवेडा झाला आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. खेळाडूंनी व प्रेक्षकांनी तुडुंब भरलेली मैदाने बघणे हे अतिशय नयनरम्य दृश्य आहे.\n‘नवीन पिढीने मैदानाकडे पाठ फिरवली आहे, मुलं पूर्ण वेळ कॉम्पुटरवरचे गेम्स खेळण्यातच घालवतात’ अशी ओरड सर्वच पालक करतात. हे बऱ्याच अंशी खरे आहेच पण मला समाधान वाटते की आपल्या पार्ल्यात मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. खरे म्हणजे पार्ले गावाची ओळख ही शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून होती. 1995 साली ‘आम्ही पार्लेकर’च्या पुढाकाराने पार्ल्यात सिझन क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आणि डहाणूकर कॉलेजचे मैदान लहानग्या क्रिकेटर्सनी बहरले ते अगदी आजपर्यंत. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे स्विमिंग,रायफल शुटिंग, टेबल टेनिस, कॅरम इत्यादी खेळांना प्रोत्साहन मिळाले. 2000 साली ‘पार्ले महोत्सव’ सुरू झाला आणि पार्ल्यातील सर्वच खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. सुमारे 20,000 स्पर्धकांचा सहभाग असणारा दुसरा स्पोर्ट्‌स इव्हेंट मुंबईत तरी नाही. कबड्डीचे सामने दुभाषी मैदानावर अनेक वर्षांपासून होत होते. त्यात भर पडली ती क्रिकेट व फ़ुटबॉंलच्या लीगची. ह्या खेळांचा हा नवीन फॉरमॅट तरुणांना खूपच आवडलेला आहे.\nह्या सर्व खेळांसाठी फक्त पार्ल्यातूनच नव्हे, फक्त मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू, संघ येतात व खेळाचा, स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटतात. म्हणूनच आजचे पार्ले हे केवळ शैक्षणिक किंवा सांस्कृतिक केंद्र राहिले नसून आता ते विविध खेळांचे आणि खेळाडूंचेसुद्धा केंद्र बनले आहे. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T22:21:15Z", "digest": "sha1:L7VY6M522YEVHDV7NGNPT7JGAUPTP4XI", "length": 3604, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माळवा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nउत्तर भारतातला एक प्रांत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://tiashich.com/2018/06/05/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-15T22:06:02Z", "digest": "sha1:YW6V6OACJY7LGC2LHTW4YFBQZ24BGOZL", "length": 3970, "nlines": 89, "source_domain": "tiashich.com", "title": "अस्तित्व… – Prathu's blog", "raw_content": "\nअस्तित्व निर्माण करण्याची फारचं चढा़ओढ़ आहे..आपलं वेगळेपणं कसं दाखवता येईल यासाठीचे फार प्रयत्न करत असतो आपणं..\nह्या अथांग समुद्ररूपी जगात आपण कुठे आहोत याची जाणीव आपलं अस्तित्व करून देत असतं..\nतू कोण..तुझं अस्तित्व ते कायं..\nत्या खळखळणा-या लाटाचा नादही नाहीस..तर मग..\nतू कोण..तुझं अस्तित्व ते कायं..\nत्या वाहणा-या वा-याचा कोमल शितल स्पर्शही नाहीस..तर मग..\nतू कोण..तुझं अस्तित्व ते कायं..\nत्या शंख शिंपल्यासमान मोहक सुंदरही नाहीस..तर मग..\nतू कोण..तुझं अस्तित्व ते कायं..\nत्या अखंड आभाळात विहार करणा-या पक्ष्याचा मधुर स्वरही नाहीस..तर मग..\nतू कोण..तुझं अस्तित्व ते कायं..\nत्या विस्तारलेल्या वाळूतील एक कण आहेस तू..\nमुठीत मावतेस पणं अगदी सरकऩ निसटूनही जातेस..\nतुझ्या अस्तित्वाचा सुगावा लागत नाही..पण तुझे अस्तित्व कोणी झुगारूही शकत नाही..\nत्या समुद्र व किना-यास पूर्ण करणारी आहेस तू..\nहो पूर्णत्वास नेणारी आहेस तू..\nPrevious postसमझ़ना भूल ही गयें..\nNext postआखिर हो ही गया..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news", "date_download": "2018-10-15T21:38:13Z", "digest": "sha1:5JLOEND2IBX3PMCKEIQ45ZCCY7SKHP2E", "length": 13177, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Latest News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nसमाजातल्या अनेक गोष्टीचं प्रतिबिंब ज्याप्रमाणे चित्रपटात उमटते त्याचप्रमाणे चित्रपटातून समाजमनाला भेडसावणारे काही प्रश्नही दाखवण्यात येत असतात. आपल्या समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. अनेक चुकीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर न्याय देण्याचा प्रयत्नही होत असला तरी न्यायाला होणाऱ्या विलंबाचे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. कायदेशीर लढाईच्या विलंबामुळे होणारी फरपट हा विषय मध्यवर्ती ठेवत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटाची कथा गुंफली आहे. गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’चा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूड मध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान यांनी नुकत्याच एका खास कारणास्तव मुंबईत हजेरी लावली होती .हे खास कारण म्हणजे, 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स यांची प्रस्तुती असलेल्या 'माझा अगडबम' सिनेमाचा म्युजिक लाँच सोहळा मुंबईतील प्रशस्त ताज लॅन्डस् अँड हॉटेलमध्ये दिमाखात पार पडलेला हा संगीतसोहळा मराठी चित्रपटसृष्टीसाठी ए.आर.रेहमान यांच्या आगमनाने ऐतिहासिक ठरला.\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\nअभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेला ‘मुळशी पॅटर्न’ दिवाळी नंतर बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\n'माधुरी' च्या निमित्ताने 'उर्मिला मातोंडकर' चे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\nमराठी सिनेमा आता सातासमुद्रापार पोहोचला आहे, बॉलिवूडसह इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतून देखील मराठी चित्रपटांचे कौतुक होत आहे. या कौतुकाचे श्रेय मराठी मातीतील कथा, कलाकारांचे अभिनय कौशल्य, मनोरंजनसृष्टीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची मेहनत, दिग्दर्शक आणि मराठी चित्रपटांत विश्वास ठेवून त्याची निर्मिती करणारे निर्माते यांना दिले जाते. अशाप्रकारे, मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच तिच्या ‘माधुरी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटाप्रती असलेले प्रेम आणि विश्वास दाखवून उर्मिला मातोंडकरचे पती आणि ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर मीर यांनी ‘माधुरी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.\n'आदिती द्रविड' चा आगळा नवरात्रौत्सव\nनवरात्री उत्सव प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करतात. कोणी देवीची आराधना, घटस्थापना, उपवास, देवदर्शन, आणि देवीचा जागर करून तर कोणी भोंडला, हादगा खेळून नवरात्रौत्सव साजरा करतात. व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या न्यायाने नवरात्रौत्सव साजरा करण्याच्याही वेगवेगळ्या पध्दती आहेत. ‘माझ्या नव-याची बायको’ फेम अभिनेत्री आदिती द्रविड मात्र यंदा नवरात्रौत्सव खूपच वेगळ्या पध्दतीने साजरा करत आहे. आदितीच्या ‘यु एन्ड मी’ अल्बमला सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय. एकिकडे प्रसिध्दीच्या झोतात असतानाच अदितीने समाजाचं देणं, समाजालाच परत करण्यासाठी आपली ‘फ्लाय हाय’ ही समाजसेवी संस्था सुरू केली आहे. आपल्या ह्या संस्थेव्दारे तिने समाजोपयोगी कामं हाती घेण्याचा संकल्प सोडलाय. नुकतेच तिने पूण्याजवळच्या किर्कवाडीमधल्या ज्ञानज्योती विद्यामंदिर शाळेतल्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन असलेले स्वयंचलित मशीन दान केले आहे.\nजोडी जुळवून देणाऱ्या 'गॅटमॅट' चे पोस्टर लाँच\nप्रेमी जोडप्यांची पहिली भेट घडवून आणणाऱ्या आगामी 'गॅटमॅट' सिनेमाचं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आलं. 'आम्ही जुळवून देतो' अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर चित्रपटातील प्रमुख कलाकारांची झलक आपणांस पहायला मिळते. अवधूत गुप्ते ह्यांची प्रस्तुती असलेला यशराज इंडस्ट्रीज निर्मित मराठी चित्रपट 'गॅटमॅट' हा सिनेमा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/decoration/", "date_download": "2018-10-15T21:57:25Z", "digest": "sha1:NGPEYOX5UYAQYL3CMN4BUK7FEWCPRK3S", "length": 2084, "nlines": 45, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "तिरूचिरापल्ली मधील लग्नांच्या सजावटी. 7 लग्नाच्या सजावटीचे स्टुडिओ", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nतिरूचिरापल्ली मधील लग्नासाठी सजावटी\nरायपुर मधील सजावटकार 24\nभुबनेश्वर मधील सजावटकार 56\nजबलपुर मधील सजावटकार 28\nकोइंबतूर मधील सजावटकार 54\nहावडा मधील सजावटकार 22\nमुंबई मधील सजावटकार 298\nआग्रा मधील सजावटकार 34\nकोची मधील सजावटकार 14\nहैदराबाद मधील सजावटकार 151\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-15T21:25:27Z", "digest": "sha1:FRXJ6GCMXH2LKGLBUBPLFAVPXWTARXMU", "length": 8131, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटक निवडणुकीसाठी जनतेचा जाहीरनामा तयार करा – राहुल गांधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्नाटक निवडणुकीसाठी जनतेचा जाहीरनामा तयार करा – राहुल गांधी\nराहुल यांची कॉंग्रेस नेत्यांना सूचना\nनवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जनतेचा जाहीरनामा तयार करण्याची सूचना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील पक्षाच्या नेत्यांना केली आहे. कर्नाटकात चालू वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.\nगुजरातच्या धर्तीवर कॉंग्रेस कर्नाटकमध्येही जनतेच्या जाहीरनाम्याची संकल्पना राबवणार आहे.\nगुजरातमधील विधानसभा निवडणुकीवेळी प्रसिद्ध तंत्रज्ञ सॅम पित्रोदा यांनी कॉंग्रेसच्या वतीने त्या राज्याच्या पाच शहरांमधील नागरिकांशी संवाद साधला होता. त्याआधारे कॉंग्रेसचा जाहीरनामा बनवण्यात आला. आता कर्नाटकमध्येही कॉंग्रेस तीच पद्धत अवलंबणार आहे. त्या राज्यात जनतेशी संवाद साधण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखालील टीमवर सोपवण्यात आली आहे. कर्नाटकात जनसंपर्क अभियान हाती घेण्याची सूचनाही राहुल यांनी कॉंग्रेस नेत्यांना केली आहे.\nकर्नाटकमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. त्या पक्षाकडून सत्ता खेचून घेण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील आगामी निवडणुकीला राजकीयदृष्ट्या अंत्यत महत्व प्राप्त झाले आहे. त्या राज्यात माजी पंतप्रधान एच.डी.देवगौडा यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दलाचीही (जेडीएस) मोठी ताकद आहे. त्यामुळे आगामी निवडणूक तिरंगी होण्याची शक्‍यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउत्तर मालीमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ल्यात 14 ठार\nNext articleआता तेजस्वी यादवही बिहारमध्ये काढणार यात्रा\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nपरप्रांतीयांवरील हल्ले हा कॉंग्रेसचाच कट\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nछत्तीसगढ : काँग्रेसला झटका; पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांचा भाजपप्रवेश\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%81/", "date_download": "2018-10-15T21:01:45Z", "digest": "sha1:ENX6NWIIXUYAUF4IG2BY5HT57H2RRV4Z", "length": 5883, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नेहाच्या सुवर्णपदकाने भुईंजच्या शिरपेचात मानाचा तुरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनेहाच्या सुवर्णपदकाने भुईंजच्या शिरपेचात मानाचा तुरा\nसातारो, दि. 10 (प्रतिनिधी) – वाई तालुक्‍यातील भुईंज गावची सुकन्या नेहा संदेश देशमुख हिने जिल्हास्तरीय हार्डल्स ऍथलेटिकमध्ये प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक मिळविण्याचा मान पटकविला. नेहाच्या या यशाने भुईंज गावच्या शिरपेचात मानाचा तुराच रोवला गेला आहे.\nभुईंज येथील नेहा देशमुख ही वाई येथील किसन वीर महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तिने हार्डल्स ऍथलेटिक या स्पर्धेत भाग घेतला होता. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जिल्हास्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदकाचा मान मिळविला. जिल्हा स्तरावरील स्पर्धेनंतर तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.\nनेहा देशमुख हिला प्रा. एस. सी. अहिवळे, प्रा. एस. टी. चव्हाण, प्रा. एम. व्ही. जाधव, प्रा. पेै. गजानन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. नेहाच्या यशाचे भुईंजसह परिसरात कौतुक होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleग्रीन अॅपल बाजारात दाखल\nNext articleबेंगलूरू बुल्सने तामिल थलायवाजला ‘नमवले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/zp-reservation-declare-sangli-13294", "date_download": "2018-10-15T21:51:03Z", "digest": "sha1:XBGX5PVK6EAKIMBCDN7HL7AGTAA5HNMP", "length": 15179, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "zp reservation declare in sangli सांगली ‘झेडपी’चे अध्यक्षपद खुले | eSakal", "raw_content": "\nसांगली ‘झेडपी’चे अध्यक्षपद खुले\nगुरुवार, 6 ऑक्टोबर 2016\nसांगली - जिल्हा परिषदेचे सन २०१७-२२ या काळातील अध्यक्षपद पहिली अडीच वर्षे खुल्या गटासाठी जाहीर झाल्याने अनेक मातब्बर दावेदारांनी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष काँग्रेससह केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना पक्षाच्या दीड खासदार आणि पाच आमदारांना आपली ताकद दाखवावी लागेल. दहा पंचायत समित्यांसाठी सभापतिपदासाठीचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नाही. सध्या दहापैकी सहा पंचायतीवर राष्ट्रवादी, तीन पंचायत समितीवर काँग्रेसची आणि शिराळा पंचायतीवर संयुक्त सत्ता आहे.\nसांगली - जिल्हा परिषदेचे सन २०१७-२२ या काळातील अध्यक्षपद पहिली अडीच वर्षे खुल्या गटासाठी जाहीर झाल्याने अनेक मातब्बर दावेदारांनी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष काँग्रेससह केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना पक्षाच्या दीड खासदार आणि पाच आमदारांना आपली ताकद दाखवावी लागेल. दहा पंचायत समित्यांसाठी सभापतिपदासाठीचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नाही. सध्या दहापैकी सहा पंचायतीवर राष्ट्रवादी, तीन पंचायत समितीवर काँग्रेसची आणि शिराळा पंचायतीवर संयुक्त सत्ता आहे.\nजिल्हा परिषद व पंचायत समित्यात तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. शिवाय काही तालुक्‍यांत तडजोडीच्या आघाड्याही तयार होण्याची शक्‍यता आहे. पक्षीय पातळीवरही काही ठिकाणी कमकुमत उमेदवार दिले जातील, अशी चर्चा आहे. प्रमुख चार पक्षांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही स्वबळावर लढण्याची खुमखुमी दाखवली आहे. काँग्रेस मात्र स्वाभिमानी आमच्यासोबत असेल असे सांगत आहेत.\nआरक्षण जाहीर झाल्यामुळे पत्ते खुले झाले. राजकीय पक्षांनी उमेदवारांची शोधमोहीम होती घेतली आहे. विशेषतः खुल्या गटासाठीच्या १९ मतदारसंघांत काटा लढत पहायला मिळेल. झेडपीचे ६० गट, पंचायत समितीच्या १२० गणांसाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणूक अपेक्षित आहे.\nखुले गट ( १९) - कवलापूर, नागेवाडी, उमदी, सावळज, जाडर बोबलाद, चिकुर्डे, विसापूर, खरसुंडी, कुंडल, भिलवडी, चिंचणी, बोरगाव, कसबे डिग्रज, डफळापूर, कोकरुड, बागणी, मणेराजुरी, कडेपूर, अंकलखोप.\n६ जानेवारी २०१७ नंतर\nफेब्रुवारी २०१७ पहिल्या आठवड्यात मतदान\nदहा सभापती निवडी - १४ फेब्रुवारी २०१७\nझेडपी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड - २१ फेब्रुवारी २०१७\nकवलापूरचे निवासबापू पाटील, बोरगावचे झेडपीचे माजी सदस्य जितेंद्र पाटील, चिकुर्डेतून अभिजित पाटील, सावळजहून राजू मोरे, जाडर बोबलादमधून बाजार समितीचे सभापती संतोष पाटील, खरसुंडीतून जयदीप भोसले, कुंडलमधून महेंद्र लाड, शरद लाड, भिलवडीतून संग्राम पाटील, चिंचणीतून अविनाश पाटील, कसबे डिग्रजमधून संग्राम पाटील, डफळापुरातून दिग्विजय चव्हाण, मन्सूर खतीब, बागणीतून वैभव शिंदे, अंकलखोपमधून दादासाहेब सूर्यवंशी, उमदीतून ॲड. चन्नाप्पा होर्तीकर, विसापुरातून झेडपीचे माजी सदस्य सुनील पाटील आदी निवडणूक रिंगणात उतरून प्रबळ दावेदार ठरू शकतात. याशिवाय काही इच्छुक शेजारील खुल्या मतदारसंघातूनही निवडून येण्याची शक्‍यता असल्याने ही यादी आणखी वाढू शकते.\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nशिवसेनेची आता 'मी मराठी मुसलमान' मोहीम\nमुंबई : शिवसेना मुस्लिम मतांपासून कायम दूर राहणारा पक्ष असला तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला मुस्लिम मतांपासून फारकत घेणे फार परवडणारे नाही....\nपाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्याचा वापर, वितरण आणि व्यवस्थापन हे विषय कायमच महत्त्वाचे असतात; परंतु आपल्याकडे ते ऐरणीवर येतात, ते टंचाईच्या झळा बसू...\nभरपाई दाव्यासाठी रेल्वे करणार सहकार्य\nपुणे - होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, यासाठी खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा पंचायत, आम आदमी...\nगोव्यात काँग्रेस न्यायालयीन लढ्याच्या मार्गावर\nपणजी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल अखिल भारतीय कॉंग्रेस मुख्यालयात अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेऊन गोव्यातील राजकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs/5420-dry-day-film-s-songs-are-superhit-along-with-its-title", "date_download": "2018-10-15T22:08:02Z", "digest": "sha1:YN6KO35LJUA32NO2L5UGLIHK23DBBOL5", "length": 12481, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'ड्राय डे' नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'ड्राय डे' नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट\n'गोरी गोरी पान, फुलासारखी छान...' ही कविता आता नव्या अंदाजात गायली जात आहे. लहानपणी प्रत्येकांनी म्हंटलेल्या या कवितेचे आगामी 'ड्राय डे' सिनेमातील रिमिक्सने सध्या सुपरहिट कामगिरी केली आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव लिखित तसेच दिग्दर्शित 'ड्राय डे' सिनेमातील या सुपरहिट गाण्याबरोबरच, इतर गाणीदेखील देखील सिनेप्रेक्षकांमध्ये तुफान प्रसिद्धी मिळवत आहे. येत्या १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हिट गाण्यांमुळे, 'ड्राय डे' ची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.\nनवाझने दिल्या 'ड्राय डे' सिनेमाला शुभेच्छा\n'ड्राय डे' च्या कलाकारांनी दिला 'डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह' चा संदेश - पहा फोटोज्\n'ड्राय डे' घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल - ट्रेलर नक्की पहा\n'ड्राय डे' सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू\nसिनेमा सुपरहिट करण्यासाठी त्यांतील गाण्यांची मोठी भूमिका असते, हे यापूर्वी प्रदर्शित झालेल्या अनेक सिनेमाद्वारे स्पष्ट झाले आहे. 'ड्राय डे' सिनेमाच्या गाण्यांचा दर्जा लक्षात घेता, या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हेच सूत्र लागू होण्याची दाट शक्यता आहे. कारण संजय पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमातील 'अशी कशी' हे रोमँटिक गाणे असो वा, अवघ्या महाराष्ट्राला लग्नसराईत थिरकवणारे 'गोरी गोरी पान' हे गाणे असो हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज त्यांना लाभला आहे.\nसंगीत दिग्दर्शक अश्विन श्रीनिवासन यांनी ड्राय डे सिनेमातील सर्व गाण्यांना संगीत दिले असून, त्यापैकी सध्या गाजत असलेले जय अत्रे लिखित 'अशी कशी' हे प्रेमगीत आजच्या तरुणाईला आपलेसे करीत आहे. जोनीता गांधी आणि अॅश किंग या हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा गोड आवाज या गाण्याला लाभला असल्यामुळे, ते अधिक रोमँटिक झाले आहे. सिनेमातील प्रमुख कलाकार ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल या फ्रेश जोडीवर हे गाणे आधारित असल्यामुळे, आजच्या तरुण पिढीला प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर यातून घडून येते. शिवाय समीर सामंत लिखित 'गोरी गोरी पान' या धम्माल गाण्याने तर प्रसिद्धीचा ऊच्चांक गाठला आहे. सोशल नेटवर्किंग तसेच रेडियो मिर्चीवर सलग सहा महिने नंबर १ पोझिशनवर हे गाणे वाजवले जात आहे. हळदीची मज्जा अनुभवणाऱ्या या गाण्याला रोंकीनी गुप्ता आणि तृप्ती खामकर या हिंदीच्या प्रसिद्ध गायिकांनी आवाज दिला आहे. एव्हढेच नव्हे तर, आजच्या तळीरामांवर आधारित गायक विशाल ददलानी यांच्या आवाजातील जय अत्रे लिखित 'दारू डिंग डांग' हे गाणेदेखील लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.\nतरुणाईचे भावविश्व मांडणारा हा सिनेमा प्रेक्षकांना येत्या जुलै महिन्यात आगळावेगळा 'ड्राय डे'चा आनंद देऊ करणार आहे. या सिनेमात ऋत्विक- मोनालिसा बरोबरच कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, सानिका मुतालिक, अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी घेऊन येणार हा 'ड्राय डे' इतरांहून अगदी वेगळा असल्यामुळे या हटके 'ड्राय डे' ची प्रेक्षकदेखील प्रतीक्षा करत असतील हे निश्चित \n'ड्राय डे' नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/11455/", "date_download": "2018-10-15T22:34:26Z", "digest": "sha1:3BMZRYGYO3TUZYUEECXFEBBL6KOKLTF7", "length": 11978, "nlines": 104, "source_domain": "pcmcnews.in", "title": "कोल्हापूर : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / कोल्हापूर : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल\nकोल्हापूर : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nकोल्हापूर: ‘पैसे दे; अन्यथा आत्महत्या कर’, असा तगादा लावण्याच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी सांगलीतील चार खासगी सावकारांसह इतर दहा जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांत मंगळवारी (८ ऑगस्ट) दाखल झाला. खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) नावाच्या व्यापाऱ्याने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लाऊन आत्महत्या केली.\nप्राप्त माहितीनुसार, उमेश बजाज व त्यांचे बंधू टाकाळा येथे राहतात. दोघांनी मिळून सांगलीतील माधवनगर परिसरात खाद्यतेलाचा उद्योग सुरू केला. त्यासाठी त्यांनी खासगी सावकाराचे कर्ज काढले. या दोघा भावांचे सांगलीतील माधवनगर रोड बुधगाव आणि मार्केट यार्डात दुकान आहे. दोन्ही दुकानांचा आर्थिक व्यवहार उमेश बजाज (मृत) हेच पाहात असत. दरम्यान, सांगली येथील भाऊसाहेब माळी यांच्याकडून जानेवारी ते मार्च २०१७ या काळात प्रतिमहिना ५ टक्के आणि ५ टक्के व्याजदराने तसेच, महेश शिंदे याचेकडून ९ लाख रूपये घेतले होते. रकमेच्या व्याजाचा परतावा म्हणून माळी याला २९ लाख ७५ हजार रूपये तर, शिंदे याला ७ लाख ६५ हजार रूपये वेळोवेळी दिले होते.\nदरम्यान, उमेश बजाज यांनी सांगलीती खासगी सावकराकडून व्यवसायासाठी व्याजाने पैसे घेतले होते. मात्र, दिवसेंदिवस धंद्यात मंदी आल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. त्यातच सावकारांनी मूळ मुद्दल व व्याजाची रक्कम परत द्या यासाठी बजाज बंधूंकडे तगादा लावला होता. यावर सध्या आमच्याकडे पैसेच नाहीत. त्यामुळे ते जमले की तुमचे पैसे परत करू असे बजाज बंधूंनी सावकारांना सांगितले होते.\nPrevious राज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा\nNext जाणून घ्या…जगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/palghar-news-wada-tried-suicide-police-officers-sprain-92281", "date_download": "2018-10-15T22:07:58Z", "digest": "sha1:YUC4NCQ2PIRSDB3OEPYZH2WSQ3KS3NWG", "length": 15031, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "palghar news wada tried to suicide the police officers sprain पोलिस अधिकाऱयाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nपोलिस अधिकाऱयाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nगुन्हा दाखल करण्यात पोलिसांची चालढकल\nवाडा (पालघर): वाडा तालुक्यातील चिंचघर येथील येथील एका तरूणाने पोलिस अधिका-याच्या जाचाला कंटाळून गेल्या बुधवारी (ता. 10 ) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाला तीन दिवस होऊनही अद्यापही वाडा पोलिसांकडून गुन्हा नोंदवला गेलेला नसून, तो नोंदवण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.\nगुन्हा दाखल करण्यात पोलिसांची चालढकल\nवाडा (पालघर): वाडा तालुक्यातील चिंचघर येथील येथील एका तरूणाने पोलिस अधिका-याच्या जाचाला कंटाळून गेल्या बुधवारी (ता. 10 ) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाला तीन दिवस होऊनही अद्यापही वाडा पोलिसांकडून गुन्हा नोंदवला गेलेला नसून, तो नोंदवण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.\nकृपाल दाजी पाटील (वय 28) या तरूणाचे नजीकच्या गावातील तरूणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, तिचे आणखी दोन तरूणांशी प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर कृपाल आणि त्या तरूणीत वाद झाला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी कूडूस पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहूराज रणवारे यांच्याकडे तोंडी तक्रार केली. तक्रार केल्यानंतर कृपाल याला 22 डिसेंबर 2017 रोजी पोलिस चौकीत बोलावून त्याला मारहाण केली. शिवाय, खोटा गुन्हा दाखल करून तुला जेलमध्ये टाकू असा सज्जड दम भरून दोन लाख रुपयांची मागणी केली.\nकृपाल याने घाबरून 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत एक लाख रुपये पोलिस अधिका-याला दिले. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी करून त्याचा छळ करू लागले. अखेर या जाचाला कंटाळून कृपाल याने बुधवारी सायंकाळी थायमेट हे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला उपचारासाठी अंबाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट लिहून ठेवून सोशल मीडियावर व्हायरल केली.\nया सुसाईड नोटची दखल पालघरचे पोलिस अधीक्षक मंजुनाथ शिंगे यांनी घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहूराज रणवारे यांना तडकाफडकी निलंबित केले.\nव त्यांची विभागीय चौकशी सुरू केली.\nदरम्यान, तीन दिवस होवूनही अद्यापही वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला नाही. याबाबत पोलिस निरीक्षक रवींद्र नाईक यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाचा तपास पालघर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून केला जात असल्याचे सांगितले. तर पोलिस खात्याअंतर्गत तपास करणारे पालघरचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेगाजे यांच्याशी संपर्क साधला असता गुन्हा नोदवण्याचे काम वाडा पोलिस करतील मला फक्त खात्या अंतर्गत तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले असून, मी तो अहवाल त्यांना सादर करीन अशी माहिती त्यांनी दिली.\nआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचे नातेवाईक गेली दोन दिवस वाडा पोलिस ठाण्यात हेलपाटे मारीत आहे. मात्र, त्यांची तक्रार वाडा पोलिस नोंदवून न घेता तपास पालघरकडे आहे तेच गुन्हा दाखल करतील, असे सांगून चालढकल पणा केला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/for-liquor-palika-undertakes-kolhapur-highways-258150.html", "date_download": "2018-10-15T21:59:48Z", "digest": "sha1:IGEUBVMYVEZEC7FH5XKI2XMZMTC34BHR", "length": 13605, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दारूच्या दुकानांसाठी महामार्गाजवळचे रस्ते पालिकेकडे हस्तांतरित", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nदारूच्या दुकानांसाठी महामार्गाजवळचे रस्ते पालिकेकडे हस्तांतरित\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यभरात महामार्गालगत मद्यविक्रीवर बंदी आल्यानंतर महामार्ग पालिकेच्या हद्दीत घेण्याची तयारी सुरू झाली.\n12 एप्रिल : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यभरात महामार्गालगत मद्यविक्रीवर बंदी आल्यानंतर महामार्ग पालिकेच्या हद्दीत घेण्याची तयारी सुरू झाली. कोल्हापूर पालिकेनेही लगोलग महामार्गाजवळचे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूरमधील महामार्गालगतची 700 हून अधिक दारुची दुकानं बंद झाली आहेत. त्यामुळे यवतमाळमध्ये पालिकेने रस्ते आपल्या ताब्यात घेऊन मद्याची दुकानं सुरू झाल्यामुळे तोच फॉर्म्युला कोल्हापूरात वापरून ही मद्याची दुकानं सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.\nशहरातून रत्नागिरी नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित आहे. तसंच शहरातल्या अनेक भागांमधून राज्य महामार्गही गेलेत. त्यामुळे कोल्हापूर शहरातली 150 दुकानंही आता बंद झालीयत. पण केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारितले हे रस्ते आता मनपाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण कोल्हापूरमधल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आता याला विरोध दर्शवलाय. यापूर्वी मनपानं हे रस्ते का हस्तांतरीत केले नाहीत. असा सवाल विचारत फक्त दारू दुकानदारांसाठी आता नव्यानं ही फल्डिंग लावली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय.\nत्यामुळे यवतमाळमध्ये आता रस्ते हस्तांतरित झाल्यावर ज्याप्रमाणे दारुची दुकानं सुरु झाली त्याप्रमाणे कोल्हापूरमध्येही दीडशे दारुची दुकानं आता पुन्हा सुरु होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणारेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://techno-savvy.com/2015/02/08/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-15T22:22:37Z", "digest": "sha1:7EE6EYT6G3UIHGVNMWIGAIEGEYBAONXY", "length": 20617, "nlines": 54, "source_domain": "techno-savvy.com", "title": "मध्यमवर्गीयांसाठी क्लाउड – टेक्नो सॅव्ही", "raw_content": "\nसाप्ताहीक सकाळमध्ये प्रकाशित झालेले आणि इतर लेख\nक्लाउड कंप्युटींग या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या संदर्भात वेगळा आहे. परंतु सामान्य मध्यमवर्गीय लोकांना कदाचित माहित नसते कि दररोज ते अनेक वेळा त्यांच्या नकळत ‘क्लाउड’ वापरत असतात. तुमची माहिती इंटरनेटवरील सर्व्हरवर साठवून ठेवणाऱ्या सेवांना सर्वासाधारणपणे क्लाउड म्हटलं जातं. जीमेल, फेसबुक, गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, फ्लिकर अशी अनेक सेवांना ‘क्लाउड’ सेवा असे म्हणता येईल.\nआजकाल जवळजवळ सगळेच – विशेषत: सुशिक्षित मध्यमवर्ग ऑनलाईन बँकींगचा सर्रास वापर करतात. फेसबुक, जीमेल, वेगवेगळ्या बँकाच्या वेबसाइट, इन्शुरन्स कंपनीची वेबसाईट, फ्लिपकार्ट किंवा तत्सम खरेदी करण्याच्या साइट, क्विकर सारख्या गोष्टी विकण्याच्या साइट अशा अनेक साइटचे युझरनेम आणि पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. अनेक लोक एकच पासवर्ड सर्व वेबसाइटसाठी वापरण्याचा प्रयत्न करतात पण काही ठिकाणी पासर्वडचे नियम वेगळे असल्याने एकच पासवर्ड चालत नाही. तसेच काही वेबसाइट ठराविक कालाने पासवर्ड बदलायला लावत असल्याने तोच पासवर्ड वापरणे शक्य नसते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सरासरी आठ ते दहा युझरनेम आणि पासर्वड लक्षात ठेवावे लागतात. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक वेळा हे पासवर्ड घरातल्या दुसऱ्या कोणाला तरी माहित असणं आवश्यक असतं – विशेषत: बँक अकाउंटच्या बाबतीत जॉइंट अकाउंट नसेल तर हे खूपच महत्वाचं आहे. माझ्या माहितीमध्ये नवऱ्याचा अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी पैसे हवे आहेत पण नवऱ्याच्या बँक अकाउंटची काहीच माहिती नसल्याने बायकोला दुसरी व्यवस्था करायला लागल्याचं एक उदाहरण आहे. क्लाउडमुळे ही गोष्ट खूपच सुकर होऊ शकते. Lastpass.com, passpack.com सारख्या अनेक वेबसाइट तुम्हाला तुमच्या सर्व अकाउंटचे युझरनेम व पासवर्ड एका जागी साठवण्याची व्यवस्था उपलब्ध करून देतात. या वेबसाइटचा पासर्वड लक्षात ठेवला म्हणजे झाले यातील काही वेबसाइटमुळे तर लॉगीन प्रक्रियाही अतिशय सोपी होऊ शकते. या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला आधी साठवून ठेवलेली कुठलीही वेबसाइट (उदा. बँकेची अथवा इन्सुरन्स कंपनीची) उघडता येते. एव्हढंच नव्हे तर त्या वेबसाइटमध्ये आपोआप लॉगीनही करता येते यातील काही वेबसाइटमुळे तर लॉगीन प्रक्रियाही अतिशय सोपी होऊ शकते. या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला आधी साठवून ठेवलेली कुठलीही वेबसाइट (उदा. बँकेची अथवा इन्सुरन्स कंपनीची) उघडता येते. एव्हढंच नव्हे तर त्या वेबसाइटमध्ये आपोआप लॉगीनही करता येते त्यामुळे तुम्हाला पासवर्ड इकडे वाचून तिकडे घालण्याचाही त्रास वाचतो. अनेक वेळा आपण लक्षात राहण्यासाठी म्हणून सोपा पासर्वड ठेवतो. परंतु पासवर्ड सोपा ठेवल्याने हॅकरचे काम सोपे होते. तुमच्या पासवर्डमध्ये एखादे कॅपिटल अक्षर, एखादे लहान अक्षर आणि काही किबोर्डवरील चिन्हे घातल्यास तो ओळखणे कठीण जाते. Lastpass.com, passpack.com सारख्या वेबसाइटमुळे पासवर्ड लक्षात ठेवायची गरज राहत नाही आणि त्यामुळे तुम्हाला कठीण पासवर्ड ठेवणे शक्य होते. तसेच ह्या वेबसाइट खास प्रकारचे एनक्रिप्शन वापरत असल्याने या वेबसाइट हॅक झाल्या तरी तुमचे पासवर्ड हॅकरना मिळण्याची शक्यता खूपच कमी असते.\nमोबाइल फोनमध्ये कॅमेरा आल्यापासून आपण सर्वच जण खूप मोठ्या प्रमाणात फोटो काढायला लागलो आहोत. परंतु अनेक मध्यमवर्गीय लोक आजकाल वर्षातून एकदा फोन बदलतात. फोन बदलला की हे सर्व फोटो त्याबरोबर जातात. ते जाऊ नयेत म्हणून क्लाउडवर अपलोड करून ठेवणे आवश्यक आहे. फोटोच्या प्रिंट काढून ते साठवायचा जमाना आता गेला आहे. तेवढी जागा आणि वेळही कोणाकडे नसतो. त्याच्या तुलनेत फोटो क्लाउडवर ठेवणे खूपच सोपे जाते. क्लाउडवर फोटो ठेवले की मग लॅपटॉप व फोन कितीही वेळा बदलला तरी चिंता करायला नको, तुमचे फोटो सुरक्षित राहतात. तसेच फोटो हरवण्याची शक्यताही नसते. क्लाउडवर फोटो टॅग करता येत असल्याने फोटो शोधणेही सोपे जाते. तुमच्या घराला आग लागली, चोरी झाली तरीही फोटो गहाळ होण्याची शक्यता नाही. म्हणूनच सर्वसामान्य अमेरिकन मध्यमवर्ग आपले फोटो क्लाउडवर ठेवतो. तुमच्या कडे जुने फोटो प्रिंट स्वरुपात पडून असतील तर त्याचे डिजीटल स्वरूपात रुपांतर करून देण्याचाही अनेक सुविधा अमेरिकेत (व भारतातही) उपलब्ध आहेत. असे फोटो डिजीटल स्वरूपात क्लाउडवर साठवल्याने घरची भरपूर जागा वाचू शकते. इंटरनेटवर अनेक फोटो साठवून ठेवणाऱ्या क्लाउड सेवा उपलब्ध आहेत. अनेक लोक फेसबुकचाही फोटो साठवण्यासाठी उपयोग करतात. परंतु फेसबुक फोटो साठवण्यासाठी सर्वात चांगला पर्याय नाही. तुम्ही जेव्हा फेसबुकवर फोटो अपलोड करता तेव्हा त्या फोटोचे रिझोल्यूशन कमी करून कमी दर्जाचा फोटो फेसबुक साठवून ठेवते. फोटो चांगल्या प्रतीच्या डिजीटल कॅमेराने काढले असतील तर ते तसेच्या तसे साठवून ठेवणे आवश्यक आहे. कमी प्रतीचे फोटो साठवून ठेवून त्यात बदल केल्यास ते पुन्हा सेव्ह करताना अजून कमी प्रतीचे होतात. म्हणून इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक फोटो सेवा तुम्हाला तुमचे फोटो मूळ स्वरूपात साठवून ठेवण्याची सुविधा देतात. फ्लिकर, पिकासा ही अशा क्लाउड सेवांची उदाहरणे होत. फ्लिकर चक्क १ टेराबाइट जागा विनाशुल्क देते. एका टेराबाइटमध्ये अंदाजे २० लाख फोटो राहू शकतात या वेबसाइटवरून तुम्ही आपले फोटो फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कवरही टाकू शकता. एकंदरीतच या सेवा फोटोसाठीच बनवल्या गेल्या असल्याने त्यामध्ये फेसबुकपेक्षा अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध असतात. अमेरिकेततर फ्लिकरवरून तुम्ही आपल्या फोटोच्या प्रिंटही (पैसे देऊन) मागवू शकता. जी गोष्ट फोटोची तीच गोष्ट व्हिडीओचीही आहे. अनेक फोटो साठवणाऱ्या सेवा व्हीडीओही साठवू देतात. माझ्या मते व्हिडीओ साठवण्याठी यु ट्यूब सर्वात चांगला पर्याय आहे. युट्यूबवर खाजगी व्हीडीओही साठवून ठेवता येतात. या सर्व सुविधांची मोबाइल अॅप येत असल्याने मोबाइलवरून फोटो अथवा व्हीडीओ अपलोड करणे खूपच सोपे जाते.\nआपल्या घरी आपण अनेक महत्वाची कागदपत्रे असतात. पासपोर्ट, जागेची कागदपत्रे, बँकाची कागदपत्रे, इंशुरन्स पॉलिसी वगैरे वगैरे. हे सर्व कागद अनेक वेळा लोक बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. परंतु लॉकरमध्ये ठेवलेले कागदपत्र जेव्हा लागतील तेव्हा काढणे सोपे नसते. विशेषत: एखाद्या रविवारी तुम्हाला एखादा महत्वाचा कागद हवा असेल तर लक्षात ठेवून तो रविवारच्या आधी लॉकरमधून काढून ठेवावा लागतो. क्लाउडमुळे याही समस्येचे निराकरणे करणे सोपे आहे. आपली महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून तुम्ही गुगल ड्राइव्हमध्ये साठवून ठेवू शकता. तुमच्या कडे जीमेल अकाऊंट असेल तर तुम्हाला गुगल ड्राइव्ह अकाउंट त्याबरोबर मुफ्त मिळते. गुगल ड्राइव्हचे मोबाइल अॅपही येत असल्याने तुम्ही ही कागदपत्रे मग मोबाइवरून कधीही पाहू शकता. तसेच हवे असतील तेव्हा डाऊनलोड करून प्रिंटही करू शकता. त्यामुळे घरील कागदपत्रे चोरीला गेली किंवा लॉकरमधील कागदपत्रे गहाळ झाली तरीही हरकत नाही, त्याची एक प्रत क्लाउडवर सुरक्षित असल्याने ही कागदपत्रे हवी असतील तेव्हा वापरता येतात. गुगल सर्वांना १५ गिगाबाइट जागा मुफ्त देते. या १५ गिगाबाइटमध्ये तुमच्या इमेल (जी मेल) , कागदपत्रे (ड्राइव्ह) आणि फोटो (पिकासा) ठेवता येतात. यापेक्षा जास्त जागा हवी असल्यास पैसे देऊन जास्त जागा विकत घेता येते. गुगलव्यतिरीक्त ड्रॉपबॉक्स नावाची कंपनीही अशा प्रकारची सेवा पुरवते. ह्या सेवेचा वापर करण्यासाठी घरी स्कॅनर असणे जरुरी आहेच असे नाही. आजकाल अनेक मोबाइल अॅप कॅमेराचा वापर करून कागदपत्रे स्कॅन करु देतात. त्यांनी स्कॅन करुन तयार झालेल्या चित्राची प्रत एखाद्या स्कॅनरइतकी चांगली नसली तरी ते कागदपत्र वाचण्याइतकी चांगली असते. त्यामुळे कामचलाऊ स्कॅनर म्हणून तुमच्या स्मार्टफोनचाही वापर करतो येतो.\nक्लाउडवर कागदपत्रे ठेवण्याचे अनेक फायदे असले तरी एक महत्वाचा तोटाही आहे. तुमची महत्वाची कागदपत्रे हॅक होऊन नको त्या माणसांच्या हाती पडू शकतात. अशा प्रकारचे हॅक तुम्ही काळजी घेतली नाही म्हणूनही होऊ शकतात वा सॉफ्टवअर मधील चुकांमुळेही होऊ शकतात. अलिकडेच अनेक महत्वाच्या कंपन्यांचे सर्व्हर हॅक होऊन महत्वाची कागदपत्रे इंटरनेटवर जाहीर झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु यावरही एक उपाय आहे. स्कॅन केलेली कागदपत्रे पी डी एफ फाइलमध्ये साठवून ठेवून या फाइललाही पासवर्ड घालता येतो. म्हणजे आपले अकाउंट हॅक झाले तरीही त्या फाइल चोरांना उघडता येणार नाहीत. अर्थात यामुळे माहिती चोरी होण्याची शक्यता संपूर्णपणे टाळता आली नाही तरी बरीच कमी मात्र करता येते.\nअमेरिकेत लोक क्लाउडचा उपयोग आपली गाणी साठवण्यासाठीही करतात. अॅपल, अॅमेझॉन आणि गुगलने अशा प्रकारच्या सेवा सुरु केल्या आहेत. त्यामुळे लोक आता सीडी खरेदी करायच्या फंदात न पडता गाणी आयट्यून्स अथवा अॅमेझॉनवरून विकत घेऊन क्लाउडमध्ये साठवून ऐकतात.\nक्लाउड कंप्यूटींगची आता कुठे सुरुवात होत आहे. पुढे जाऊन काय काय क्लाउडवर साठवता येईल याची कल्पनाच न कलेली बरी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/973/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8;_%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_", "date_download": "2018-10-15T22:19:16Z", "digest": "sha1:O3APYY55VDVYHSEB5P2CP42EDSYO75AA", "length": 8722, "nlines": 42, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस; दोन दशके विश्वासाची\n\"सर्व जातींच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन भारतीयांची एक जबरदस्त शक्ती निर्माण करण्यासाठी आज पुन्हा एकदा नव्याने महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे.\nदिल्लीमध्ये महाराष्ट्राची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी पराकाष्ठा करण्याची शपथ मी आपणा सर्वांच्या साक्षीने घेतो. नवा इतिहास निर्माण करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत आणि तुम्हा सर्वांच्या मनगटात आहे. आणि त्यावर माझा विश्वास आहे.\"\n१० जून १९९९ रोजी पक्षाची स्थापना करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा माननीय पवार साहेबांनी दिलेला शब्द पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत खरा करुन दाखविला आहे.\n१९ वर्षांपूर्वी साहेबांनी शिवाजी पार्क येथे केलेल्या भाषणाचे संदर्भ पेरत त्यावेळचा माहौल खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा चितारलाय सरकारनामा या वृत्त वेबसाइटवर.\nछत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला समतेचा वस्तुपाठ हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीची शिदोरी असेल असे स्पष्टपणे पवारसाहेबांनी नमूद केलं होतं.\nही शिदोरी पाठीशी बांधूनच राष्ट्रवादीने आपली वाटचाल कायम ठेवली व आज हा राष्ट्रीय पक्ष दिमाखात २० व्या वर्षांत पदार्पण करत आहे.\n‘सन ऑफ सॉईल’ कॉफी टेबल बुकचे खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन ...\nग्राहकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी उत्पादक जगला पाहिजे असे सांगत उत्पादन करणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला तर आम्हाला परदेशावर अवलंबून राहावे लागेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली. दिव्य मराठीच्या ‘सन आफ सॉईल’ या प्रगतीशील शेतकऱ्यांची यशोगाथा सांगणाऱ्या कॉफी टेबल बुकचे औरंगाबाद येथे आज पवार यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. राजेश टोपे, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, उद्योजक मानसिंग पवार, दिव्य मराठीचे सीईओ ...\nखा. शरद पवार यांनी ऐकली समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांची बाजू ...\nसरकारतर्फे प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करावा, अशी शहापूर तालुक्यासहित राज्यभरातील महामार्गबाधित शेतकऱ्यांची मागणी आहे. या महामार्गामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी नेस्तनाबूत होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी याविषयी आज मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. तसेच येत्या २९ मे रोजी ठाणे ते नागपूर मध्ये ज्या ज्या ठिकाणी या महामार्गाला विरोध करणाऱ्या समित्या गठित झाल्या आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन पुढची रणनीती ठ ...\nउत्तम प्रशासनासाठी आगामी मनपा निवडणुकांमध्ये घड्याळाचे बटन दाबा ...\nआगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाणे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना पक्षसंघटन तसेच निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मनपा सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पव ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-akole-supriya-sule-news-438665-2/", "date_download": "2018-10-15T21:46:13Z", "digest": "sha1:V4OQUJULSDWUQXUBM6GJLIC3QVPKJAEI", "length": 14890, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता लाटणे घेऊन धडा शिकवू : खा सुळे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआता लाटणे घेऊन धडा शिकवू : खा सुळे\nअकोले - अकोले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसी संवाद साधताना खा.सुप्रिया सुळे.\n‘प्राजक्ता’चा सवाल संसदेत मांडणार, खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाही\nपवारांसाठी नाही तर जनतेसाठी रस्ता\nजेव्हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अकोल्यात येणार तेव्हाच बाजारतळ ते लेंडीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले गेले. उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण का केले नाही असा सवाल सुगाव खुर्द येथील अक्षदा वैद्य या विद्यार्थिनीने आ. वैभव पिचड यांना विचारला. त्यावर आ. पिचड म्हणाले, अकोल्यातील रस्त्यांचे व पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण व्हावे, यासाठी आम्ही सर्वत्र आवाज उठवला. निधी मिळविण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला. अजित पवार येणार म्हणून हा रास्ता डांबरीकरण केला नाही.तर जनतेच्या सोयीसाठी हा रस्ता डांबरीकरण केला असल्याचे आ. पिचड यांनी सांगितले.\nअकोले – रावण कदम (आमदार राम कदम)झाले ते पुरे झाले. पहिली वेळ आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सोडतो. मात्र येथून पुढे जर राज्यातील कोणत्याही पक्षाचा नेता अगर पुढारी असो, त्याने जर सावित्रीच्या लेकींविषयी अपशब्द काढले तर त्याचे पुढे काय परिणाम होतील, हे तुम्ही पाहतच रहा. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावत पुन्हा मुलींना पळविण्याची भाषा करणाऱ्याच्या मागे आम्ही महिला व मुली “लाटणे’ घेऊन त्यांच्या मागे लागू व त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिला.\nअगस्ती महाविद्यालयाच्या बुवासाहेब नवले रंगमंचाच्या मैदानावर “जागर जाणीवांचा’ या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयीन युवक व युवतींना मार्गदर्शन करताना खा.सुळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आ. वैभवराव पिचड होते. यावेळी सीताराम गायकर, उत्कर्षा रुपवते, जे. डी. आंबरे, आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी असंख्य युवक व युवतींनी सवाल विचारून खा. सुळे यांना चकित केले. त्यातील “सत्य बोला, नाही तर सत्ता सोडा’ हा प्राजक्ता तळेकर या युवतीचा प्रश्न आपण संसदेत पंतप्रधानांना विचारू असे त्यांनी जाहीर केले. जबाबदार नेत्याने व सुसंस्कृत व्यक्तीने असे भाष्य करणे योग्य नाही. कुणाला उचलून किंवा पळवून नेणार असे बोलणे कायद्याने तो अपहरणाचा गुन्हा होऊ शकतो. यास जबाबदार तो नेता नाही तर त्यास खऱ्या अर्थाने जबाबदार राज्याचा गुहमंत्री असतो. सध्याचा गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील आ. कदम यांच्यावर कारवाई करण्यासाठी का पुढे आले नाही त्या विषयावर मुख्यमंत्री व गृहमंत्री बोलत का नाही, असे सवाल करून ते फक्त सोशल मिडीया व ट्विटटरवर बोलण्यातच पटाईत असल्याची टीका त्यांनी केली. आपण त्यासाठी त्यांच्याशी जाहीर चर्चा करायला तयार आहे, असे खुले त्यांनी आव्हान दिले.\nस्रियांवर दिवसेंदिवस अन्याय व अत्याचार कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी सुप्रियाताईंनी संसदेत आवाज उठवा अशी विनवणी प्राची देशमुख, प्रतीक्षा वाकचौरे, जानकी वैद्य, विशाल जाधव यांनी केली. योगेश शेळके, यश फरगडे, भारत सुर्वे, प्रज्ञा दातखिळे, अभिजित मंडलिक, प्राजक्ता तळेकर, प्रथमेश मंडलिक, प्रज्ञा घोलप, प्रशांत शेटे, यासह अनेक विद्यार्थ्यानी खा. सुळे यांना प्रश्न विचारले. त्यावर तुम्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन मी त्याविषयी नक्कीच संसदेत आवाज उठवील असे अभिवचन त्यांनी दिले.\nमराठा समाजाने अनेक आंदोलने करून सुद्धा सध्याच्या युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. तर तुमचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देणार का असा सवाल शुभम खताळ या विद्यार्थ्याने विचारला असता, त्या म्हणाल्या, मराठा समाजाला आघाडी सरकारच्या काळात आरक्षण दिले. मात्र ते न्यायालयात गेले. ते युती सरकारने म्हणावा असे हाताळले नाही. त्यामुळे ते रेंगाळले. मात्र 2019 मध्ये आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळून देणार असे अभिवचन त्यांनी दिले.\nमहेंद्र धोनीसारख्या क्रिकेटरला लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात. मात्र जो शेतकरी आपल्या शेतात राबराब राबतो. त्याच्या मालाला मात्र हमीभाव मिळत नसल्यामुळे तो आत्महत्या करतो. याकडे का लक्ष दिले जात नाही अशी खंत प्रज्ञा तळेकर या विद्यार्थिनीने व्यक्त केली. त्यावर खा.सुळे म्हणाल्या, आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नक्कीच देणार आहे. यावेळी प्रास्ताविक प्राचार्य भास्कर शेळके यांनी तर सुत्रसंचालन प्रा.संदेश कासार व प्रा. बाळासाहेब शेटे यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. सुनील शिंदे यांनी मांडले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजेव्हा भारताचा ‘हा’ महान खेळाडू ‘पेले’ यांना भेटतो तेव्हा…\nNext articleकालवा भरावाचे काम लवकरच पूर्ण होणार\nपाथर्डीत मोहटादेवी गडावर भाविकांचा महापूर\n52 वी आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धा : जुबेर शेख यांना आशियाश्री पुरस्कार\nराहूरी तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट\nपाच गावांच्या पुनर्वसनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव \nदुष्काळनिश्चितीसाठी पुन्हा मंडलनिहाय सर्वेक्षण\nसत्यजीत तांबे यांना अटक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/ganja-seized-nagpur-13474", "date_download": "2018-10-15T21:36:58Z", "digest": "sha1:PCLYEKDP4JG7BKQQMPYFIEW4HFYTNEFD", "length": 11709, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "ganja seized in nagpur पंधरा लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक | eSakal", "raw_content": "\nपंधरा लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक\nसोमवार, 10 ऑक्टोबर 2016\nनागपूर - छत्तीसगडमधून महाराष्ट्रमार्गे गुजरातमध्ये गांज्याची तस्करी करणारे वेंकटकुमार रमण (वय २७, जि. सूरजपूर, छत्तीसगड) आणि सुशील चंद्रा (२४, जि. बलोदाबाजार, छत्तीसगड) यांना अटक करण्यात आली. तर, केसर अग्रवाल, प्रीतराम खुटे आणि त्यांचा चालक हे अद्याप फरार आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांच्याकडून १५ लाख रुपयांचा गांजा जप्त केला.\nनागपूर - छत्तीसगडमधून महाराष्ट्रमार्गे गुजरातमध्ये गांज्याची तस्करी करणारे वेंकटकुमार रमण (वय २७, जि. सूरजपूर, छत्तीसगड) आणि सुशील चंद्रा (२४, जि. बलोदाबाजार, छत्तीसगड) यांना अटक करण्यात आली. तर, केसर अग्रवाल, प्रीतराम खुटे आणि त्यांचा चालक हे अद्याप फरार आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांच्याकडून १५ लाख रुपयांचा गांजा जप्त केला.\nकळमन्यात १ सप्टेंबरला गांजा तस्करीची घटना उघडकीस आली. त्या प्रकरणात संतोष खुटे (वय ३१, कोरबा, छत्तीसगड) याला छत्तीसगडमधून अटक केली. त्याच्याकडे ११ सीम कार्ड मिळाले. सायबर सेलच्या मदतीने त्याचे लोकेशन गुजरात आणि छत्तीसगड परिसरात आढळले. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री छत्तीसगडवरून दोन कार गुजरातला गांजा घेऊन जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांना मिळाली. हिंगणा मार्गावर सापळा रचून दोन्ही आरोपींना कारसह अटक करण्यात आली.\nमुख्य आरोपीने दिला गुंगारा\nछत्तीसगडच्या गाडीची नंबरप्लेट बदलवून महाराष्ट्र पासिंगची बनावट नंबरप्लेट कारला लावली. ती कार कळमना मार्गाने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लगेच कळमना पोलिसांना बॅरिकेटिंग करण्याच्या सूचना दिल्या. ते आरोपी कारने बॅरिकेटिंग तोडून पळून गेले. मुख्य आरोपी पसार झाला.\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nकिरकोळ कारणावरून युवकाकडून मित्राचा खून\nसातारा - मित्राला हांडगा म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून युवकाचा खून केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sanjay-dutt-reunite-with-trishala-wife-maanayata-shared-family-picture-1610057/", "date_download": "2018-10-15T22:11:42Z", "digest": "sha1:GYAA6ON7WSWALF225SUX5LCQK5ZDFQ4K", "length": 13705, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sanjay dutt reunite with trishala wife maanayata shared family picture | संजय दत्तने दुबईत घेतली मुलीची भेट | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nसंजय दत्तने दुबईत घेतली मुलीची भेट\nसंजय दत्तने दुबईत घेतली मुलीची भेट\nबाप- लेकी नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतात\nबॉलिवूड अभिनेता संजय दत्तचं व्यावसायिक आयुष्य जेवढं चर्चिलं गेलं नाही त्याहून जास्त चर्चा त्याच्या खासगी आयुष्याची झाली. १९९३ बॉम्ब स्फोटात त्याचे नाव अडकल्यानंतर त्याच्या आयुष्यात पुर्वीसारखे काहीच राहिले नाही. या सगळ्यात संजयच्या कुटुंबाला फार सहन करावे लागले होते. पण आता त्याच्या आयुष्यात सर्वकाही चांगले होताना दिसत आहे.\nसंजयच्या कठीण प्रसंगात त्याची तिसरी पत्नी मान्यता आणि मुलगी त्रिशाला दत्त यांनी त्याची साथ कधीच सोडली नाही. या दोन स्त्रियांचा त्याच्या आयुष्यावर फार प्रभाव असल्याचे त्याने अनेकदा मान्यही केले आहे. संजय त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत मुंबईत राहत असला तरी त्याची पहिली मुलगी त्रिशाला अमेरिकेत राहते. हे बाप- लेकी नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतात.\nनवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संजय दत्त त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत दुबईला गेला होता. यावेळी त्यांच्यासोबत त्रिशालाही होती. संजयची पत्नी मान्यता सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. ती दरदिवशी काही ना काही पोस्ट शेअर करत असतेच. यावेळीही तिने नवीन वर्षाच्या पार्टीचे फोटो शेअर केले. यातील एका फोटोमध्ये त्रिशालाही दिसत आहे. तसेच मुलगी इक्रा आणि मुलगा शहरानही आहेत.\n‘दी दत्त…’ असे कॅप्शन मान्यताने या फोटोला दिले. संजूबाबाने मान्यतासोबत लग्न केल्यानंतर त्रिशाला आणि तिच्यातील नाते काही चांगले नसल्याच्या चर्चा होत्या. या दोघींमध्ये बऱ्याचदा खटके उडत असल्याचे म्हटले जायचे. पण आता त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा दुरावा राहिला नसून, दोघीही चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत.\nकाही महिन्यांपूर्वीच मान्यता त्रिशालाला भेटण्यासाठी न्यू यॉर्कला गेली होती. त्यावेळी त्रिशालाने दोघींचा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामुळे या माय-लेकीच्या नात्यात सर्वकाही आलबेल असल्याचं दिसून आलं. दरम्यान, मान्यताने एका मुलाखतीत त्रिशालाने भारतात परत यावं अशी इच्छा व्यक्त केलेली. कारण, त्रिशाला परत येईल तेव्हाच त्यांच कुटुंब पूर्ण होईल असं मान्यताच मत आहे. लवकरच, संजय ‘साहेब, बीवी आणि गँगस्टर ३’ आणि ‘टोरबाज’ या सिनेमांत दिसणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'जलयुक्त शिवार'मधील भ्रष्टाचारावर राज ठाकरेंचा 'मास्टरस्ट्रोक'\n#MeToo : अब्रुनुकसानीचा खटला लढण्यास तयार, सत्य हाच माझा बचाव - प्रिया रमाणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-kirit-somaiya-selfie-leopard-attackers-92282", "date_download": "2018-10-15T22:19:12Z", "digest": "sha1:J53JRZ6WLWMHNPHJXO55GRRIU5CKJWZU", "length": 12898, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news kirit somaiya selfie with leopard attackers बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीबरोबर सेल्फी काढणारे सोमय्या ट्रोल | eSakal", "raw_content": "\nबिबट्याच्या हल्ल्यातील जखमीबरोबर सेल्फी काढणारे सोमय्या ट्रोल\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nविक्रोळी : मुलुंडमधील नानीपाडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यासोबत सेल्फी काढणे खासदार किरीट सोमय्या यांच्या चांगलेच अंगलट आले. आज (शनिवार) नेटिझन्सने त्यांना ट्रोल केले. शिवाय ट्विटरवर बिबट्याचा उल्लेख सोमय्या यांनी टायगर (वाघ) असे केल्याने ते तोंडघशी पडले. यावरून नेटिझन्सने त्यांना फैलावर घेतले.\nविक्रोळी : मुलुंडमधील नानीपाडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यासोबत सेल्फी काढणे खासदार किरीट सोमय्या यांच्या चांगलेच अंगलट आले. आज (शनिवार) नेटिझन्सने त्यांना ट्रोल केले. शिवाय ट्विटरवर बिबट्याचा उल्लेख सोमय्या यांनी टायगर (वाघ) असे केल्याने ते तोंडघशी पडले. यावरून नेटिझन्सने त्यांना फैलावर घेतले.\nआज सकाळी साडेसात च्या सुमारास बिबट्याने एकूण पाच जणांना हल्ला करून जखमी केले. याची महिती मिळताच स्थानिक खासदार किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तिथे ते सेल्फी काढण्यात गुंतले. त्यासाठी त्यांनी जमलेले नागरिक आणि जखमी झालेल्या व्यक्ती यांना सोबत घेतले.\nएवढ्यावरच न थांबता त्यांनी ते फोटो ट्विट केले. त्यांच्या या असंवेदनशीलपणावर त्यांना ट्रोल केले गेले. तसेच ट्विट करताना सोमय्या यांनी बिबट्याचा उल्लेख वाघ म्हणून केला. त्यामुळे त्यांना वाघच दिसतो का टायगर अभी जिंदा हे असे म्हणत ट्रोल केले गेले. यावर, मला तिकडच्या लोकांनी सांगितले की 2 वाघ शिरले होते म्हणून मी ते ट्विट केले अशी सारवासारव सोमय्या यांनी केली.\nरितेश करकेरा यांनी सोमय्या यांना सेल्फी ऑफ तर इयर दिला पाहिजे असे ट्विट केली. डोके ठिकाणावर आहे का असे ट्विट रोहित जोशी यांनी केले. सोमय्यां यांनी जखमीचे काढलेले फोटो पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहेत.\nयापूर्वी मुंबईत जेव्हा एल्फिन्स्टन रोड पादचारी पुलावर चेंगराचेंगरीत 22 जण मरण पावले होते, त्याच रात्री सोमय्या गरबा खेळत होते, असाही आरोप झाला होता.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\n#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य\nसोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://antarnad-maza.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2018-10-15T21:11:30Z", "digest": "sha1:3OPZ3NDV3BBBGAIPJHP27GKWILKOFFYG", "length": 4815, "nlines": 24, "source_domain": "antarnad-maza.blogspot.com", "title": "Antarnad: अगा मज ज्ञाना भेटला", "raw_content": "\nअगा मज ज्ञाना भेटला\nफाटक उघडून दादा अंगणात आले. माझी खोली फाटकाला लागूनच असल्यानं मलाच ते पहिले दिसले. अंगणात आल्या आल्या त्यांनी वाकून प्राजक्ताची काही फुलं उचलली. \"दादा आणि फुलं\" मी मनातल्या मनात विचार करत हॉलचं दार उघडून अंगणात आलो. \"हे बघ कोण आलं आहे माझ्याबरोबर\" त्यांच्याबरोबर आलेल्या एका पोरसवदा इसमाकडे बोट दाखवत दादा म्हणाले. २०-२१ वर्षाचा, बारीकसा तो मुलगा, खेड्यातली जरा शिकलेली मुलं घालतात तशी विजार आणि न खोचलेला फुल बाह्यांचा चौकड्याचा शर्ट घालून आला होता. केस खांद्यापर्यंत वाढलेले पण व्यवस्थित विंचरलेले होते. खांद्यावर झोळी वजा थैली, पायात सध्या चपला अशा अवतारातल्या त्या मुलाने मला फाटकामधूनच नमस्कार केला. दादांनी नोकरी लावायच्या उद्देशानं गावावरून कोणालातरी आणलं आहे असं समजून मी \"नाही, मी नाही ओळखलं\" अशा अर्थी मान हलवली.\n मांनी खास तुला भेटवण्यासाठी पाठवलं आहे\". मला काही कळायच्या आत त्याने माझ्या जवळ येत \"नमस्कार, मी ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी\" असे म्हणत माझ्या कानाशिलांवर त्याचे दोन्ही कृश हात ठेवले आणि माझ्या माथ्याला आपला माथा भिडवला.\nक्षणभरात माझ्या सर्व अंगात कंप भरला, डोळ्यासमोर प्रकाशाची वलय चमकली, भोवती सर्व विश्व फेर धरून नाचू लागलं... जंगलात आई वडिलांना शोधणारी मुलं दिसली... लोकांनी मारलेले दगड दिसले...उपाशी पोटी तळमळत काढलेल्या रात्री दिसल्या...गळ्यात नाग घातलेला योगी दिसला... भावानं दिलेली दीक्षा दिसली...पैठणची काटेरी वाट दिसली... पाठीवर भाजलेले मांडे दिसले...वेद वदनारा रेडा दिसला...चालणारी भिंत दिसली...दिव्य तेजानं चालणारा बोरू दिसला...आणि शेवटी समाधीचं बंद होणारं दार दिसलं. वयाच्या एकविसाव्या वर्षी योगी समाधिस्त झाला.\nवर्षत सकळमंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी, भेटतु भूतां\nझोपेतून जागा झालो तेव्हा हृदयात काहिली माजलेली. मन मात्र शांत प्रसन्न होतं. डोळ्यातून घळा घळा पाणी वाहू लागलं आणि मी \"सुखिया झालो\"\nअगा मज ज्ञाना भेटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/11440/", "date_download": "2018-10-15T22:35:08Z", "digest": "sha1:GSAIDY73GCDGU2565CGTPJH6SIVJSWNL", "length": 13506, "nlines": 148, "source_domain": "pcmcnews.in", "title": "राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / देश / राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nराज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nAugust 8, 2018\tदेश, पुणे, राष्ट्रीय घडामोडी\nनवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी यूपीएमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. एकीकडे एनडीएकडून उपसभापतीपसाठी जेडीयूचे नेते हरिवंश यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर त्यांच्याविरोधात यूपीएकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांना मैदानात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, राज्यसभा उपसभापतीपदासाठी संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता वंदना चव्हाण म्हणाल्या, जर कुणी महिला राज्यसभेची उपसभापती बनणार असेल तर आपल्याला आनंदच होईल. मात्र अद्याप काही निश्चित झालेले नाही. विरोधी पक्षाच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे सध्या फार न बोलता काही काळ वाट पाहणे योग्य ठरेल.\nराज्यसभा उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. त्यातच उपसभापतीपदाची निवडणूक जिंकून सत्ताधारी भाजपाला धक्का देण्याचा काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएचा मानस आहे.\nदुसरीकडे जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या उमेदवारासाठी पाठिंबा मागण्यास सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करून पाठिंबा मागितला आहे. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.\nPrevious PHOTOS : लाडक्या नेत्याच्या निधनानंतर तामिळनाडू शोकसागरात\nNext सिनेमा दाखवणं तुमचं काम, खाद्यपदार्थ विकणं नाही, हायकोर्टा ने मालकांना झापलं\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nचेन्‍नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-market-committee-meeting-80821", "date_download": "2018-10-15T22:18:28Z", "digest": "sha1:X4AEGZ32CQQUS4BDOJ6WACLYWY5FZFZA", "length": 16361, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news market committee meeting सभापतींचा राजीनामा, अविश्‍वासाचे मतदान कुणासाठी? | eSakal", "raw_content": "\nसभापतींचा राजीनामा, अविश्‍वासाचे मतदान कुणासाठी\nरविवार, 5 नोव्हेंबर 2017\nजळगाव - ज्यांच्यावर अविश्‍वास ठराव आला आहे, त्यांनी राजीनामा दिला. ते आता सभापतीच राहिलेले नाहीत. ते पदच रिक्त झाले, तर कुणाच्या अविश्‍वासावर मतदान घेण्यात आले मतदारांना झालेल्या ‘अर्थ’पूर्णची तपासणी करण्यासाठी मतदानाद्वारे चाचपणी करण्यात आली काय\nअधिकारी नियमांची एैसीतैसी करून कुणाच्या अधिपत्याखाली काम करीत आहे असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची अविश्‍वासाच्या ठरावावर झालेली सभाच बेकायदेशीर असल्याचे आता कायदेतज्ज्ञाचेही मत आहे.\nजळगाव - ज्यांच्यावर अविश्‍वास ठराव आला आहे, त्यांनी राजीनामा दिला. ते आता सभापतीच राहिलेले नाहीत. ते पदच रिक्त झाले, तर कुणाच्या अविश्‍वासावर मतदान घेण्यात आले मतदारांना झालेल्या ‘अर्थ’पूर्णची तपासणी करण्यासाठी मतदानाद्वारे चाचपणी करण्यात आली काय\nअधिकारी नियमांची एैसीतैसी करून कुणाच्या अधिपत्याखाली काम करीत आहे असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची अविश्‍वासाच्या ठरावावर झालेली सभाच बेकायदेशीर असल्याचे आता कायदेतज्ज्ञाचेही मत आहे.\nजळगाव बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अविश्‍वास ठरावावर शुक्रवारी (ता. ३) मतदान घेण्यात आले. चौदा विरुद्ध दोन मतांना हा ठराव मंजूरही झाला. मात्र ठरावावर मतदान घेण्यापूर्वीच सकाळी दहाला जिल्हा उपनिबंधक सहकार यांच्या दालनात जाऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर विषय संपल्यामुळे त्यांच्या अविश्‍वासावर मतदान घेण्याची गरज नव्हती. सभेचा जर हेतू साध्य झाला असेल तर सभाच कशासाठी असे सहकार क्षेत्रातील कायदेतज्ज्ञांचेही मत आहे. त्यामुळे मतदानाची ही सभा निरर्थक आहे. त्याला कोणताही आधार नाही. पीठासीन अध्यक्ष जिल्हा सहकार उपनिबंधकांनी ही सभाच घ्यायला नको होती असे मतही व्यक्त होत आहे. उलट संचालकांनीच सभा घेऊन त्यांच्या राजीनाम्याला मंजुरी द्यावयाची होती. मात्र अविश्‍वास प्रस्ताव मंजुरीसाठी घेण्यात आलेली सभाच चुकीची ठरली आहे.\nमतदारांची चाचपणी केली काय\nकृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवर अविश्‍वास ठराव दाखल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली. अविश्‍वास प्रस्ताव बारगळू नये यासाठी सत्ताधाऱ्यांचेही संचालक फोडण्यात आले. अविश्‍वास प्रस्ताव मंजुरीसाठी आवश्‍यक संचालक एकत्र करून त्यांना सहलीलाही पाठविण्यात आले होते. मतदानाच्या दिवशी सर्व संचालक एका वाहनातून आल्याचेही दिसून आले. ‘अर्थ’पूर्ण बोलणी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे संचालक खरेच आपल्यासोबत आहेत काय तसेच आमच्या सोबत संख्याबळ एवढे आहे, हे दाखविण्याचा अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्याचा डाव होता. त्याचीही चाचपणी करावी यासाठीच हे मतदान घेण्यात आल्याचीही चर्चा आहे. मात्र या सर्व प्रकारात पीठासीन अध्यक्ष असलेल्या अधिकाऱ्यांनी आपली भूमिका का स्पष्ट केली नाही. असा प्रश्‍न आता निर्माण होत आहे.\nराज्यात सत्तेत असलेल्या त्यांच्याच विभागाच्या नेत्याच्या आधिपत्याखाली विभाग येत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाखाली ही सभा घेतली काय अशी चर्चाही आता सुरू आहे. या सभेच्या कायदेशीर बाबींबाबत आणि सहकार विभागाच्या कारभाराबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा आहे.\nअविश्‍वास प्रस्तावासाठी ही विशेष सभा बोलाविण्यात आली होती. मात्र चेअरमन यांनीच राजीनामा दिला. सभेचा हेतू साध्य झाला. पीठासीन अध्यक्षांनी माहिती देऊन सभा रद्द करण्याची गरज होती. पुढे कामकाज चालवून तसेच मतदानही घेण्यात आले. हे सर्वच ‘निरर्थक’ठरत आहे.\n- ॲड. धनंजय ठोके, कायदेतज्ज्ञ (सहकार)\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/toners/the-body-shop+toners-price-list.html", "date_download": "2018-10-15T21:49:39Z", "digest": "sha1:RT2M6WZQZD3VQLQGSLKAMYGBPHX7LMSB", "length": 13091, "nlines": 301, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "थे बॉडी शॉप टोनर्स किंमत India मध्ये 16 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nथे बॉडी शॉप टोनर्स Indiaकिंमत\nIndia 2018 थे बॉडी शॉप टोनर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nथे बॉडी शॉप टोनर्स दर India मध्ये 16 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण थे बॉडी शॉप टोनर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन थे बॉडी शॉप थे बॉडी शॉप आलोय कॅलमींग टोनर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Indiatimes, Naaptol, Grabmore सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी थे बॉडी शॉप टोनर्स\nकिंमत थे बॉडी शॉप टोनर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन थे बॉडी शॉप थे बॉडी शॉप आलोय कॅलमींग टोनर Rs. 995 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.895 येथे आपल्याला थे बॉडी शॉप थे बॉडी शॉप सीवीड कॅलरीफायिंग टोनर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10थे बॉडी शॉप टोनर्स\nताज्याथे बॉडी शॉप टोनर्स\nथे बॉडी शॉप थे बॉडी शॉप आलोय कॅलमींग टोनर\nथे बॉडी शॉप बॉडी शॉप सीवीड कॅलरीफायिंग टोनर\nथे बॉडी शॉप थे बॉडी शॉप सीवीड कॅलरीफायिंग टोनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/main?page=4&order=name&sort=asc", "date_download": "2018-10-15T20:56:16Z", "digest": "sha1:Z2WKBGQ7E7QU56Z5S66PVQYZHT5WBNLH", "length": 8868, "nlines": 194, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "मुखपृष्ठ | योद्धा शेतकरी", "raw_content": "\n\"शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण\" - युगात्मा शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या बळीराजावर 0 सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n- संक्षिप्त पथदर्शिका -\n22-11-13 योद्धा शेतकरी बदलता भारत आणि शरद जोशी admin\n24-11-13 शेतकरी संघटना शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन admin\n18-04-18 संपादकीय स्वतंत्र भारत पक्ष admin\n17-12-16 शेतकरी संघटना शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन admin\n19-11-13 शेतकरी संघटना चंद्रपूर जिल्हा वृत्तांत admin\nचलो दिल्ली - २० मार्च २०१३\nशेतकरी संघटना रोखणार आता साखर \nशेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन\nअध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा\nशेतकरी संघटना-स्वभाप अध्यक्षांचा संयुक्त मराठवाडा दौरा\n11/09/2015 योद्धा शेतकरी बळीराज्याचे पाईक आम्ही, होऊ रे कृतार्थ संपादक\n03/09/2012 योद्धा शेतकरी शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची दिशा दाखविणारा नेता संपादक\n31/08/2015 योद्धा शेतकरी ऐंशीतले सिंहावलोकन संपादक\nवाचकांच्या काय अपेक्षा आहेत,\nकोणकोणत्या बाबींचा समावेश असावा,\nयाविषयी सुचना आमंत्रित आहेत.\nसंकेतस्थळाच्या संरचनेत महत्वाच्या ठरू शकतात.\nआपल्या सुचना प्रतिसादामध्ये लिहाव्यात.\nआर्वी छोटी - ४४२३०७\nत. हिंगणघाट जि. वर्धा.\nभरभरून सहकार्य मिळेल या अपेक्षेने.\nमी शपथ घेतो की,\nशेतकर्‍यांचे लाचारीचे जिणे संपवून\nसन्मानाने व सुखाने जगता यावे\nयाकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’\nया एक कलमी कार्यक्रमासाठी\nमी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.\nपक्ष, धर्म, जात वा\nअडथळा येऊ देणार नाही.\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंपादक - सुरेशचंद्र म्हात्रे\nवार्षिक वर्गणी - रु. २००/- फ़क्त\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://ahmednagar.nic.in/mr/", "date_download": "2018-10-15T21:34:24Z", "digest": "sha1:AZKTHHKCO4RA6XASZR5PKI5KFO3EP3FU", "length": 8344, "nlines": 196, "source_domain": "ahmednagar.nic.in", "title": "अहमदनगर | एक सेवाच्या रुपात सुरक्षित, मापनीय आणि सुगम वेबसाइट", "raw_content": "\nजिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर\nएसटीडी आणि पिन कोड\nमहात्मा गांधी यांची 150 वी जयंती\nमहात्मा गांधी यांची 150 वी जयंती\nमुळा धरण, राहुरी, अहमदनगर\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nअहमद निजाम शाह 1 याने इ.स.1494 मध्ये वसविलेले व निजामशाहाचे राजधानीचे शहर पुढे त्याच्याच नावाने अहमदनगर शहर म्हणून ओळखले जाऊ लागले.\nउत्तर अक्षांश: 18.2- 19.9\nमहसुली गावे : 1602\nभूसंपादन कायदा कलम १८,६४ नुसार न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रकरणांचा गोषवारा\nकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिकारी यादी\nआंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रस्ताव सादर करणे\nध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी यादी\nअनुकंपा तत्वावर नोकरी मिळणेबाबत उमेदवारांची समायिक जेष्ठता सूची माहे ऑगस्ट २०१८\nअव्वल कारकून संवर्गाची सुधारित अंतिम जेष्ठता सूची\nमंडळ अधिकारी संवर्गाची सुधारित अंतिम ज्येष्ठता यादी\nतलाठी अंतिम जेष्ठता यादी\nविभागीय दुय्यम सेवा परीक्षा (लिपिक संवर्ग ) जुलै २०१८\nमहसूल पात्रता चाचणी मे 2018 निकाल\nमहसूल पात्रता चाचणी मे 2018 निकाल\nप्रदर्शित करण्यासाठी पोस्ट नाही\nजिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्री. राहुल द्विवेदी, भाप्रसे\nआपले सरकार सेवा केंद्र\nएन आय सी- इमेल\nआधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली\nनागरिक कॉल सेंटर : 155300\nचाइल्ड हेल्पलाईन : 1098\nमहिला हेल्पलाईन : 1091\nगुन्हा थांबवणारे : 1090\nजिल्हा नियंत्रण कक्ष : 1077\nजिल्हा प्रशासनाकडे संकेतस्थळावरील माहितीचे हक्क\n© अहमदनगर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Oct 08, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://bmcschools.blogspot.com/2018/07/activity-based-learning-abl.html", "date_download": "2018-10-15T20:56:39Z", "digest": "sha1:6WECQGTU4U7PL4VF6GP6D3RAGAF6GXAX", "length": 23990, "nlines": 242, "source_domain": "bmcschools.blogspot.com", "title": "Activity Based Learning (ABL )( कृतीयुक्त अध्ययन पद्धती ) - बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा", "raw_content": "\nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\nABL सचित्र pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी\n[ येथे क्लिक करा ]\nजाणून घ्या ABL विषयी अगदी मोजक्या शब्दांत...\nABL म्हणजे Activity Based Learning ( कृतीयुक्त अध्ययन पद्धती )\nABL ही एक प्रभावी व परिणामकारक अशी अध्ययन पद्धती आहे. पारंपरिक अध्ययन पद्धती पेक्षा ही पद्धत वेगळी असून विध्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. तो प्रत्यक्ष कृतीतून शिकतो. त्यामुळे केलेले अध्ययन हे प्रभावी व चिरकाल टिकणारे असते. या पद्धतीत शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची असते.\nया पद्धतीत मुलांना स्वतः कृती करून शिकावे लागते. यामध्ये इयत्ता 1ली ते 4थी च्या वर्गांच्या अभ्यासक्रमाची मांडणी माईल स्टोन मध्ये *( milestone )* मध्ये केलेली आहे. यात घटक, उपघटक, पाठय मुद्दे वेगवेगळ्या कृतींमध्ये विभागले आहेत. या कृती/ कार्ड यांची क्रमबद्ध मांडणी म्हणजे मइलेस्टोल होय. असे प्रत्येक विषयात 10 ते 15 टप्पे म्हणजे *milestone* आहेत.\nया milestone ची मांडणी केलेला तक्ता म्हणजे ladder होय. ladder हे त्या विषयाचे वार्षिक नियोजन असते. प्रत्येक ladder वरील प्रत्येक milestone मध्ये 10 ते 14 कृती / कार्ड असतात. यातील कार्डांपैकी पहिल्या कार्डावर संकल्पना / संबोध स्पष्ट केलेला असतो. पुढे पुढे त्याची व्याप्ती वाढत जाते व भरपूर सराव असतो. सरावानंतर शेवटी मूल्यमापनावर / शिष्यवृत्तीवर आधारित कार्ड वि. सोडवावे लागते. मूल्यमापन कार्ड (गुच्छ) म्हणजे त्याने अभ्यासलेल्या घटकावर आधारित चाचणी असते. ती चाचणी वि.स अचूक सोडवत आली तर तो milestone त्या वि.चा पूर्ण झाला असे समजावे . जर त्यास अचूक चाचणी सोडवता नाही अली तर पुन्हा त्या milestone मधील कार्ड सोडवावेत.\nABL साहित्याची ओळख :\nABL चे साहित्य / कार्ड कोणत्या इयत्तेचे आहे हे समजण्यासाठी प्रत्येक इयत्येचा रंग निश्चित केलेला असून तो रंग त्या इयत्तेच्या कार्ड भोवती दिलेला आहे.\nइयत्ता व रंग पुढीलप्रमाणे\nरंगप्रमाणेच प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे लोगो वापरलेले आहेत.\nप्रत्येक कार्डाच्या उजव्या कोपऱ्यातील अंकावरून त्या कार्डाचा ladder वरील क्रमांक समजतो. त्याखालील क्रमांक हा कोणत्या माईलस्टोन मधील कितव्या क्रमांकाचे कार्ड आहे हे समजते.या क्रमांकाचा उपयोग वर्क डन रजिस्टर मध्ये नोंदवण्यासाठी होतो.\n# *वर्गखोलीचे नियोजन : -*\nया अध्ययन पद्धतीत इयतानिहाय वर्ग नसून विषयनिहाय वर्गखोली असते.त्या त्या वर्गखोलीत त्या त्या विषयासाठी स्वतंत्र रँकची रचना करून त्यात इ.१ली ते ४थी ची सर्व कार्ड ठेवायची असतात.तसेच त्या विषयाचे इ१ली ते ४थी चे ladder भिंतीवर लावायचे. त्यामुळ एकाच वेळी सर्व स्तरातील वि. त्या विषयाची अध्ययन कार्ड सोडवू शकतात.\nवि. अध्ययन कार्ड सोडवत असताना त्याला १ mileston पूर्ण करण्यासाठी ६ टप्प्याने फिरावे लागते. कार्डवरील लोगो पाहून तो वि. योग्य त्या गटात बसून अध्ययन करतो. त्यासाठी प्रत्येक विषयाच्या ६-६ अध्ययन थाळ्या (समूह थाळ्या) आहेत.\nवेळापत्रक व गट कसे करावे :\nशाळेचा पट, शिक्षकसंख्या व वर्गखोल्या यांचा विचार करून ABL चे गट /वेळापत्रक करावे लागते. सर्व गटात साधारणपणे सर्व स्तरातील वि.येतील असे नियोजन करावे. वेळापत्रक करताना दररोज किमान 2 मुख्य विषयांचे अध्ययन होणे अपेक्षित आहे.\nABL राबवत असताना सकाळ सत्रात परिपाठनन्तर 30 ते ४0 मि. साईड ladder वरील त्या महिन्यातील कृती घ्यावी. या कृतीत त्या वर्गातील सर्व वि.सामूहिकरीत्या सहभागी होतील.(गाणी,गोष्ट,कविता)\nत्यांनतर मुख्य २विषयांचे सव्वा ते दीड तासांचे प्रत्येकी अध्ययन होईल. दुसऱ्या सत्राच्या शेवटी पुन्हा ३०ते४०मी विषयानुसार सामूहिक कृती घ्यावी.\nसत्र पूर्व व सञोत्तर कृती ह्या आपापल्या वर्गात सामूहिकरीत्या घेणे अपेक्षित आहे.\nABL अध्ययन पद्धतीचे फायदे :\n-वि. स्वतःच्या गतीने व क्षमतेने शिकतो.\n-वि .ला दिवसभरात २ विषयांचे अध्ययन करावे लागत .\n-वि. प्रत्यक्ष कृती करून शिकत असल्याने अध्ययन प्रभावी व परिणामकारक होते.\n-सराव व दृढीकरणाला भरपूर वाव आहे.\n-वि.ने अध्ययन केलेल्या घटकवरच परीक्षा(चाचणी)असते. त्यामुळे परीक्षाचा ताण नसतो. -हसत खेळत ,मनोरंजनातून शिक्षण होते.\n-वि.चा सर्वांगीण विकास होतो. 🔸वि.एका वर्षात एकापेक्षा जास्त इयत्तांचा अभ्यास करू शकतो.\n-सहकार्याची भावना वाढीस लागते.\nABL या अध्ययन पद्धतीच्या मर्यादा :\n-या पद्धतीत शिक्षकाला रॅक, ladder, कार्ड ,लोगो,समूहथाली, माईलस्टोन यांची माहिती असावी लागते.\n-प्रत्येक वर्गाची पटसंख्या साधारण ३०पर्यंतच असावी.\n-एकदा मिळालेले ABL चे साहित्य खराब झाल्यास ते पुन्हा मिळवताना अडचणी येतात.\n-ABL असलेल्या शाळेत शिकलेला एखादा वि. ABL उपक्रम नसलेल्या शाळेत शिकण्यास गेला तर त्याला पारंपरिक पद्धतीने अध्ययन करावे लागते.\nहे वाचा > 10,542 शिक्षांकाची भर्ती \n7,584 दहावी / बारावी पास भर्ती \nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\n🌟 शालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )\n🌟 प्रथम सत्र निकाल तयार करण्याचे एक्सेल सॉफ्टवेअर \n🌟 पायाभूतचे EXCEL सॉफ्टवेअर,रिझल्ट बनवा/श्रेणी काढा 1 मिनिटात\n🌟 संकलित चाचणी-1 रिझल्ट सॉफ्टवेअर\n🌟 1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर\n🌟 रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n🌟 मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.\n🌟 डेली अटेंडन्स अँप संपूर्ण माहिती\n🌟 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर \n5 / 8 वी स्कालरशिप सराव प्रश्नपत्रिका\n💥 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या एकूण 250 सराव प्रश्नपत्रिका \n💥 श्री.प्रशांत शिवाजी हासे सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 60 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . दिनेश सरदार सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . महादेव पाटील सरांच्या 60 स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nशिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\nशिक्षक दिवस पर शायरी\nकविता - महात्मा गाँधी जी\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech /...\nलोकमान्य तिलक हिंदी भाषण/निबंध\n१ अगस्त : अण्णाभाऊ साठे जयंती हिंदी भाषण\nश्री लोकमान्य टिळक नारे/कविता\nगणतंत्र दिन निम्मित काही शेर\nसावित्रीबाई फुले मराठी भाषण\nसावित्रीबाई फुले यांच्या कविता\nसावित्रीबाई फुले हिंदी भाषण\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल मराठी, हिंदी ,भाषण\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन माहिती / भाषण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nलोकमान्य टिळक मराठी, हिंदी,इंग्रजी भाषण/निबंध सूत्रसंचालन\nप्रथम घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका, आकारीत चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech / Essay in Hindi\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन पायाभूत चाचणी 2016 श्रेणी तक्ता ,भाषा/गणित मार्गदर्शिका ,प्रश्नपत्रिका\nआदर्श व संगीतमय परिपाठ\nरोमन अंक १ ते २०००\nमाझ्या ब्लॉग चा APP डाउनलोड करा \nवार्षिक नियोजन व टाचण\nस्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nसंगीतमय पाढे- Mp3 व Video\nअब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र\nगुगल फॉर्म तयार करणे\nकरून पहा - साधे सोपे प्रयोग.\nश्री महादेव पाटील सरांच्या स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n👉 जॉब दालन भेट द्या 👈\n५ वि आणि ८ वि शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ सराव प्रश्नपत्रिका\n⚛️ 15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण हिंदी ,मराठी,इंग्रजी\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \nमोबाईल मध्ये CATALOG तयार करा\nआमच्या नवीन पोस्ट ईमेल वर पाहिजे असल्यास खाली तुमचा Email टाका\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n� नोकरीच्या जाहिराती �\nकेंद्रीय विद्यालया मधे 6205 शिक्षकांची महा भरती,kvs Teachers Recruitment\nमहाभरती ,बँक, कॉलेज, लैब, CID, BSNL\nमुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात 'कनिष्ठ अभियंता' पदांच्या ८० जागा\nबीड भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या ...\nनंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या २५ जागा\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या एकूण २२०० जागा\nमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आस्थापनेवर 'शिक्षक' पदांच्या ८५ जागा teacher job\nयवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ८९ जागा\nपुणे महानगरपालिकेत ‘शहरी डिझायनर’ पदांच्या जागा\nनागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ४७ जागा\nअहमदनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nसातारा नगर परिषदेत फायरमन पदांची भरती\n👉 जॉब दालन भेट द्या 👈\nवार्षिक नियोजन व टाचण\nपैसे कमवा ब्लॉग द्वारे\nमराठी ब्लॉग द्वारे पैसे कमवा ,earn money from mara...\nPropeller ads से पैसे कैसे कमाए \nवार्षिक नियोजन व टाचण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3003", "date_download": "2018-10-15T21:56:36Z", "digest": "sha1:LY3C2XJPHSOYW4VOMQQD22EQMFKONHYC", "length": 20889, "nlines": 152, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दुधी आमीन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदुधात भेसळ ही चर्चा येथे करण्याचे कारण वेगळे आहे. ह्या उपक्रमावर तद्न व्यक्ति मार्गदर्शन करु शकतील असे वाटते म्हणून हा धागा विणला आहे.\nनगर जिल्हा आणि इतर ठिकाणी दुधात रसायनं टाकून अनेकपट फायदा उपटणारे \"दुधी आमीन\" त्यांचे धंदे कधी बंद करतील ह्याची वाट पहाणे मुर्खपणाचे ठरेल. त्यापेक्षा अशा दुधातील भेसळ घरच्याघरी काढून टाकता येण्यासाठी एखादे उपकरण डीझाइन करण्याचा विचार आहे. त्यासाठी आपल्या सुचना मिळाव्यात ह्यासाठी ही चर्चा.\nभेसळयुक्त दुध शोधणारे उपकरण\nमाजी पुणेकर [09 Dec 2010 रोजी 10:13 वा.]\n>>त्यापेक्षा अशा दुधातील भेसळ घरच्याघरी काढून टाकता येण्यासाठी एखादे उपकरण डीझाइन करण्याचा विचार आहे.\nदुधातील भेसळ काढण्यापेक्षा भेसळयुक्त दुध शोधणारे उपकरण अधिक उपयुक्त असेल.\n--भेसळयुक्त दुध शोधणारे उपकरण अधिक उपयुक्त असेल--\nटू इन वन करता येइल मग. भेसळ असेल तर काढणारे.\nदूध विकत घेतल्यावर भेसळ काढायची का विकत घेण्यापूर्वी काढायची\nदूध का दूध आणि पानी का पानी ओळखणेवाले हंस पक्षी पाळावेत. ;-)\nविकत घेण्यापुर्वी आणि विकत घेतल्यानंतर - दोन्हीची सोय हवीच.\nहंसांची पैदास हा ही साईड बिझ. होणार्\nत्यासाठी साधा हंस नाही, राजहंस लागतो. तुमचे नाव नळ असेल, तर तो मिळू शकतो. पण नाव नळ असेल, तर दुधात पाणी मिसळणे सोपे जाते.\n|| लव्ह, टॉम, लव्ह. ||\nत्यासाठी साधा हंस नाही, राजहंस लागतो.\nनव्हे साधा हंस चालतो. पाहिजे असल्यास दुवे सादर करता येतील. ;-)\nतुमचे नाव नळ असेल, तर तो मिळू शकतो.\nमाझे नाव नळ कसे असेल बायदवे, नाव नुसते नळ असून भागणार नाही त्यात कलीची \"भेसळ\" हवी.\nबाकी, \"राज\" शब्दाशी पुराना याराना दिसतो.\nनीर क्षीर विवेकासाठी साधा हंस चालतो, ह्याचा पुरावा हवाय. दुवे <ए > कोंदणात नको, साधेच द्या. ही विनंती.\n|| लव्ह, टॉम, लव्ह. ||\nअमेरीकेत दुधात भेसळ करतात का आमच्या ऑस्ट्रेलियात अजिबात करत नाहीत.\nअमेरीकेत दुधात भेसळ करतात का\nमी जे दूध विकत आणते त्यात करत नसावेत. संपूर्ण अमेरिकेत याबाबत काय चालते आणि कसे चालते यावर फारसा विचार केलेला नाही. :-(\nआमच्या ऑस्ट्रेलियात अजिबात करत नाहीत.\nऑस्ट्रेलिया \"तुमची\" आहे हे वाचून संतोष वाटला. ;-) ह. घ्या.\nअहो चोरांच्या पंढरीत सुद्धा दुधात भेसळ करत नाहीत. तुमच्या इंडीयात फार करतात बुवा.\nघनतेवरून दुधात पाणी आहे का हे ओळखणारे संयंत्र () शाळेत असताना शिकवले गेल्याचे स्मरते. एका पेन्सिलीच्या टोकाला हलके वजन बांधून ती कितपत बुडते यावरून घनता शोधणे असा काहिसा प्रकार होता. इतर भेसळीबद्दल कल्पना नाही.\nडीझाइन जवळपास तयार होत आले आहे. प्रगती कळवीत राहीन.\nनक्की काय डीझाइन करत आहात\nएक इनोव्हेटीव्ह फिल्टर असेल ते.\nआपण खरेच असे काही बनवत असल्यास, उत्पादन संशोधन समुदायात टाकावे. त्या बद्दल चर्चा केल्यास उत्पादन चांगले होण्यास व दोष शोधण्यास मदत होईल.\nअजून शॉप ऍक्ट या आधीच अस्तित्वात असलेल्या मजकुराचा संदर्भ येणे आहे, चॉकोलेटचे नाव येणे आहे. 'बनवणार आहे' टाईप वांगी विसराच\nहा प्रतिसाद वसुलि यांच्या पुण्यस्मृतीस समर्पित आहे.\nअहो संकेतस्थळ काय माझ्या स्मृती संवर्धनासाठी नाहीये. :) लेख/चर्चा पुढच्या पानावर अथवा प्रतिसाद ५० च्या वर गेल्यास आम्ही विसरुनच जातो. कोणाला चांगले काही बनवायचे असल्यास त्या बद्दल चर्चा करण्यासाठी तो समुदाय बनवला आहे. ते फक्त सांगितले. बाकी काळजी घेण्यासाठी तुम्ही आहातच. :)\nधन्यवाद. रिकामटेकडा हे ज्या पद्धतीने प्रतिसाद् देत् आहेत त्याला उत्तरे देणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे.\nमी तुम्ही सुचवल्याप्रमाणे पहातो.\nखुले मन की बुद्धिप्रामाण्य\nअसा मी आसामी यांच्या वरील प्रतिसादातील दाव्याच्या मदतीने खुले मन आणि बुद्धिप्रामाण्य यांतील रेषा ठरविता येईल.\nवेगवेगळ्या प्रकारची भेसळ असू शकते\nभेसळ वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. कुठल्याही एकाच प्रकारची चाचणी केली, तर फसू शकते. भेसळ करणारा व्यक्ती दोन वेगवेगळे पदार्थ अशा रीतीने दुधात मिसळू शकतो, जेणेकरून चाचणी फसू शकते.\nउदाहरणार्थ \"लॅक्टोमीटर\" म्हणजे दुधाच्या घनतेचे मोजमाप करणारे यंत्र घेऊया. पाण्याची भेसळ घातली, तर दुधाची घनता कमी होते. पण त्यात मीठ, साखर किंवा यूरिया ची भेसळ घातली, तर घनता अधिक होते. दोन्ही प्रकारची भेसळ घातली, तर घनता अधिक-उणे होऊन समान्य दुधाइतकी होऊ शकते.\nभेसळ शोधण्याकरिता अनेक चाचण्या करणे बरे. अशा तर्‍हेने वेगवेगळ्या प्रकारची भेसळ ओळखता येते. या दुव्यावरती अनेक चाचण्यांचे वर्णन केलेले आहे.\nआणि चाचण्या कशा होतात - कसली भेसळ अपेक्षित आहे, त्यावर चाचणी ठरते. कुठल्याशा अनपेक्षित पदार्थाची भेसळ असली तर चाचण्यांमध्ये कळणार नाही. उदाहरणार्थ \"मेलामीन\" या पदार्थाच्या भेसळीने दुधात प्रथिनांचे प्रमाण अधिक भासते. प्रथिनांचे प्रमाण मोजायची चाचणी दुधातील नायट्रोजन मोजते. (सामान्यपणे दुधात प्रथिनांमध्येच नायट्रोजन मूलद्रव्य मोजण्याइतपत असते.) मेलामीन मध्ये नायट्रोजन मूलद्रव्य असते, पण हे प्रथिन नाही.\n(वेगळ्या संदर्भात) अनेक विषारी द्रव्ये सापडवीत अशा प्रकारचा \"एका स्लाईडवर एकत्रित\" चाचणी-संच मिळतो, असे वाटते. एकाच \"स्लाईड\"वरती (काचेचा चौकोन) चाचणी-रसायनांचे छोटेछोटे ठिपके लावून वाळवले जातात. मग चाचणी करायचे द्रव त्यावर पसरवले की प्रत्येक रसायन-ठिपक्यावर एक-एक चाचणी होते. दुधाच्या बाबतीत असे काही करता येईल असे वाटते. पण हा हाय-टेक प्रकार महाग पडेल.\nअनेक चाचणी-रसायनांचा संच रु.३०/-ला विकत आहेत, अशी या दुव्यावरती बातमी आहे. (दुवा). तसेच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटनेही असा संच बनवलेला आहे, असे त्यांच्या विकीपानावरून समजते. हे पर्याय त्या मानाने स्वस्त वाटतात.\nधनंजय धन्यवाद. मी प्रतिसादातील माहीती नीट समजावून घेऊन काही प्रश्न असल्यास विचारेन.\nसहकारी दूध संघांचे फायदे\nनितिन थत्ते [14 Dec 2010 रोजी 03:10 वा.]\nसहकारी दूध संघांमध्ये गावपातळीवर दूधाचे संकलन करून डेअरीत प्रक्रियेसाठी पाठवले जाते. त्याचबरोबर गायी म्हशींना खाद्य पुरवणे आदि कामेही सहकारी संघांमार्फत केली जातात. त्यामुळे कोणत्या शेतकर्‍याकडे किती गायी म्हशी आहेत हे संकलन केंद्रावरच्या लोकांना ठाऊक असते. अश्या वेळी दुधात भेसळ करून दूध वाढवणे अवघड पडते. याच्याकडे दोनच गायी आहेत तर हा २५ लीटर दूध कसे घेऊन आला अशी शंका येऊन भेसळीची चाचणी केली जाऊ शकते.\nसहमत पण सध्याची भेसळी ही दुधाच्या पॅकिंग नंतरची असते. त्याचे काय करायचे हा मुख्य चिंतेचा विषय आहे.\nखरे आहे. संकलन करुन झाल्यानंतर दुधाच्या ट्यांकर मधे ते गेले की, पुढे तो ट्यांकर १२ हजार लीटरचा होतो. अनेकदा दुध नासलेलेही असते. दुध प्रक्रिया केंद्रावर असा नास्क्या दुधाचा ट्यांकर इतर १०-२० ट्यांकर मधे मिसळला जातो. रासायनिक भेसळीपेक्षा हे परवडले पण हे नासके दुध भेसळयुक्त असते त्यामूळे डबल घातक होते.\nमहाभारतातील द्रोणा प्रमाणे प्रत्येकाने गाई मिळवुन २१ व्या शतकाचा आदर करावा.\nगाई पाळणे हा पर्याय उत्तम आहेच. पार्कींग बरोबरच गोठा अशी जाहीरात फार लांब नाही असे वाटते.\nत्यापेक्षा गुरांवर बसूनच फिरता येईल की\n सुपीक कल्पना आहे बरका तुमची\nनितिन थत्ते [15 Dec 2010 रोजी 17:41 वा.]\nगायींवर बसून फिरल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल असे वाटते. सध्या जे अपघात होतात ते बाईक, कार इत्यादि यंत्रांना मेंदू नसल्यामुळे होतात. म्हणजे गायीवर बसलेल्याला मेंदू नसला तरी गायींना तो असल्यामुळे त्या कोणावर धडकण्याची शक्यता नाही.\nगाई पाळणे हा पर्याय उत्तम आहेच. पार्कींग बरोबरच गोठा अशी जाहीरात फार लांब नाही असे वाटते.\nखरतर ही कल्पना बरेच दिवसांपासून डोक्यात आहे. सोसायट्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन दुर्गंधी होणार नाही, बायोगॅस प्लांट होईल असे आणि थोडेफार अभ्यासाने असे प्रकल्प राबवायला हरकत नाही. एक सामाजीक बदल म्हणून पहा खरतर. यावर वेगळी चर्चा करता येईल.\nमहाभारतातील द्रोणाला गाई मिळाली का नाही, हे कोणाला माहीत आहे का\nनितिन थत्ते [10 Jan 2011 रोजी 10:10 वा.]\nमाहिती नाही. मला मात्र गाई-गाई येऊ लागली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/604", "date_download": "2018-10-15T22:22:37Z", "digest": "sha1:BNKRSFPDJHQ4LYD37XDQC2F5MRCKARF6", "length": 9795, "nlines": 77, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा:४०: मेटाकूट (मेटॅपझल) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहे कोडे प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित आहे. त्यांनी अशा कोड्याला 'मेटॅपझल'(पझल अबाऊट द पझल )म्हटले आहे.\n......सुंदवनातील सुंद आणि उपसुंद या जुळ्या भावांविषयी मागे एक कोडे दिले होते. त्यांतील सुंदाचे पुत्र सहसुंद अणि अनुसुंद . ते सुद्धा जुळेच होते.आठवड्यातून तीन दिवस खोटे आणि उरलेले चार दिवस खरे बोलण्याचे पित्याचे व्रत या दोन पुत्रांपैकी एकजण चालवत होता.तर दुसरा नेहमीच खोटे बोलणारा होता.\n......एकदा एक तर्कशास्त्री सुंदवनात आले. त्यांना वर लिहिलेले सर्व माहीत होते. मात्र तीन दिवस असत्य बोलणारा कोण आणि ते तीन दिवस कोणते हे त्यांना ठाऊक नव्हते.तर्कशास्त्रींना ते जुळे बंधू (सुंदपुत्र) दिसले.एकाने फेटा बांधला होता.दुसर्‍याने टोपी घातती होती.त्यांतील सहसुंद कोण ते शास्त्रींना ओळखायचे होते.\n......त्यांनी फेटेवाल्याला प्रश्न केला :\n\"तुझे नाव सहसुंद आहे काय\n\"होय. माझे नाव सहसुंद आहे.\" फेटेवाला उत्तरला.\n.....मग त्यांनी टोपीवाल्याला विचारले :\n\"तुझे नाव सहसुंद आहे काय\nटोपीवाल्याने उत्तर दिले.(होय किंवा नाही यापैकी एक.)त्यावरून तर्कशास्त्रींना सहसुंद कोण (टोपीवाला की फेटेवाला ) ते समजले.\nतर टोपीवाल्याने काय उत्तर दिले .(होय की नाही). टोपीवाल्याचे नाव काय \n(कृपया उत्तर व्यनि . ने)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nसर्वप्रथम उत्तर प्रा.डॉ.बिरुटे यांनी पाठविले आहे.टोपीवाल्याने काय उत्तर दिले ते त्यांनी बरोबर शोधले आहे. मात्र टोपीवाल्याचे नाव काय हे त्यानी कळविलेले नाही.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nयुक्तिवादासह योग्य अशी उत्तरे श्री. जगन्नाथ आणि मीरा फाटक यानीं पाठविली आहेत. श्री. जगन्नाथ यांचा युक्तिवाद थेट मर्मग्राही असल्यामुळे थोड्या विधानांतच ते उत्तरापर्यंत येऊन पोहोचले. मीरा फाटक यांचा युक्तिवाद थोडा लांब पण परिपूर्ण आहे.\nकोडे वाचून थोडा वेळ मेंदू सुंद (सुन्न) झाला होता.;)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. विसुनाना आणि श्री.सहज यांची उत्तरे आली. टोपीवाल्याचे होय/नाही उत्तर ,आणि त्याचे नाव शोधून काढण्यात दोघेही यशस्वी ठरले आहेत.प्रत्येकाचा युक्तिवाद मात्र भिन्न आहे.\n आजच ही कोड्यांची मालिका माझ्या पाहण्यात आली. मेंदूला उत्तम खुराक दिसतो आहे. आता वेळ मिळेल तशी सोडवायचा प्रयत्न करीन आणि आलेल्या प्रतिसादांतून उत्तरेही तपासून पाहीन-:)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nअनु यांनी या कोड्याचे योग्य उत्तर शोधले आहे. पुरेसा युक्तिवादही दिला आहे.\nआवडाबाई यांनीही या कोड्याचे उत्तर बरोबर दिले आहे. त्यांनी युक्तिवाद दिलेला नाही. पण त्यांनी तो केलेलाच असणार. अन्यथा योग्य उत्तर येणे शक्य नाही.\nतर्कक्रीडा:४०:मेटाकूट (मेटॅ पझल )\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"तुझे नाव सहसुंद आहे काय \"हा प्रश्न दोघांनाही विचारला. दोघांच्या उत्तरांवरून तर्कशास्त्रींना त्यांची नावे समजली.म्हणून आपण दोन्ही उत्तरांचा एकत्रित विचार करू.तीन शक्यता अशा:\n१. दोन्ही उत्तरे खरी.\n२. एक खरे, एक खोटे.\nदोघांतील एक नेहमीच खोटे बोलतो. म्ह.क्र.१ बाद.\nएक खरे, एक खोटे अशी उत्तरे असतील तर त्यांतील कुठले खरे ,कुठले खोटे हे समजणे अशक्य.म्हणजे प्रत्येकाचे नाव समजणे अशक्यच. म्हणून दोन्ही उत्तरे खोटीच असली पाहिजेत.\nम्ह.फेटेवाल्याचे (\"मी सहसुंद आहे हे \") उत्तर खोटे.म्हणजे तो सहसुंद नव्हे. म्ह.टोपीवाला सहसुंद. त्याचे उत्तरही खोटे हे सिद्ध केलेच आहे. म्हणून त्याचे उत्तर 'नाही' असे असणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T21:19:58Z", "digest": "sha1:3ABBLRPMOHWDTZ46CSDGL33JEX5I5FBH", "length": 7539, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचा कोल्हापुरात बैलगाडी मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचा कोल्हापुरात बैलगाडी मोर्चा\nकोल्हापूर – पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात कॉंग्रेसच्या वतीने आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी आणि सायकली चालवत मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकार हाय हाय च्या घोषणा ही यावेळी देण्यात आल्या. विशेष म्हणजे या मोर्चात 10 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या तर बुलेटला बैलगाडीत ठेवून इंधन दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आलाय.\nगेल्या वर्षभरात गॅसच्या किमतीत 19 वेळा वाढ झाली. पेट्रोल, डिझेलच्या किमती तर रोज वाढत आहेत. पेट्रोल 80, तर डिझेलचा दर 70 रुपयांवर पोहोचला असून, त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. राज्यात इंधनावर विविध कर लावले जात आहेत. पेट्रोल, डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून ग्राहकांची लूट सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलांवर मोदी सरकार आणि इंधन दरवाढ निषेधाच्या घोषणा लिहिल्या होत्या. मोदी सरकार हाय हाय.. गाजर सरकार हाय हाय…च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेवेन शहा खूनप्रकरणी अनेक प्रश्‍न अनुत्तरित\nNext articleअनधिकृत वाळू उपसा; पाच जणांना एक कोटींचा दंड\nपरप्रांतीयांवरील हल्ले हा कॉंग्रेसचाच कट\n#नवरात्र : करवीर निवासिनी ‘श्री अंबाबाईची’ गजारुढ रुपातील पूजा\nछत्तीसगढ : काँग्रेसला झटका; पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांचा भाजपप्रवेश\nदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील : चंद्रकांत पाटील\nशंभूराजेंच्या बदनामीच्या निषेधार्थ ‘मराठा मावळा’ रस्त्यावर\n#मी टू मोहिमेवर राहुल गांधींनी मांडली भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-15T22:17:29Z", "digest": "sha1:EEZEFFEV3YQ3LRNVGKYYINKYWICYL3Z6", "length": 5911, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मंगळवारी कोल्हापुरात काँग्रेसचा मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मंगळवारी कोल्हापुरात काँग्रेसचा मोर्चा\nकोल्हापूर – पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात कॉँग्रेसच्या वती ने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.\nगेल्या वर्षभरात गॅसच्या किमतीत १९ वेळा वाढ झाली. पेट्रोल, डिझेलच्या किमती तर रोज वाढत आहेत. पेट्रोल ८०, तर डिझेलचा दर ७० रुपयांवर पोहोचला असून, त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. राज्यात इंधनावर विविध कर लावले जात आहेत. पेट्रोल, डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून ग्राहकांची लूट सुरू असल्याने, राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याची माहिती. महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतातील सॉफ्टवेअर विकसक स्वयंप्रेरीत\nNext articleकेळगाव उपकेंद्रात हजार बालकांचे लसीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/water-drop-pajar-lake-vadapuri-kati-area-%E2%80%8B%E2%80%8Bindapur-taluka-sunil-lavte-135497", "date_download": "2018-10-15T21:55:27Z", "digest": "sha1:GY2UMLSXRRLKCJXZJCOO4AFJSUNRMGEP", "length": 12612, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Water drop off in the Pajar lake in Vadapuri, Kati area of ​​Indapur taluka - Sunil Lavte इंदापूर तालुक्यातील वडापुरी, काटी परिसरातील पाझर तलावात पाणी सोडावे - सुनिल लवटे | eSakal", "raw_content": "\nइंदापूर तालुक्यातील वडापुरी, काटी परिसरातील पाझर तलावात पाणी सोडावे - सुनिल लवटे\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nवडापुरी - इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली, काटी, वडापुरी, वरकुटे, तरंगवाडी परिसरातील पाझर तलावात पाणी नसल्याने तसेच या वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने ऑगस्ट महिन्यातच पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे प्राधान्याने या पाझर तलावात पाणी सोडावे अशी मागणी इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सुनिल लवटे यांनी केली आहे.\nसमाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाझर तलाव भरलीच नाहीत त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याने वरील पाझर तलाव भरून घेण्याची मागणी शेतकऱ्यांमधून वाढू लागली आहे.\nवडापुरी - इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली, काटी, वडापुरी, वरकुटे, तरंगवाडी परिसरातील पाझर तलावात पाणी नसल्याने तसेच या वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने ऑगस्ट महिन्यातच पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे प्राधान्याने या पाझर तलावात पाणी सोडावे अशी मागणी इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सुनिल लवटे यांनी केली आहे.\nसमाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाझर तलाव भरलीच नाहीत त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याने वरील पाझर तलाव भरून घेण्याची मागणी शेतकऱ्यांमधून वाढू लागली आहे.\nपाझर तलावात पाणी कधी सोडले जाणार याकडे या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ याची वाट पाहत आहेत.\nलवटे पुढे म्हणाले की, पुण्यातील असलेली धरणे पूर्ण क्षमतेने भरत आली आहेत. त्यामुळे खाली येणाऱ्या पाण्याने पाझर तलाव भरली तर उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असून, पाझर तलावात पाणी सोडले तर त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे लवटे म्हणाले.\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\nचार एकर ऊसाला आग\nमैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील मोजे संगोगी आँ येथील नागण्णा दुर्गी यांच्या शेतातील ऊसाच्या पिकाला अचानक लागेल्या आगीतचार एकर ऊस पीक जळुन खाक झाले....\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nदक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत\nसोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/galleryimages/1605855/this-is-what-mumbai-locals-new-ac-coaches-look-like/", "date_download": "2018-10-15T21:32:29Z", "digest": "sha1:BV74W6LHMP7X3I4DAS2MXKYHRQMQM4KP", "length": 7604, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: This is what Mumbai local’s new AC coaches look like | अशी आहे मुंबईतून धावणारी एसी लोकल! | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nअशी आहे मुंबईची एसी लोकल\nअशी आहे मुंबईची एसी लोकल\nपश्चिम रेल्वे मार्गावर २५ डिसेंबरपासून एसी लोकल धावणार आहे. त्याची ट्रायल घेण्यात आली. त्याचे खास फोटो फक्त लोकसत्ताच्या वाचकांसाठी (फोटो सौजन्य गणेश शिर्सेकर)\nया लोकलसाठी प्रवाशांना फर्स्ट क्लासच्या भाड्यापेक्षा जास्त भाडे मोजावे लागणार आहे (फोटो सौजन्य गणेश शिर्सेकर)\nमुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार (फोटो सौजन्य गणेश शिर्सेकर)\nरेल्वे बोर्डाकडून निश्चित करण्यात आले आहेत तिकिट दर (फोटो सौजन्य गणेश शिर्सेकर)\nए.सी. लोकलच्या रोज १२ फेऱ्या होणार (फोटो सौजन्य गणेश शिर्सेकर)\nएसी लोकलचा लुक (फोटो सौजन्य गणेश शिर्सेकर)\nलोकलच्या आतील दृश्य (फोटो सौजन्य गणेश शिर्सेकर)\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://jivanika.wordpress.com/", "date_download": "2018-10-15T21:48:21Z", "digest": "sha1:5QK4AGZJSUSZVE63GHPMNEK7SVITN4PB", "length": 22716, "nlines": 176, "source_domain": "jivanika.wordpress.com", "title": "थोडेसे मनातले ... | तुमच्या आमच्या रोजच्या जीवनातले …", "raw_content": "\nआवर्जून बघाव्यात अशा फिल्म्स\nतुमच्या आमच्या रोजच्या जीवनातले …\nedx म्हणजे नेमक काय हे जाणून घेण्याआधी मी म्हणेन कि एकदा आपल्या स्वप्नांच्या गल्लीत फेरफटका मारून या. तिथे काही पूर्ण झालेली स्वप्न, काही अपूर्ण राहिलेली, या ना त्या कारणाने पूर्ण न होऊ शकलेली अशी बरीच स्वप्न पहुडलेली दिसतील.\nआपल्यापैकी किती महत्त्वाकांक्षी लोकांनी असच एक स्वप्न पाहिलं असेल. एखाद्या नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून शिक्षण घेण्याच स्वप्न. कितींनी तरुण वयात आणि काहींनी उतारवयात देखील हे स्वप्न पाहिलं असेल. पण अशी सर्वसामन्यांच्या खिशाला न परवडणारी स्वप्न मनाच्या कोपऱ्यात पडून राहतात आणि नंतर काळाच्या ओघात विरून जातात. पण तुमचं हे लाखमोलाचं स्वप्न घरबसल्या पूर्ण होऊ शकतं असं सांगितलं तर.\nMIT, Harvard, Texas, IIT या आणि यासारख्या बऱ्याच नामांकित विद्यापीठांनी आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन Edx नावाने एक ऑनलाईन पोर्टल सुरु केल आहे ज्यात जगभरातल्या अनेक विद्यापीठांकडून मान्यताप्राप्त कोर्स घेता येऊन शकतात आणि तेही घर बसल्या. त्यासाठी फक्त गरज आहे संगणकाची, इंटरनेटची आणि अर्थातच तुमच्या वेळेची आणि इच्छाशक्तीची.\nकाहीच वर्षांपूर्वी सुरु झालेल्या आणि मोजक्याच विद्यापीठांचा समावेश असणऱ्या या उपक्रमाचा आवाका पाहता पाहता वाढला आणि आज जगभरातील जवळ जवळ ४० शिक्षण संस्थांकडून मान्यता असणारे ३०० हून अधिक कोर्स इथे उपलब्ध आहेत. Architecture, electronics, computer, science, arts and culture, economics and finance, history, law एवढंच नव्हे तर ancient language, music, medicine आणि अशा अनेक विषयांशी संबंधित कोर्स येथे उपलब्ध आहेत. या कॉर्सेसची आणखी एक खासियत म्हणजे शिकवण्यासाठी असणारा शिक्षकवृंद ही याच नामांकित संस्थां मधला आहे.\nया साईटवर विनामुल्य नोंदणी करून खाते तयार करा. आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या कोर्स मधे नाव नोंदवा. कोणत्या कोर्स बद्दल कोणते बेसिक ज्ञान असणे अपेक्षित आहे, कोर्स कधी सुरु होणार आहे, किती कालावधीचा आहे याची सर्व माहिती तिथे उपलब्ध असते. निव्वळ ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने हा कोर्स करता येतो किंवा प्रमाणपत्र मिळावे यासाठीही मागणी करता येते, मात्र त्याकरता आवश्यक तीरक्कम मोजावी लागते. यात तुम्ही सोडवलेले प्रश्न आणि शेवटी घेतली जाणारी चाचणी यांच्या आधारावर मूल्यमापन होते. आणि योग्य गुण मिळाले असल्यास प्रमाणपत्र मिळते.\nतर तुम्हाला आवड असणाऱ्या विविध विषयांसंबंधी ज्ञान मिळविण देणारे हे भांडार तुमच्यासाठी खुलं आहे. याचा लाभ नक्की घ्या.\nकोणताही कलाकार त्याच्या कलेला, घडवणूकीच्या प्रत्येक अवस्थेत बघत असतो.\nत्यातल्या अनेक स्थित्यांतरांचा तो साक्षीदार असतो.\nत्या कलेच्या प्रत्येक अवस्थेतलं सौंदर्य हे फक्त त्या कलाकाराच्या नजरेलाच दिसू शकत.\nकारण आपल्या कलेला तो नेहमी तिच्या पूर्णावस्थेत पाहत असतो.\nथोडेसे मनातले लिहायला म्हणून ब्लॉग सुरु केला पण मनाचा होता होता जनाचा कधी झाला कळलच नाही. स्वतःसाठी लिहिणं बंद झाल आणि व्यक्त होण्याच समाधानही संपलं. लिहिण्याचा मूळ उद्देश बाजूला पडून ‘ब्लॉग’ लिहिणं सुरु झालं. ब्लॉग आपल्यासाठी न राहता इतरांचा झाला, काही लिहिण्या आधी हे कितपत चांगल वाटतंय, बर जमतंय ना याचा विचार सुरु झाला. ब्लॉगवर लिहिण्याकरता योग्य विषय शोधण्याच्या नादात सगळच लिहिणं बंद पडल. पण लिहिणं बंद पडल, व्यक्त होण संपल आणि गुदमरणं कधी सुरु झाल कळलंच नाही.\nहे सगळ चावून अक्षरशः चोथा झालंय. लिहायला पुन्हा सुरुवात करायची अस ठरवायचं, जुन्या पोस्ट पुन्हा वाचायच्या, अरेच्या हे आपणच लिहील होत का असा आश्चर्याचा सूर काढायचा, आता का जमत नाही अस काही लिहायला अस वाटून जरा हळहळायच आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या, पहिले पाढे पंचावन्न.. हे दुष्टचक्र काही संपत नाही. अशावेळी अभिमन्यू असण्याचा फील येतो उगाच..\nपण स्वानुभव सांगते, लिहिणं बंद पडल ना कि माणूस स्वतःपासून खूप दूर जातो, पण कधी कधी लिहिण्याकडे पुन्हा वळायला आधी स्वतःपासून तुटाव लागत. गालिब म्हणे रात्र रात्र जागून शेर रचे आणि प्रत्येक शेर साठी उपरण्याला गाठ मारत असे. सकाळी उठल कि एक एक गाठ सोडत जायची आणि शेर उतरवून काढायचा. स्वतःपर्यंत पोहोचण्याचा मार्गही कधी कधी फार खाच खळग्यांतून जातो.\nभूतकाळात सोडलेल्या गोष्टी हरवल्या सारख्या वाटतात. पण भूतकाळाला जागेवरून हलण्याची मुभा नसते. भूतकाळ आपल्यासाठी कधीच हरवत नाही, खरतर आपणच भूतकाळासाठी हरवत असतो.\nअसो, काही दुष्टचक्र मोडून काढणं फार कठीण असत, पण आयुष्यात कोणाचाही अभिमन्यू होऊ नये..\nPosted on फेब्रुवारी 16, 2015 by jivanika\t| यावर आपले मत नोंदवा\nआले मी पुन्हा, या समुद्रकिनारी\nजरा गप्पा मारुयात, नेहमीसारख्या\nपण गप्पा कसल्या त्या\nमीच बोलत असते सारखी\nआणि तु मात्र गप्प\nनिवांत पणे ऐकत राहतोस सारं काही\nकुठेही, अगदी कुठेही वाहणारी नदी\nजशी या समुद्राकडे विसावा शोधते ना\nमाझी सगळी सुख, दुख,\nसगळ्या तुझ्याचकडे विसावा शोधतात\nमन कसं अगदी हलक हलक होतं.\nचल, निघते मी असं म्हणून जरी मी दूर जात राहिले तरी\nजशी सागराच्या ओढीने नदी वाहत येतेच,\nतशी मीही परत फिरून इथेच येणार आहे\nमाझ्या या हक्काच्या विसाव्याकडे\nहे तुला माहित असतच.\nपण एक प्रश्न मात्र नेहमीच मला सतावतो\nकायमच हाकेच्या अंतरावर असणारा तु\nनजरेच्या टप्प्यात मात्र कधीच का नसतोस \nकधीच का नसत तुला नाव, चेहरा \nअसतं फक्त एक अस्तित्व\nपुसटस, धुसर, तरीही जाणवणारं\nनदीला तरी कुठे पुरी ओळख असते समुद्राची\nतरीही ती धावतेच ना त्याच्या ओढीने\nमीही येणारच आहे अशीच नेहमीच\nकधी न कधी दिसेलच मला तुझा चेहरा\nप्रत्येक माणसाला हवा असतो असा एक सोबती,\nएक विसावा मनातलं सांगण्यासाठी, मोकळ होण्यासाठी\nबऱ्याचदा हा चेहरा अस्पष्ट असतो, अंधुक असतो.\nकधी त्याला आपल्याच जिवलग माणसाचा चेहरा असतो\nतर कधी नीट निरखून पाहिलं तर आपलाच चेहरा त्यात दिसतो,\nआणि असा माणूस जगात सर्वात एकटा असतो.\nकाही नाती विणता विणता अगदी नकळत गुंता होतो, तो गुंता सोडवता सोडवता आपणही त्यात गुंतत जातो, इतके कि त्याचा गळ्याभोवती फास बसायला लागतो.\nबर धागाच कापावा म्हटलं त्या धाग्यातच खरा जीव गुंतलेला…\nम्हणजे कस ना धागा न कापता गुंता तसाच राहू द्यावा तरी गळफास बसून जीव जाणार आणि धागा कापावा तरी त्यातही जीव गुंतलेला म्हणून जीव जाणार, म्हणजे जीव जाणारच फक्त तो कसा जाणार एवढच ठरवण आपल्या हातात असतं.\nPosted on सप्टेंबर 1, 2014 by jivanika\t| यावर आपले मत नोंदवा\nजगण्याचा अर्थ शोधता, मरणाचे ते भय ठरले\nमरणाचा अर्थ उमगता, जगणे ते व्यर्थच ठरले\nनसण्यासम असणे होते, क्षणभर ते जगणे होते\nजगण्याचा अर्थ हरवता, असणे ते व्यर्थच ठरले\nकाळासव घडले काही, जगण्यातून कळले काही\nपण सारे अर्थ हरवले, कळणे ते व्यर्थच ठरले- जीवा\nब्लॉग सुरु करून पाच वर्ष होत आलीत.\nत्यापूर्वी महेंद्र काकांचा ‘काय वाटेल ते’, अनिकेत समुद्र यांचा ‘डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा आणि असे काही उत्तम ब्लॉग्स वाचनात आले होते. ते ब्लोग वाचता ब्लॉग वाचायची सवयच लागली. वेगवेगळे उत्तम ब्लॉग्स वाचनात आले आणि त्यावरच्या कथा, लेख रोज वाचले जाऊ लागले. हे ब्लॉग वाचता वाचता माझी लिखाणाची उर्मी जागृत झाली आणि रिकाम्या वेळेचा उद्योग म्हणून मी हा ब्लॉग सुरु केला. ब्लॉग हे मुक्त व्यासपीठ आहे तिथे चांगलच लिहिता आल पाहिजे असं नाही पण मनातल लिहील पाहिजे. म्हणून ब्लॉगला नाव दिलं ‘थोडेसे मनातले’.\nबघता बघता हा रिकाम्या वेळेचा उद्योग न राहता पूर्ण वेळचा उद्योग झाला. आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी मनात टिपायच्या आणि नंतर ब्लॉगवर उतरवायच्या. येत जाता ब्लॉग पाहणं सुरु झालं. आज ब्लॉग वर किती प्रतिक्रिया आल्या, किती टिचक्या पडल्या हे पहायची सवय जडली. बोलण्याला पर्याय म्हणून लिहिणं सुरु झालं आणि आभासी जगात नवी ओळख तयार झाली. माझ्या बाळबोध लिहिण्याला ही प्रतिक्रिया मिळायला लागल्या.\nपण गेल्या काही काळापासून ब्लॉग मागे पडला आणि ‘थोडंसं मनातलं’ डायरीच्या दोन पानांमध्ये निपचित पडून राहायला लागलं. पुढे जाताना काही गोष्टी मागे सुटतात. पावलागणिक पायाखालची वाट बदलत असते. जुन्या गोष्टींची जागा नवीन गोष्टी घेतातच असे नाही. मनाचे काही कोपरे सदैव रिकामेच राहतात.\nपुढे चालत राहणं आहे प्राक्तनाचा भाग जरी\nतरीदेखील वळणांवरती उरून मागे राहणं होतं\nपण आता ब्लॉग पुन्हा सुरु करावासा वाटतोय\njivanika च्यावर आमचे सर ( गुरुजी)\nSaurabh Kamble च्यावर आमचे सर ( गुरुजी)\nsudhir13tingare च्यावर थोडेसे मनातले…\nमेरी खामोशी कि आवाज\n2012 Blogging India It's mine MJ photography random thoughts technology wordpress आम्ही मुली कथा कविता काहीतरी काहीतरी असंच गाणं घटना चित्रपट चित्रपट परिचय पीयू पुणे मनातले मी सिंधुताई सपकाळ\nतुमच मत महत्त्वाच आहे.\nहा ब्लॉग येथे जोडलेला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-share-market-news/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-115063000007_1.html", "date_download": "2018-10-15T21:04:37Z", "digest": "sha1:BFG6LXICAKJ6WUG2AV4NHYOO65AAM4UG", "length": 10501, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ग्रीस कर्जसंकटाची चाहूल; शेअर बाजार कोलमडला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nग्रीस कर्जसंकटाची चाहूल; शेअर बाजार कोलमडला\nग्रीसमधील कर्जसंकटाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई शेअर बाजारात (सेन्सेक्स) मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये तब्बल 500 अंशांची घसरण झाली असून, राष्ट्रीय शेअर बाजारही (निफ्टी) 8,300 पातळीच्या खाली व्यवहार करत होता.\nकाल सकाळी कामकाज सुरू होताच ग्रीसमधील आर्थिक संकटाचे परिणाम शेअर बाजारात दिसून आले. सेन्सेक्स तब्बल 538.97 अंशांच्या घसरणीसह 27,272.87 पातळीवर पोहोचला. तर, निफ्टी 168 अंशांच्या घसरणीसह 8,212.90 पातळीवर पोहोचला होता. शुक्रवारीदेखील बँकिंगच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये 84 अंशांची घसरण झाली होती व सेन्सेक्स 27,811.84 पातळीवर व्यवहार करत होता.\nग्रीसमधील आर्थिक पेच अजून चिघळला आहे. युरोपियन सेंट्रल बँकेने ग्रीसमधील बँकिंग यंत्रणेला पेचातून बाहेर काढण्यासाठी अधिक निधी देण्यास नकार दिला आहे, निधी देण्यास नकार दिल्याने ग्रीसने सोमवारी सर्व बँका बंद ठेवल.\nआजचा दिवस एक सेकंदाने ‘मोठा’\nअमरनाथमध्ये यंदा होतील 13 फूटच्या शिवलिंगाचे दर्शन\nअमित शहांकडून ‘हिंदू धर्माचा नारा’\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/939/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-15T20:55:58Z", "digest": "sha1:4ZPPE63I2GVELFFJ33H6GSWTQFAP3SYI", "length": 8849, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nपेट्रोल-डिझेलवर कर लावून भाजप सरकार आपल्या तुंबड्या भरते आहे - जयंत पाटील\nकेंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर कर लावून आपल्या तुंबड्या भरत आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला लुटण्याचे काम भाजप करते आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.\nपेट्रोल आणि डिझेलवर लावलेल्या करामुळे महागाई वाढली आहे. जगाच्या पाठीवर सर्वात महाग पेट्रोल आमच्या देशात आणि देशातील सर्वात महाग पेट्रोल आमच्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर लावण्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढले तर आपण समजू शकतो, परंतु महाराष्ट्राचा कर, वॅट आणि केंद्र सरकारचा अबकारी कर यांची एवढी मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या पैशातून देश चालवायचा प्रसंग भाजप सरकारवर आलेला आहे का असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.\nआपले स्वत:चे कर कमी करण्याची संधी असतानाही राज्य सरकार कर कमी करत नाही. व्हॅल्यू अॅडेड टॅक्स कमी केला तर थोडासा दिलासा महाराष्ट्रातील ग्राहकांना मिळेल. केंद्र सरकार पेट्रोलवर जी काही एक्साईज ड्यूटी घेत असेल ती कमी करावी. त्यामुळे देशभर पेट्रोल-डिझेलची परिस्थिती सुधारेल नाहीतर पाकिस्तानचं पेट्रोल आपल्यापेक्षा स्वस्त आहे. अफगाणिस्तानचं, श्रीलंकेचं आणि बांग्लादेशमध्ये पेट्रोल आपल्यापेक्षा स्वस्त आहे. मग भारताने भाजपला मत देऊन का घोडचूक केली असा प्रश्न सामान्य जनता आज विचारत आहे, असेही ते म्हणाले.\n‘प्रत्येक शेतक-याची तूर खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू ठेवा’ - धनंजय मुंडे ...\nराज्यातील हजारो शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर खरेदी अभावी खरेदी केंद्रावर पडून असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे तूर खरेदी योजनेस मुदतवाढ देऊन प्रत्येक शेतकऱ्याची तूर खरेदी होत नाही, तोपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहिले आहे. राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून तूर खरेदीचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला १८ एप्रिल पर्यंत तूर खरेदी मुदत होती, परंतु मुदत संपल ...\nमुंबईत राष्ट्रवादीच्या जिल्हानिहाय मॅरेथॉन बैठका ...\nमुंबईत राष्ट्रवादी भवन येथे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येत आहेत. औरंगाबाद, रायगड, मावळ व पुणे शहर, शिरूर व जळगाव च्या बैठका पार पडल्या आहेत. इतर जिल्ह्यांच्या या मॅरेथॉन बैठका दिवसभर चालणार आहेत.या बैठकींसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, खा. माजिद मेमन, आ. छगन भुजबळ, माजी विधानसभा अध्यक्ष द ...\nसुप्रिया सुळे यांनी अमरावतीत जिल्हा कार्यकारिणी बैठकीत साधला संवाद ...\nअमरावती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संवाद साधला. अमरावती येथे आयएमए, निमा, आयएसएम, इंजिनीअरिंग असोसिएशन, शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत खा. सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. तसेच निमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून होत असलेल्या त्रासाबद्दलचे निवेदन सादर केले.याप्रसंगी मा. अरूणभाई गुजराथी, मा.हर्षवर्धन देशमुख, वसुधाताई देशमुख,सुरेखाताई ठा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/06/environment.html", "date_download": "2018-10-15T22:22:43Z", "digest": "sha1:3LRGUNW5RXV7CUZWYR7ASMTRYU2KJZV6", "length": 21638, "nlines": 171, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Mrathi Poem : मला झाड व्हायचं", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nMrathi Poem : मला झाड व्हायचं\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : love, love poem, marathi poem, poem, कविता, चारोळी, प्रेम, प्रेम कविता, मुलगी, मैत्री\nपर्यावरण दिन नव्हे पर्यावरण चिरायू होवो.\nमाझी मोर आणि लांडोर हि कविता रसिकांना खुप आवडली होती. खरंतर कविता नव्हतीच ती चारोळीच होती. पण तरीही एकाच दिवसात ३०० हुन अधिक रसिकांनी हि कविता वाचली होती. कारण स्त्री पुरुषांना परस्परांविषयी वाटणाऱ्या आकर्षणावर या चारोळीतून अत्यंत चपखल भाष्य करण्यात मी यशस्वी झालो होतो.\nमोर आणि लांडोर या कविते एवढीच मला माझी \" मला झाड व्हायचं \" हि कविताही आवडते.\nतुम्ही म्हणाल, \" त्यात काय एवढ तुम्हाला तुमची प्रत्येक कविताच आवडत असणार.\" नाही मित्रानो.\nमाझ्या काही कविता मलाच आवडतही नाहीत. त्या कविता मला हव्या तशा साधलेल्या नसतात. लिहिण्याच्या ओघात लिहिल्या गेलेल्या असतात.\nया जन्मानंतर पुढचा जन्म हा फेरा मी मानतो. पुढल्या जन्मी आपण कुठल्या जन्माला जाऊ याची विवंचना प्रत्येकाला असते. आणि मला अमुक एका जन्माला पाठवू नकोस अशी विनंतीही याच जन्मी अनेकजण देवाला करत असतात.\nएक दिवस ' पुढल्या जन्मी कुठल्या जन्माला जावं ' असा प्रश्न माझ्याही मनात आला. त्याचं मलाच मिळालेलं उत्तर म्हणजे पुढल्या जन्मी आपण झाडाच्या जन्माला जावं.\nएक दिवस आमच्या घरी भली थोरली पूजा घालायला एक गुरुजी आले होते. चांगलेच प्रगाढ पंडित होते. पूजा वगेरे आटोपली.गुरुजी जायला निघाले. मीही त्यांना फाटकापर्यंत सोडवायला म्हणून निघालो. मन स्वस्थ बसू देईना. मी हळूच गुरुजींना म्हणालो,\" गुरुजी, आपण आपल्या शास्त्रानुसार पुनर्जन्म मानतो.\"\n\"हो बरोबर. अहो मानतो म्हणजे काय होतोच पुनर्जन्म आपला. \" गुरुजी अगदी टिपिकल अनुनासिक स्वरात म्हणाले.\n\" मग गुरुजी असं असेल तर पुढल्या जन्मी मी देवाला मला झाडाच्या जन्माला घालायला सांगणार आहे. \" मी अभिमानानं म्हणालो.\n वेडे कि खुळे तुम्ही झाडाचा जन्म कसला मागताय झाडाचा जन्म कसला मागताय किती वेदना असतात झाडाच्या जीवाला याची काही जाणीव आहे का तुम्हाला किती वेदना असतात झाडाच्या जीवाला याची काही जाणीव आहे का तुम्हाला कुणीही यावं फांदी तोडावी.....कुणीही यावं कुऱ्हाड चालवावी. पराधीन ....पराधीन जन्म हो झाडाचा. त्यापेक्षा मनुष्य प्राण्याचाच जन्म मागा ना पुन्हा. अहो पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म लाभायलाही फार भाग्य लागतं..... फार मोठी पुण्याई असावी लागते त्यासाठी गाठीशी.\" साठी उलटलेले गुरुजी फार कळकळीने सांगत होते.\nकिव करावीशी वाटली मला त्यांच्या पांडित्याची. एवढे उन्हाळे , पावसाळे पाहूनही यांना मनुष्य जन्माच्या दशा कळल्या नाहीत.\n काय सुख आहे या मानवी जन्मात स्वार्थ, लोभ, मोह, मत्सर अशा किती तरी अवगुणांनी हा मानवी जन्म पोखरलेला आहे. काय सुख देतो मनुष्य दुसऱ्याला स्वार्थ, लोभ, मोह, मत्सर अशा किती तरी अवगुणांनी हा मानवी जन्म पोखरलेला आहे. काय सुख देतो मनुष्य दुसऱ्याला त्यापेक्षा झाडाचा जन्म बरा. कुणासाठी चारा व्हावं, कुणासाठी सावली व्हावं. जर नाहीच उरलं देहात काही तर चुलीमधल सरपण व्हावं. पण कुणाला छळू नये........कशाचा लोभ धरू नये. कुणाचा मत्सर करू नये.\nहोय मला असंच आयुष्य जगायचंय..........म्हणूनच मला झाड व्हायचंय.............मला झाड व्हायचंय.\nखुपच सुंदर ब्लॉग आहे\nमाफ करा चिंतामणीजी, पण त्यावेळी यात मुळ कविता पोस्ट करायचीच राहिली आहे. पोस्ट तुम्हाला आवडली आहेचफ़ाण कविताही आवडेल. लवकरच ती कविताही पोस्ट करेन. आपल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove and Women : पुरुष स्त्रीचा दास का \nLove and wife : बायकोचा भडीमार\nStory for Kid's : राजा पेक्षा दगड बरा\nBirthday Gritting : माझं बर्थडे गिफ्ट\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nMarathi poem : बाबा म्हणजे नेहमी छडी\nStory for Kid's : राक्षसपूरचा राक्षस\nLove Poem : “ तू प्रेमच होऊन ये…\"\nLove Poem : मिठी पडावी पहाट वेळी\nsocial media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा\nPoem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते\nMrathi Poem : मला झाड व्हायचं\nSSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन \nPoem for Kids:एक होतं वांगं\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/275/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0_%E2%80%93_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-10-15T21:41:07Z", "digest": "sha1:DYI2JCSR7M5VGIS5TR6ULFUMXNEMTEFY", "length": 10932, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nजीएसटीमुळे महागाई वाढणार – अजित पवार\nदेशात येऊ घातलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थातच जीएसटी कायद्यामुळे करप्रणाली सुरळीत होईल, मात्र सामान करप्रणाली लागू झाल्याने देशातील गरीब जनतेलाही अप्रत्यक्षपणे कर द्यावा लागणार असून यातून महागाई वाढण्याची भीती असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज भरविण्यात आले. यावेळी विधानसभेत झालेल्या चर्चेत पवार बोलत होते. जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत राज्यांना निधी कमी पडल्यास केंद्र सरकार राज्यांना अतिरिक्त दोन टक्के जीएसटी वसूल करण्याची परवानगी देणार आहे. पण हा दोन टक्के कर राज्यातल्या गरीब जनतेकडूनच घेण्यात येणार असल्याने ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडून महागाई वाढण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nदहा वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हे विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दहा वर्षांनंतर आता हे विधेयक मंजूर होत आहे. याला जबाबदार कोण आहे, असा सवाल पवारांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला होता. तर आता हेच विधेयक आर्थिक सुधारणा करणार असल्याचे ते म्हणत आहेत. अशी भूमिका बदलत राहून राजकारण करणे जनतेच्या हिताचे नाही. आर्थिक आणि सामाजिक सुधारणा होत असलेल्या कामात भाजपने राजकारण करू नये, असा टोला पवार यांनी लगावला.\nआर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य आणि कमकुवत राज्य असा कोणताही भेद या करप्रणालीत नसल्यामुळे त्याचा काही अंशी फटका तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रालाही बसेल. मोठ्या शहरातल्या जकाती बंद होणार असल्याने केंद्र सरकार याचा किती आणि कसा परतावा देणार आहे, हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे, अन्यथा भविष्यात महानगरपालिकांची आर्थिक घडी बिघडेल, असेही ते म्हणाले. सध्या भाजपच्या राज्यात नगरपालिकांना निधी देण्याच्या कार्यात ही हेतुपुरस्सर भेदभाव केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला लाभ मिळावा या दृष्टीने सार्वजनिक खात्यामार्फत निधीचे वाटप केले जात आहे. अशा पद्धतीने नगरपालिकेच्या आर्थिक घडीला तडा दिला जात असून हेच धोरण जीएसटी मध्ये राबवल्यास हा कायदा आपला परिणाम साधणार नाही. त्यामुळे याचा विचार कायद्यात होणे गरजेचे असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.\nसरकार असंघटित वर्गाकडे दुर्लक्ष करण्याचे महापाप करत आहे - जयंत पाटील ...\nनंदुरबार जिल्ह्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. नंदुरबार जिल्ह्यात पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महिन्याभरात बुथ कमिट्या पूर्ण होतील अशी पदाधिकाऱ्यांची ग्वाही मिळाली असून पक्षाचे संघटन मजबूत होईल याची खात्री आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारने महामंडळांच्या अध्यक्षांची घोषणा केली त्यात नरेंद्र पाटील यांनाही अध्यक्षपद देण्यात आले आहे. दुसऱ्यांची मुले घेऊन फिरण्याची सवय भाजपला आहे हे भाजपने पुन्हा सिद्ध केले ...\nमुंब्रा बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत टोलनाके बंद करा; अन्यथा कायदा हातात घेऊ आ. जितेंद्र आ ...\nमुंब्रा बायपासच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरु केल्याने हा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या इतर मार्गांवरील रहदारी वाढली आहे. त्यातच टोल घेण्यासाठी वाहने अडवली जात असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भरच पडत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ऐरोली आणि आनंद नगर (मुलुंड) टोल नाक्यावरील टोलवसुली मुंब्रा बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत थांबवावी; अन्यथा, सोमवारपासून राष्ट्रवादी काँग्रेस कायदा हातात घेऊन टोल नाके खुले करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ...\nकराड येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात ...\nराज्यात यशंवतराव चव्हाण यांनी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात करुन देताना खेडयातील आपला कार्यकर्ता पुढे आला पाहिजे, सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे यासाठी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. राज्याचे भाग्य बदलणाऱ्या कोयना-उजनी प्रकल्पाला दिशा आणि गती देण्याचे काम केले, राज्यपंचवार्षिक योजनांची सुरुवात करुन नियोजनबध्द विकासाची पायाभरणी कशी करता येईल असा प्रयत्न केला, त्याच्यातून राज्यातील वेगवेगळया भागातील सहकार कारखानदारी कशी उभी करता येते हे जाणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/author/pcmcnews/page/3/", "date_download": "2018-10-15T22:36:39Z", "digest": "sha1:3TUTUWI6GWU63SDKT3NFU2VB6BFO2V4S", "length": 17858, "nlines": 118, "source_domain": "pcmcnews.in", "title": "PCMC News Team – Page 3 – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nबैलाच्या तेराव्याला चक्क आमदारासह ५००० लोकांची हजेरी\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, राष्ट्रीय घडामोडी\nमुजफ्फरनगर : एखाद्या प्राण्याचा लळा लागला तर त्यासाठी आपण काहीही करू शकतो. अशीच घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. मुजफ्फरनगरमध्ये बैलाच्या तेराव्याला चक्क ५००० पेक्षा आधिक लोकांनी हजेरी लावली आहे. बैलाप्रती असेलेल्या प्रेमापोटी स्थानिक आमदारासह ५००० लोकांनी हजेरी लावली आहे. गावातील लोक या बैलाला नंदी आणि भोला मानत होते. विजेचा धक्का लागल्यामुळे …\n..तर विश्वचषका पूर्वीच मी निवृत्ती घेणार \nAugust 8, 2018\tक्रीडा स्पर्धा\nमुंबई : इंग्लंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना दाखवण्यासाठीच मी पंचांकडून चेंडू मागितलेला, अशी कणखर प्रतिक्रिया व्यक्त करीत भारताचा नामांकित खेळाडू व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला. वांद्रे (मुंबई) येथे झालेल्या ‘रन अ‍ॅडम’ या ऑनलाइन क्रीडा संस्थेच्या …\nआमदार ते मुख्यमंत्री…६० वर्षाचा राजकीय प्रवास, करुणानिधी काळाच्या पडद्याआड\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, देश\nतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे आज वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. कावेरी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करूणानिधी आपल्या राजकीय कारकिर्दीत पाच वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. २७ जुलै २०१८ रोजी त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती. तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणामध्ये करूणानिधी यांनी ६० …\nVIDEO : किकी चॅलेंजचं भूत तरुणाला भोवणार, पोलिसांकडून शोध सुरु\nAugust 7, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : किकी चॅलेंजचे जीवघेणे वेडं दिवसेंदिवस जगभर वाढताना दिसत आहे. मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनसोबत किकी चॅलेंज करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चित्रित झाल्याचं दिसत असून हा व्हिडीओ ३० जुलै रोजी यु ट्यूबवर डाउनलोड करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस या …\nमराठा आरक्षणाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी\nAugust 7, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगानं चार दिवसांपूर्वी राज्य सरकारला एक पानी स्टेटस रिपोर्ट दिला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर भर देण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल. मराठा …\nअफवांना बसणार आळा, तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप होणार बंद \nAugust 7, 2018\tठळक बातम्या, राष्ट्रीय घडामोडी\nनवी दिल्ली : तणावाच्या परिस्थितीत फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप सारखा सोशल मीडिया ब्लॉक करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. आपत्कालीन स्थितीत सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवांमुळे तणावात भर पडू नये, म्हणून सरकारने थेट सोशल मीडियावर निर्बंध आणण्याबाबत सल्लामसलत सुरु केली आहे. त्यासाठी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सल्ला मागितला आहे. राष्ट्रीय …\n आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव\nAugust 6, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nनाशिक : आपल्या आजीच्या अनैतिक प्रेम संबंधामुळे 10 महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील मायको दवाखान्‍याजवळ राहणार्‍या संगीता देवरे, त्यांची तान्ही मुलगी आणि आई या तिघींना जाळण्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये 10 महिन्याची चिमुकली सिद्धी हिचा मृत्यू झाला, तर तिची आई आणि आजी 8० टक्क्यांपेक्षा …\nहिना गावित यांच्यानंतर नंदुरबारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यावर विद्यार्थ्यांचा हल्ला\nAugust 6, 2018\tमहाराष्ट्र\nनंदुरबार : खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी गाडीवर चढून तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आता आदिवासी विद्यार्थ्यांनी एका आयएस महिला अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केला. विद्यार्थ्यांनी गाडीवर चढून तोडफोड केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वानमंती सी या गाडीत होत्या. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात डीबीटी योजना …\nभारतीय अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’, फ्रान्सला पछाडत भारताचे एक पाऊल पुढे\nJuly 11, 2018\tराष्ट्रीय घडामोडी\nनवी दिल्ली – भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार 2017 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.59 लाख कोटी डॉलर एवढी झाली आहे. त्यामुळे फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. मात्र, या स्पर्धेत भारत अद्यापही अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटनच्या पिछाडीवरच आहे. सन …\nमोदींच्या उज्वला गॅस योजनेच सत्य ..\nJuly 11, 2018\tराष्ट्रीय घडामोडी\nउज्ज्वला गॅस योजनेचा गाजावाजा मोदी सरकारन केला होता त्यामागील सत्य आता समोर आलं आहे. या योजने अंतर्गत मिळणारा गॅस मोफत नाही आणि त्याला सबसीडी देखील नाही (मार्च २०१८ पर्यंतची माहिती). यामुळे योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या महिलांची फसवणूक झाली आहे आणि आता सरकारने सबसिडी वसूल करणे बंद झाले. या संदर्भात एका …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1018/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T22:04:33Z", "digest": "sha1:I6DD7LQQK3LAEGGPD2CAPK3XGZG2NJRI", "length": 7144, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, धनंजय मुंडेंची मागणी\nबोंडअळीमुळे कापसाचे आणि तुडतुड्या रोगामुळे धानाच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सभागृह चालू असताना मंत्री बाहेर घोषणा कशा करतात, अशी विचारणा करतानाच शेतक-यांची फसवणूक करताना सरकारला लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवाल त्यांनी केला आणि मुख्यमंत्र्यांनी खोटे बोलल्याबाबत आणि फसवणूक केल्याबाबत सभागृहात शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. या विषयावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.\nआमच्या व्यथा सरकारपुढे मांडा; माणकापूरमधील शेतकऱ्यांनी केले राष्टवादीच्या नेते मंडळींकडे म ...\nनागपूर मार्गावर असलेल्या माणकापूर गावातील कपाशीच्या शेतकऱ्यांचा असंतोष मोठ्या प्रमाणावर दिसून आला. निवडणूकीच्या आधी भाजपने कापसाला ७ हजार रु. आणि सोयाबिनला ६ हजार रु. देऊ असे सांगितले होते. मात्र आता या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे. माणकापूर गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील कापसाच्या बोंडावर स्वतःची नावे लिहून ते बोंड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द केली. आमची व्यथा विधीमंडळात सरकारपर्यंत मांडा अशी मागणी केली. ...\nसांगली जिल्ह्यात गाव तेथे राष्ट्रवादीच्या २७ शाखांचे उदघाटन ...\nसांगली जिल्ह्यात 'गाव तेथे राष्ट्रवादी शाखा' या उपक्रमास युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस या चार तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या २७ शाखांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.विविध गावांच्या शाखांचे उद्घाटन करताना युवकांच्या संघटन व कामाची दिशा स्पष्ट करताना, शासनाच्या धोरणावर कोते पाटील यांनी प्रहार केला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष भरत देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य शरदभाऊ लाड ...\n७ डिसेंबरपासून शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन - शंकर अण्णा धोंडगे ...\nशेतकरी कर्जमुक्तीसह हमीभाव व इतर मागण्यांबाबत सरकारकडे आंदोलने, विरोधी पक्षांकडून विधिमंडळातील आग्रह, न्यायालयातील लढा अशा वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. यामुळे ७ डिसेंबरपासून राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या किसान मंचच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीने घेतला, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सेलचे राज्यप्रमुख शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली. किसान मंचच्या माध्यमातून ९ ऑगस्ट ते २ ऑक्‍टोबरदरम्यान सेवाग्राम ते नाशिकदरम्यान शेतकर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2011/11/blog-post_09.html", "date_download": "2018-10-15T21:12:46Z", "digest": "sha1:EF6EPCEXPQSJXCGGKIPPOQJ7Z27FKOST", "length": 7769, "nlines": 228, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: दोन 'नमुन्यांचे' निबंध", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nमहाराष्ट्रातील अशीच एक शाळा. इयत्ता ९ वी च्या प्रथमसत्र परिक्षेतील हिंदी विषय. निबंधाचा प्रश्न- मेरा प्रिय नेता.\nनिवडलेल्या दोन 'नमुन्यांचे' निबंध खाली देत आहे.\nमेरा प्रिय नेता गांधी जी| गांधी जी चे पूर्ण नाव सुभाष चंद्र बोस| त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले| त्यांना एक लडका बोला गांधी जी| तुम्ही धोतर घालता मी तुमच्यासाठी सदरा शिवून आणू तर तेव्हा गांधीजी म्हणाले , मला चाळीस कोटी भाबंड उसे कपडा पहनने मिला तो मैं कपडा घालूंगा|\nमेरे प्रिय नेता गांधीजी उनका पुर्ण नाम मोहनदास करमचंद गांधी ओ अपने देश के एक रकशक थै| और ऊनोने आपने देश के लिये कुछ नही कीया आपने को आजादी मिल गई और ऊनोने आपने के लिए बहूत सारी तकलीफे\nझेल लीई और औ सामने गोली खाकर मरे और सारी आजादी हमको चोडकर हम बहूत खुश हुये लेकीन खुतके बारे मे कुछ नही सोचा उनोने आपने चातीपर गोली घानेके बाद.....\nLabels: अनुभव, जीवनमान, शिक्षण\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nलावणी: मिठीत कळी उमलली\nप्रथमोपचार पेटी - First Aid Box\nयुगलगीत: गार गार वारा अंगाला झोंबला\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-15T22:09:24Z", "digest": "sha1:BNLNM6TO72IHAFE7HNCNDWKNBG76ZPZL", "length": 8503, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ची मोशन पोस्टरद्वारे बंपर घोषणा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ची मोशन पोस्टरद्वारे बंपर घोषणा\nअभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेला ‘मुळशी पॅटर्न’ दिवाळी नंतर बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nअभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुळशी पॅटर्न’ ची सध्या तरुणाई मध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे, कारण ‘अराररा खतरनाक’ हे गाणे सुपरहिट झाले आहे. अत्यंत वेगाने व्हायरल झालेल्या, आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या या भाईटम सॉंगला नेटकऱ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, अल्पावधीत तब्बल पंधरा लाखाहून अधिक व्ह्युज या गाण्याला मिळाले आहेत. या गाण्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. त्या नंतर आता अतिशय हटके अंदाजातील मोशन पोस्टरमुळे तरुणाईची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे.\n‘मुळशी पॅटर्न’ मधून लेखक, दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडले आहे. दिग्दर्शक म्हणून ‘देऊळबंद’ या पहिल्या चित्रपटातून आपले वेगळेपण दाखवलेल्या प्रविण तरडे यांच्या आगामी ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये नेमके काय आहे\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहापालिकेसमोर मेट्रो स्थानकाचे काम सुरू\nNext article#MeToo: आलोकनाथ यांचा विनीता नंदावर मानहानीचा दावा\nतुंबाड चित्रपटाची बाॅक्स आॅफिसवर ‘इतक्या’ करोडची कमाई\n‘सगळे म्हणतात माझ्या हाताला माझ्या आईच्या हाताची चव आहे’ – गौरी नलावडे\n#मी टू : विक्की कौशलच्या वडिलांवरही दोन महिलांचे आरोप\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\n#मी टू : २५ वर्षांपूर्वी माझ्यावरही अत्याचार झाला होता – सैफ अली खान\nसाजिद- फरहाद करणार हाऊसफुल 4 चे दिग्दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/mayor-election-lotus-symbol-14666", "date_download": "2018-10-15T21:37:51Z", "digest": "sha1:H7OIWVKA473MNUOC7DN3GJX4GIHQMKEB", "length": 13926, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mayor election with lotus symbol नगराध्यक्षपदासह पंधरा जागा कमळ चिन्हावर | eSakal", "raw_content": "\nनगराध्यक्षपदासह पंधरा जागा कमळ चिन्हावर\nशुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016\nकुरूंदवाड - येथील पालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवशाही आघाडी यांची आघाडी झाली असून भाजप नगराध्यक्षपदासह पंधरा जागा कमळ चिन्हावर, तर दोन जागावर शिवशाही आघाडीचे उमेदवार असणार आहेत. अशी माहिती भाजप नेते डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे व शिवशाही आघाडीचे प्रमुख शानूर मुजावर यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी पक्ष निरीक्षक अशोक देसाई उपस्थित होते.\nकुरूंदवाड - येथील पालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवशाही आघाडी यांची आघाडी झाली असून भाजप नगराध्यक्षपदासह पंधरा जागा कमळ चिन्हावर, तर दोन जागावर शिवशाही आघाडीचे उमेदवार असणार आहेत. अशी माहिती भाजप नेते डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे व शिवशाही आघाडीचे प्रमुख शानूर मुजावर यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी पक्ष निरीक्षक अशोक देसाई उपस्थित होते.\nडॉ. पाटील म्हणाले,\"\"शहरात पक्षाची बांधणी चांगली असून जनाधारही वाढत चालला आहे. अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाची केंद्र व राज्यात सत्ता असून विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे भविष्यात पालिकेला भरीव निधी मिळून विकासाची गंगा वाहणार आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्यात येत आहे, असे सांगून डॉ. पाटील म्हणाले, शहरात 24 तास राजकारण व समाजकारणाला वाहून घेतलेले नेतृत्व म्हणून रामचंद्र डांगे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल व ते निवडून येतील असा विश्‍वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.''\nकेंद्र व राज्यात स्वाभिमानी भाजपसोबत आहे. इथेही ते सोबत यावे अशी आमची भूमिका असून त्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगून डॉ. पाटील म्हणाले, \"\"शानूर मुजावर यांची शिवशाही आघाडी भाजपसोबत आहे. त्यांना दोन जागा सोडण्यात येतील शिवाय अन्य समविचारी आघाड्यांना सोबत घेऊ.''\nपालिका स्थापनेनंतर प्रथमच भाजप पालिका निवडणूक चिन्हावर लढवित आहे. पक्षाची ताकद वाढली असून जुने व नवे असा वाद नाही. सर्वांना संधी मिळेल असे डॉ. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भीमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ मधाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून प्रभाग आठ मधून त्यांची उमेदवारी निश्‍चित आहे. शानूर मुजावर म्हणाले,\"\"भाजप सर्वांना सोबत घेऊन जाणारा व विकासाला महत्त्व देणारा पक्ष असल्याने आपण भाजपला प्राधान्य दिले आहे. शहराच्या राजकारणातील संगीत खुर्चीचा खेळ आपल्याला थांबवायचा आहे. त्यामुळे भाजपसोबत आघाडी केल्याचे सांगितले.'' यावेळी अजय भोसले, उदय डांगे उपस्थित होते.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bmcschools.blogspot.com/2017/08/blog-post.html", "date_download": "2018-10-15T21:02:49Z", "digest": "sha1:QNBMYQM2ZYIREXHJGR73QWK36TJKZGP5", "length": 25470, "nlines": 371, "source_domain": "bmcschools.blogspot.com", "title": "आकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ ,घटक चाचणी 1 ,सराव प्रश्नपत्रिका - बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा", "raw_content": "\nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\nHome / aakarit prashnpatrika / आकारिक चाचणी 1 / आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका / आकारिक मूल्यमापन नोंदी / आकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ ,घटक चाचणी 1 ,सराव प्रश्नपत्रिका\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ ,घटक चाचणी 1 ,सराव प्रश्नपत्रिका\nआकारिक मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता १ ली ते ८ वी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका ,खालील सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका download करा.\nआकारिक मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता १ ली ते ८ वी 2018-19\n➡️ 1 ते 8 वी प्रथम घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका\nई 1 ते 4 थी वर्ष 2017-18 च्या आकारीत चाचणी - 1 सराव प्रश्नपत्रिका\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech / Essay in Hindi\nई 1 ते 8 वी वर्ष 2017-18 इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या.\n⚫इयत्ता 1 ली - <<【डाउनलोड】>>\n⚫इयत्ता 2 री - <<【डाउनलोड】>>\n⚫इयत्ता 3 री - <<【डाउनलोड】>>\n⚫इयत्ता 4 थी - <<【डाउनलोड】>>\n⚫इयत्ता 5 वी - <<【डाउनलोड】>>\n⚫इयत्ता 6 वी - <<【डाउनलोड】>>\n⚫इयत्ता 7 वी - <<【डाउनलोड】>>\nसौजन्य : दिनेश सरदार सर\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech / Essay in Hindi\n✴ चाचणी 1, प्रश्नपत्रिका संच 1 ✴\nइयत्तानिहाय प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या इयत्तेच्या शिर्षकावर क्लिक करा.\n1. इयत्ता 1 ली - सर्व विषय\n2. इयत्ता 2 री - सर्व विषय\n3. इयत्ता 3 री - सर्व विषय\n4. इयत्ता 4 थी - सर्व विषय\n✴ चाचणी 1, प्रश्नपत्रिका संच 2 ✴\nइयत्तानिहाय प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या इयत्तेच्या शिर्षकावर क्लिक करा.\n( सौजन्य - श्री. सचिन देसाई सर )\nहा संच 15 गुणांच्या चाचणीचा आहे.\n1. इयत्ता 1 ली - सर्व विषय\n2. इयत्ता 2 री - सर्व विषय\n3. इयत्ता 3 री - सर्व विषय\n4. इयत्ता 4 थी - सर्व विषय\n5. इयत्ता 5 वी - सर्व विषय\n✴ चाचणी 1, प्रश्नपत्रिका संच 3 ✴\nइयत्तानिहाय प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या इयत्तेच्या शिर्षकावर क्लिक करा.\n( सौजन्य - श्री. सचिन देसाई सर )\nहा संच 20 गुणांच्या चाचणीचा आहे.\n1. इयत्ता 1 ली - सर्व विषय\n2. इयत्ता 2 री - सर्व विषय\n3. इयत्ता 3 री - सर्व विषय\n4. इयत्ता 4 थी - सर्व विषय\n5. इयत्ता 5 वी - सर्व विषय\n✴ चाचणी 1, प्रश्नपत्रिका संच 4 ✴\nइयत्तानिहाय प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या इयत्तेच्या शिर्षकावर क्लिक करा.\n( सौजन्य - श्री. मनेश दारकुंडे सर )\n1. इयत्ता 1 ली - सर्व विषय\n2. इयत्ता 2 री - सर्व विषय\n3. इयत्ता 3 री - सर्व विषय\n4. इयत्ता 4 थी - सर्व विषय\n5. इयत्ता 5 वी - सर्व विषय\n6. इयत्ता 6 वी - सर्व विषय\n( उर्वरीत इयत्ता आणि विषयांच्या प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध होतील. )\nअकारिक चाचणी प्रथम सत्र प्रश्नपत्रिका\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ प्रश्नपत्रिका (प्रथम सत्र )\nशालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र. १ प्रश्नपत्रिका संग्रह ....\nसौजन्य- श्री एकनाथ गायकवाड सर ..\n३) ३ री सर्व ...\n४) ४ थी सर्व .....\n⧪ इयत्ता पाचवी चाचणी प्रश्नपत्रिका एक्सेल स्वरुपात\nइयत्तानिहाय घटक चाचणी pdf स्वरूपात प्रश्नपत्रिका\nघटक चाचणी सत्र-प्रथम (निर्मिती- श्री.सोनवणे सर )\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ प्रश्नपत्रिका\n1 पहिली मराठी गणित - - -\n2 दुसरी मराठी गणित - - -\n3 तिसरी मराठी गणित इंग्रजी परिसर अभ्यास -\n4 चौथी मराठी गणित इंग्रजी परिसर अभ्यास -\n5 पाचवी मराठी गणित इंग्रजी परिसर अभ्यास हिंदी\n6 सहावी सर्व विषय - - - -\n7 सातवी सर्व विषय - - - -\n8 आठवी मराठी गणित इंग्रजी सा. विज्ञान हिंदी\nश्री उमेश उघडे सर यांच्या ब्लॉग वरून ,साभार .\nआकारिक मूल्यमापन चाचणी १\nआकारिक मूल्यमापन चाचणी १-\n१ली ते ४थी प्रश्नपत्रिका PDFडाऊनलोड करा\n⧭ इयत्ता १ ली सर्व विषय ➡ डाऊनलोड\n⧭ इयत्ता २ री सर्व विषय ➡ डाऊनलोड\n⧭ इयत्ता ३री सर्व विषय ➡ डाऊनलोड\n⧭ इयत्ता ४ थी सर्व विषय ➡ डाऊनलोड\n⧭ इयत्ता ५वी सर्व विषय ➡ डाऊनलोड\n⧭ इयत्ता ६ वी सर्व विषय ➡ डाऊनलोड\n⧭ इयत्ता ७ वी सर्व विषय ➡ डाऊनलोड\n⧭ इयत्ता ८ वी सर्व विषय ➡ डाऊनलोड\n⧭ कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण यांची तोंडी व प्रात्यक्षिक\n1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech / Essay in Hindi\naakarit prashnpatrika आकारिक चाचणी 1 आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका आकारिक मूल्यमापन नोंदी\nहे वाचा > 10,542 शिक्षांकाची भर्ती \n7,584 दहावी / बारावी पास भर्ती \nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\n🌟 शालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )\n🌟 प्रथम सत्र निकाल तयार करण्याचे एक्सेल सॉफ्टवेअर \n🌟 पायाभूतचे EXCEL सॉफ्टवेअर,रिझल्ट बनवा/श्रेणी काढा 1 मिनिटात\n🌟 संकलित चाचणी-1 रिझल्ट सॉफ्टवेअर\n🌟 1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर\n🌟 रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n🌟 मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.\n🌟 डेली अटेंडन्स अँप संपूर्ण माहिती\n🌟 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर \n5 / 8 वी स्कालरशिप सराव प्रश्नपत्रिका\n💥 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या एकूण 250 सराव प्रश्नपत्रिका \n💥 श्री.प्रशांत शिवाजी हासे सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 60 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . दिनेश सरदार सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . महादेव पाटील सरांच्या 60 स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nशिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\nशिक्षक दिवस पर शायरी\nकविता - महात्मा गाँधी जी\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech /...\nलोकमान्य तिलक हिंदी भाषण/निबंध\n१ अगस्त : अण्णाभाऊ साठे जयंती हिंदी भाषण\nश्री लोकमान्य टिळक नारे/कविता\nगणतंत्र दिन निम्मित काही शेर\nसावित्रीबाई फुले मराठी भाषण\nसावित्रीबाई फुले यांच्या कविता\nसावित्रीबाई फुले हिंदी भाषण\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल मराठी, हिंदी ,भाषण\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन माहिती / भाषण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nलोकमान्य टिळक मराठी, हिंदी,इंग्रजी भाषण/निबंध सूत्रसंचालन\nप्रथम घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका, आकारीत चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech / Essay in Hindi\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन पायाभूत चाचणी 2016 श्रेणी तक्ता ,भाषा/गणित मार्गदर्शिका ,प्रश्नपत्रिका\nआदर्श व संगीतमय परिपाठ\nरोमन अंक १ ते २०००\nमाझ्या ब्लॉग चा APP डाउनलोड करा \nवार्षिक नियोजन व टाचण\nस्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nसंगीतमय पाढे- Mp3 व Video\nअब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र\nगुगल फॉर्म तयार करणे\nकरून पहा - साधे सोपे प्रयोग.\nश्री महादेव पाटील सरांच्या स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n👉 जॉब दालन भेट द्या 👈\n५ वि आणि ८ वि शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ सराव प्रश्नपत्रिका\n⚛️ 15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण हिंदी ,मराठी,इंग्रजी\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \nमोबाईल मध्ये CATALOG तयार करा\nआमच्या नवीन पोस्ट ईमेल वर पाहिजे असल्यास खाली तुमचा Email टाका\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n� नोकरीच्या जाहिराती �\nकेंद्रीय विद्यालया मधे 6205 शिक्षकांची महा भरती,kvs Teachers Recruitment\nमहाभरती ,बँक, कॉलेज, लैब, CID, BSNL\nमुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात 'कनिष्ठ अभियंता' पदांच्या ८० जागा\nबीड भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या ...\nनंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या २५ जागा\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या एकूण २२०० जागा\nमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आस्थापनेवर 'शिक्षक' पदांच्या ८५ जागा teacher job\nयवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ८९ जागा\nपुणे महानगरपालिकेत ‘शहरी डिझायनर’ पदांच्या जागा\nनागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ४७ जागा\nअहमदनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nसातारा नगर परिषदेत फायरमन पदांची भरती\n👉 जॉब दालन भेट द्या 👈\nवार्षिक नियोजन व टाचण\nपैसे कमवा ब्लॉग द्वारे\nमराठी ब्लॉग द्वारे पैसे कमवा ,earn money from mara...\nPropeller ads से पैसे कैसे कमाए \nवार्षिक नियोजन व टाचण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/whatsapp-pinned-chats-feature-comes-to-android-261053.html", "date_download": "2018-10-15T21:08:36Z", "digest": "sha1:SW4HTGMAAVSIHZVOKIN3OZ6VPVF6BGUE", "length": 12831, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्हाॅट्सअॅपमध्ये आलं हे नवं फिचर, तुम्ही पाहिलं का?", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nव्हाॅट्सअॅपमध्ये आलं हे नवं फिचर, तुम्ही पाहिलं का\nइतर फिचर्सच्या तुलनेत या फिचरचा वापर करणं फारच सोप आहे. कोणत्याही चॅटला लिस्टमध्ये सर्वात वर ठेवण्यासाठी अगोदर त्याला लाँग प्रेस करावं लागेल.\n19 मे : व्हाॅट्सअॅपने पिन टू टॉप हे नवे फिचर लाँच करत आपल्या युजर्सला आणखी एक सुखद धक्का दिलाय. याआधी या फिचरचा वापर फक्त एंड्रॉइड बीटा युजर्स करू शकत होते. आता मात्र एंड्रॉइड वापरणारे ग्राहकही हे फिचर वापरू शकतात.\nकाय आहे पिन टू टॉप फिचरचा फायदा \nतुम्ही तुमच्या आवडत्या चॅट्सला पिन टू टॉप करू शकता. ज्यामुळे ते चॅटलिस्टमध्ये सगळ्यात वर दिसेल.\nग्राहक जास्तीत जास्त 3 काँटॅक्ट्स ला पिन टू टॉप ठेवू शकतात.\nग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅट्स पाहण्यासाठी लांबलचक लिस्ट स्क्रोल करायला लागू नये यासाठीच हे फिचर दिलं गेलंय, असं व्हाॅट्सअॅपकडून सांगण्यात आलंय.\nइतर फिचर्सच्या तुलनेत या फिचरचा वापर करणं फारच सोप आहे. कोणत्याही चॅटला लिस्टमध्ये सर्वात वर ठेवण्यासाठी अगोदर त्याला लाँग प्रेस करावं लागेल. त्यानंतर वर पिन आयकॉन दिसेल, त्या आयकॉनला टच करताच तुम्हाला हवा असलेला चॅट सर्वात वर दिसेल.\nयाबरोबरच कधी तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राबरोबर खूप जास्त चॅटिंग केली तर ती शॉर्टकट स्वरूपात होमस्क्रीनवरही ठेवता येवू शकते. यामुळे त्या मित्राचा व्हाॅट्सअॅप डीपीचा एक आयकॉन तुमच्या होम स्क्रीनवर दिसू शकेल आणि त्यावर क्लिक करताच तुमच्यात झालेला संवाद लगेच ओपन होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nAlert : पुढचे २ दिवस इंटरनेट होऊ शकतं बंद; बँकेचे व्यवहार अडकण्याची शक्यता\nचार्जिंग करताना एमआयच्या मोबाईलचा स्फोट, तुम्हीही घ्या ही खबरदारी\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bmcschools.blogspot.com/2016/07/independent-day-songs.html", "date_download": "2018-10-15T21:38:51Z", "digest": "sha1:I2L4OVFMYB4O2PQMOEBUJVOFEJQ2NVTQ", "length": 14861, "nlines": 248, "source_domain": "bmcschools.blogspot.com", "title": "देशभक्ति गीत , Independent day songs. - बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा", "raw_content": "\nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण हिंदी ,मराठी,इंग्रजी\nहे वाचा > 10,542 शिक्षांकाची भर्ती \n7,584 दहावी / बारावी पास भर्ती \nआमचे \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरण्यासाठी खाली क्लिक करा\n🌟 शालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )\n🌟 प्रथम सत्र निकाल तयार करण्याचे एक्सेल सॉफ्टवेअर \n🌟 पायाभूतचे EXCEL सॉफ्टवेअर,रिझल्ट बनवा/श्रेणी काढा 1 मिनिटात\n🌟 संकलित चाचणी-1 रिझल्ट सॉफ्टवेअर\n🌟 1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर\n🌟 रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n🌟 मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.\n🌟 डेली अटेंडन्स अँप संपूर्ण माहिती\n🌟 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर \n5 / 8 वी स्कालरशिप सराव प्रश्नपत्रिका\n💥 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या एकूण 250 सराव प्रश्नपत्रिका \n💥 श्री.प्रशांत शिवाजी हासे सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 60 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . दिनेश सरदार सरांचे शिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\n💥 श्री . महादेव पाटील सरांच्या 60 स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nशिष्यवृत्ती परीक्षा 100 सराव प्रश्नपत्रिका\nशिक्षक दिवस पर शायरी\nकविता - महात्मा गाँधी जी\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech /...\nलोकमान्य तिलक हिंदी भाषण/निबंध\n१ अगस्त : अण्णाभाऊ साठे जयंती हिंदी भाषण\nश्री लोकमान्य टिळक नारे/कविता\nगणतंत्र दिन निम्मित काही शेर\nसावित्रीबाई फुले मराठी भाषण\nसावित्रीबाई फुले यांच्या कविता\nसावित्रीबाई फुले हिंदी भाषण\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वरिल मराठी, हिंदी ,भाषण\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन माहिती / भाषण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nमहात्मा गांधीजी वरिल मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषण\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nलोकमान्य टिळक मराठी, हिंदी,इंग्रजी भाषण/निबंध सूत्रसंचालन\nप्रथम घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका, आकारीत चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\nशिक्षक दिवस भाषण व निबंध,चारोळ्या,शायरी – Speech / Essay in Hindi\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन पायाभूत चाचणी 2016 श्रेणी तक्ता ,भाषा/गणित मार्गदर्शिका ,प्रश्नपत्रिका\nआदर्श व संगीतमय परिपाठ\nरोमन अंक १ ते २०००\nमाझ्या ब्लॉग चा APP डाउनलोड करा \nवार्षिक नियोजन व टाचण\nस्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण\nसंगीतमय पाढे- Mp3 व Video\nअब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र\nगुगल फॉर्म तयार करणे\nकरून पहा - साधे सोपे प्रयोग.\nश्री महादेव पाटील सरांच्या स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \n👉 जॉब दालन भेट द्या 👈\n५ वि आणि ८ वि शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म\nआकारिक मूल्यमापन चाचणी क्र .१ सराव प्रश्नपत्रिका\n⚛️ 15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिवस भाषण हिंदी ,मराठी,इंग्रजी\nरिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर \nमोबाईल मध्ये CATALOG तयार करा\nआमच्या नवीन पोस्ट ईमेल वर पाहिजे असल्यास खाली तुमचा Email टाका\n15 ऑगस्ट स्वातंत्र दिन songs गीत\n� नोकरीच्या जाहिराती �\nकेंद्रीय विद्यालया मधे 6205 शिक्षकांची महा भरती,kvs Teachers Recruitment\nमहाभरती ,बँक, कॉलेज, लैब, CID, BSNL\nमुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात 'कनिष्ठ अभियंता' पदांच्या ८० जागा\nबीड भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या ...\nनंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या २५ जागा\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या एकूण २२०० जागा\nमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आस्थापनेवर 'शिक्षक' पदांच्या ८५ जागा teacher job\nयवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ८९ जागा\nपुणे महानगरपालिकेत ‘शहरी डिझायनर’ पदांच्या जागा\nनागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण ४७ जागा\nअहमदनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nसातारा नगर परिषदेत फायरमन पदांची भरती\n👉 जॉब दालन भेट द्या 👈\nवार्षिक नियोजन व टाचण\nपैसे कमवा ब्लॉग द्वारे\nमराठी ब्लॉग द्वारे पैसे कमवा ,earn money from mara...\nPropeller ads से पैसे कैसे कमाए \nवार्षिक नियोजन व टाचण\n'वाचन प्रेरणा दिन' संपूर्ण माहिती\nई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium\nई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-81070", "date_download": "2018-10-15T22:19:34Z", "digest": "sha1:NHWNSBPHLKDPG5JMZ4BDEU7EYSTC3CWV", "length": 19850, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial सौदीतील सत्तासंघर्ष | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nसौदी अरेबियातील अकरा राजपुत्र आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे अटकसत्र हा भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग आहे, असे सांगण्यात येत असले, तरी सत्तासंघर्ष हेच त्याचे मूळ आहे\nसौदी अरेबियाचे राजपुत्र अलवलीद बिन तलाल यांची गणना जगातील पन्नास अब्जाधीशांमध्ये होते. अनेक बड्या उद्योगांमध्ये हिस्सा असलेल्या या राजपुत्राला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गजाआड व्हावे लागल्यानंतर \"बिहाइंड एव्हरी फॉर्च्युन देअर इज अ क्राइम' या \"गॉडफादर' कादंबरीच्या शीर्षभागीच उद्‌धृत केलेले प्रख्यात फ्रेंच कादंबरीकार बाल्झॅक यांचे वचन आठवल्याशिवाय राहात नाही. सौदी अरेबियातील नाट्यपूर्ण घडामोडींमध्ये गादीचे अधिकृत वारसदार मोहंमद बिन सलमान यांनी सत्तेवरील पकड मजबूत करण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून अकरा राजपुत्र, ज्येष्ठ लष्करी अधिकारी, तसेच काही मुलकी अधिकारी यांना शनिवारी मध्यरात्रीनंतर अटक केली आणि त्याची परिणती अर्थातच तेलाचे गेले काही महिने कमालीचे घसरलेले भाव वाढण्यात झाली.\nयुवराज सलमान यांनी ही मोहीम हाती घेण्याआधी काही तासच, राजे सलमान बिन अब्दुल्ला अझिज यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नेमलेल्या एका समितीचे प्रमुखपद युवराजांकडे सोपवले होते. वरकरणी राजपुत्र अलवलीद तलाल आणि अन्य राजपुत्रांची अटक हा याच मोहिमेचा भाग असल्याचे दाखवण्यात ते यशस्वी झाले आहेत आणि सौदी अरेबियातील सरकारधार्जिण्या माध्यमसमूहांनी हा \"पारदर्शक राज्यकारभाराचा' भाग असल्याचा धोशाही लावला आहे. तरीही या अटकसत्रामागील सत्तासंघर्ष लपून राहिलेला नाही; कारण या अटकसत्रापूर्वीच राजे सलमान यांनी राजपुत्र मितेब यांच्याकडून \"नॅशनल गार्ड'ची सूत्रे काढून घेतली होती सौदी अरेबिया, तसेच अन्य अरब देशांमध्ये सत्तासंघर्ष नवा नाही. मात्र, या अटकसत्रात अलवलीद तलाल यांचा समावेश असल्यानेच जगात मोठी खळबळ माजणे साहजिकच होते. तलाल यांची अमाप संपत्ती आणि \"ऍपल', \"ट्विटर', \"सिटी ग्रुप' आदी बड्या कंपन्यांमध्ये त्यांनी केलेली गलेलठ्ठ गुंतवणूक आणि जगभरातील बडे व्यावसायिक, राजकारणी आदींशी असलेले त्यांचे निकटचे संबंध याची पार्श्‍वभूमी त्यांच्या अटकेला आहे. 1991 ते 95 या काळात त्यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांचाच डबघाईला आलेला व्यवसाय सावरण्यासाठी त्यांचे एक अलिशान जहाज दोन कोटी डॉलरना विकत घेऊन साह्य केले होते, एवढी एकच बाब अलवलीद तलाल यांचा एकूण संपर्क आणि आवाका लक्षात घेण्यास पुरेशी आहे.\nयुवराज मोहंमद बिन सलमान यांनी घडवून आणलेल्या या हालचालींना मोठी पार्श्‍वभूमी आहे. जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांच्या निधनानंतर सलमान बिन अब्दुल्ला अझिज यांनी 2015च्या जानेवारीत राजसत्तेची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पुढच्या तीन महिन्यांतच राजे सलमान यांनी मोठ्या नाट्यमय पद्धतीने आपला वारसदार बदलला. वारसदाराच्या शर्यतीत राजे अझिज यांचा मुलगा मोहंमद बिन सलमान होता; पण त्याला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आणि वारसदार म्हणून गृहमंत्री मोहम्मद बिन नायफ यांच्या नावाची घोषणा केली होती. तेव्हापासून सत्तासंघर्ष सुरू होता. त्यानंतर राजे सलमान यांचा विचार बदलला आणि आताच्या घडामोडींनंतर तर मोहंमद बिन सलमान यांच्याच हाती सारी सूत्रे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या साऱ्या राजकारणामागे अर्थातच तेलाचे गेल्या वर्ष- दोन वर्षांत घसरलेले भाव कारणीभूत आहेत आणि त्यामुळेच जागतिक पातळीवर या घटनांचा मोठा परिणाम होणे अटळ आहे. रविवारनंतर वाढलेल्या तेलाच्या भावामुळे हे स्पष्ट झाले आहे. पश्‍चिम आशियात सतत सुरू असलेल्या संघर्षास शिया-सुन्नी वादाची न टाळता येणारी झालरही यामागे आहे. या संघर्षात इराणचे प्रभुत्व वाढत चालल्याने सौदी अरेबियाची आणि विशेषतः राजे सलमान यांची अस्वस्थता वाढत होती. त्यामुळेच त्यांनी याच वर्षाच्या प्रारंभी मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई, जपान व चीनचा दौरा करून सौदीच्या आर्थिक आणि राजकीय स्थैर्याला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. जपान आणि चीनशी अब्जावधी डॉलरचे करार आणि व्यापार करार हे या दौऱ्याचे खास हेतू होते. त्यानंतर परिस्थितीत काहीसा बदल झाला आणि अखेर त्याची परिणती या अटकसत्रात झाली आहे.\nया साऱ्या घडामोडींनंतर \"युवराज' मोहंमद बिन सलमान यांचा सत्ताग्रहणाचा मार्गही निर्वेध झाला आहे. राजे सलमान आता 81 वर्षांचे आहेत आणि त्यामुळेच पुढच्या दीड महिन्यात वा नववर्षात ते राजेपदाची जबाबदारी पुत्राकडे सोपवतील असे दिसते. अर्थात, सौदी अरेबियाच्या उत्पन्नाचा एकमेव आणि अत्यंत श्रीमंती स्रोत असलेल्या तेलाचे भाव स्थिर राखणे, हे त्यांचे पहिले उद्दिष्ट असेल. सौदीतील सर्वांत मोठी तेल कंपनी \"सौदी अरमॅको' आपले शेअर विक्रीस काढण्याच्या विचारात आहे. त्याचबरोबर सौदीचा केवळ क्रूड तेलाच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवहाराला वेगळे आयाम देण्याचाही त्यांचा विचार आहे. या साऱ्या बाबी लक्षात घेतल्या तर पुढचा किमान काही काळ क्रूड तेलाच्या व्यवहारात मंदी येऊ शकते. त्यामुळेच सौदीतील या अटकसत्राचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम अपरिहार्य आहेत. भले, हे अटकसत्र भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग म्हणून घडवून आणलेले असो; सत्तासंघर्ष हेच त्याचे मूळ आहे, यात शंका नाही.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131....\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nनियमानुसारच जिल्हा बॅंकेला कर्ज\nमुंबई - \"नाबार्ड'च्या व्याजदारानुसारच राज्य सहकारी शिखर बॅंक जिल्हा बॅंकाना पीक कर्जपुरवठा करेल, असा निर्णय राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासक...\nसौदी अरेबिया भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात करणार मोठी गुंतवणूक\nनवी दिल्ली: सौदी अरेबियाने भारतातील पेट्रोलियम क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठी कच्च्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mnss-four-corporators-gharwapsi-272682.html", "date_download": "2018-10-15T21:40:40Z", "digest": "sha1:QNKG7ZLGRLRAWOPGWLFI5NO3KJD2RSOL", "length": 12277, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सेनेत गेलेल्या मनसेच्या चार नगरसेवकांची 'घरवापसी' ?", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nसेनेत गेलेल्या मनसेच्या चार नगरसेवकांची 'घरवापसी' \nशिवसेनेत दाखल झालेले मनसेचे चार नगरसेवक पुन्हा मनसेच्या उंबरठ्यावर उभे आहे. या चारही नगरसेवकांची राज ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरू आहे.\n25 आॅक्टोबर : 'घरी परत आले' असं म्हणून शिवसेनेत दाखल झालेले मनसेचे चार नगरसेवक पुन्हा मनसेच्या उंबरठ्यावर उभे आहे. या चारही नगरसेवकांची राज ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरू आहे.\nभांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्तेचं समिकरण बदलं गेलं. सेनेनं आक्रमक पवित्रा घेत मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक खेचून नेले. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे मुळचे शिवसैनिकच होते, ते परत आपल्या घरी परतले अशी प्रतिक्रिया दिली होती. तर राज ठाकरे यांनी हे नीच राजकारण लक्षात ठेवीन असा इशारा दिला होता.\nसेनेत पोहोचून दोन आठवडे होत नाही. तेच आता चारही नगरसेवक पुन्हा मनसेत येण्याच्या तयारीत आहे. दत्ता नरवणकर, अश्विनी भालेराव, परमेश्वर कदम आणि हर्षल मोरे हे चारही नगरसेवक सध्या राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर आहे. राज ठाकरेंसोबत बैठक सुरू आहे. त्यामुळे या चारही नगरसेवकांच्या घरवापसीची चर्चा सुरू झालीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: raj thackareyमनसेराज ठाकरेशिवसेना\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/four-pol-steel-are-missing-infront-vartak-bag-134824", "date_download": "2018-10-15T21:47:58Z", "digest": "sha1:AXYUGY7KTZRN6QYZJVCIDETFV4TRXNBO", "length": 11017, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Four pol of steel are missing infront on vartak bag वर्तकबागे समोरील स्टीलचे चार खांब गायब | eSakal", "raw_content": "\nवर्तकबागे समोरील स्टीलचे चार खांब गायब\nमंगळवार, 31 जुलै 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nशनिवार पेठ : येथील डॉ. वा. द. वर्तक(वनस्पतीशास्त्रज्ञ) उद्यानामध्ये नागरिकांना बागेत ये-जा करण्याकरिता कोणतीही अडचण येऊ नये. तसेच दुचाकी वाहनचालक प्रवेश द्वाराजवळ दुचाकी पार्क करत असल्यामुळे या ठिकाणी नुकतेच स्टीलचे खांब बसविण्यात आले होते. परंतु हे खांब नीट बसविण्यात आले नसल्यामुळे ते हालत होते. ज्यावेळी हे खांब बसविले होते त्याची संख्या बारा होती. परंतु आता चार खांब गायब झाले आहेत. याला जबाबदार कोणाला धरायचे कारवाई कोणावर केली पाहिजे कारवाई कोणावर केली पाहिजे हे खांब बसविण्यासाठी नागरिकांच्या कष्टाचा व घामाचा कररूपाने गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा विकास कामांचा माध्यमातून सातत्याने होताना दिसत आहे.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nपाण्यानंतर विकासकामावरुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा\nभिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील\nभिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtrabandh-internet-suspended-maharashtra-136623", "date_download": "2018-10-15T22:28:12Z", "digest": "sha1:WRLKHBUB7N32C3O22JEPB2DJQS2JW777", "length": 13600, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MaharashtraBandh Internet suspended in Maharashtra Maratha Kranti Morcha : राज्यभरात 'बंद'; सार्वजनिक वाहतूक, इंटरनेट सेवेवर परिणाम | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha : राज्यभरात 'बंद'; सार्वजनिक वाहतूक, इंटरनेट सेवेवर परिणाम\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nपुणे : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला पुणे शहरासह राज्यभरात सुरवात झाली. आंदोलकांनी ठिकठिकाणी विविध मार्गांनी 'ऱास्ता रोको' आंदोलन सुरू केले आहे. अनुचित घटना रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक शहरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा सायंकाळपर्यंत बंद करण्यात आली आहे.\nपुणे : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला पुणे शहरासह राज्यभरात सुरवात झाली. आंदोलकांनी ठिकठिकाणी विविध मार्गांनी 'ऱास्ता रोको' आंदोलन सुरू केले आहे. अनुचित घटना रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक शहरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा सायंकाळपर्यंत बंद करण्यात आली आहे.\n'बंद'च्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या सेवेवर परिणाम झाला आहे. पुण्यातून इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्ा आहेत. स्वारगेट व शिवाजीनगर या दोन मुख्य स्थानकांमधून होणारी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. एसटीची नासधुस होऊ नये, म्हणून सर्व बस स्वारगेट स्थानकात उभ्या करण्यात आल्या आहेत.\nएरवी गजबजलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळपासून शुकशुकाट आहे. तसेच, आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्येही तुरळक वाहतूक आहे.\nहिंगोलीमध्ये काल रात्री या आंदोलनाला हिंसक वळण लागले. सेनगाव येथील तोष्णिवाल कॉलेज कॅम्पसमध्ये असलेली मिनी स्कूल बस पेटवून देण्यात आली. पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने आग शमविली. लातूर जिल्ह्यात काल मध्यरात्री साखरा पाटी येथे टायर जाळण्यात आले.\nसांगलीमध्ये आज सकाळपासून बससेवा, बाजार पेठ आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.\nपुण्यात 'आयटीयन्स'ला पर्याय 'वर्क फ्रॉम होम'चा\nऔरंगाबाद-जळगाव रस्त्यावर बस पेटवली\nहिंगोली: महाविद्यालयाची स्कूल बस पेटवली\n'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'\nपरभणी-गंगाखेड रस्त्यावर दगडफेक; बसचालक गंभीर\nभोकरदनमध्ये रास्ता रोकोसह बाजारपेठ बंद\nनागठाणे येथे 'महाराष्ट्र बंद'ला मोठा पाठिंबा\nजालना: राजुर-फूलंब्री मार्गवार चक्का जाम\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\nबाळ जन्मले गं सये\nबाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathifilm.in/2016/12/hrudayat-vaje-something-lyrics-in_30.html", "date_download": "2018-10-15T21:59:51Z", "digest": "sha1:FPLMK2HO4T34WHRU5VQJ3VD6W3NYHSEO", "length": 4275, "nlines": 81, "source_domain": "www.marathifilm.in", "title": "Hrudayat Vaje Something Lyrics in Marathi | हृदयात वाजे समथिंग | Marathi Film", "raw_content": "\nसारे जग वाटे हैपनिंग,\nअसते सदा मी आता ड्रीमिंग\nसारे जग वाटे हैपनिंग,\nअसते सदा मी आता ड्रीमिंग\nहो.. असते उगाच स्माइलिंग,\nबघता तुला मन जंपिंग,\nवाटे हवे हे गोड फीलिंग..\nबघता तुला मन जंपिंग,\nवाटे हवे हे गोड फीलिंग..\nधुंद धुंद क्षण सारे\nधुंद धुंद क्षण सारे\nदिसतोस का पाहते तुला क्षणोक्षणी\nकळात तुला मी लाजते\nरोखू कशी तगमग आता ही रोजची\nनजरेतूनीच माझ्या सांगते तुला मी सारे\nसमजेल का तुला काही\nपाहते जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे\nविसरते आता मलाच मी\nसारे जग वाटे हैपनिंग,\nअसते सदा मी आता ड्रीमिंग\nसारे जग वाटे हैपनिंग,\nअसते सदा मी आता ड्रीमिंग\nमाझ्यात मी जपले तुला\nसांगायचे जमलेच ना मला कधी\nचाहूल. तुझी नुसते पुरे\nभिरभिर उडे मन हे तुझ्याच भोवती\nहरुनि तुझ्यात मन राही\nबंध तोडुनी हे सारे\nवाटते आता खुळ्या परी\nसारे जग वाटे हैपनिंग,\nअसते सदा मी आता ड्रीमिंग\nसारे जग वाटे हैपनिंग,\nअसते सदा मी आता ड्रीमिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642343.html", "date_download": "2018-10-15T21:11:29Z", "digest": "sha1:ES26PPLI5CYLJNQS6ICWPR2QDLKJ42PJ", "length": 1562, "nlines": 41, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - मनोगत", "raw_content": "\nपावसाच्या सरीला चिंब भिजायचं आहे\nलाटांना सागराचा तळ गाठायचा आहे\nहातांना हातचं सोडायचं आहे\nस्वप्नांना गाढ झोपायचं आहे\nडोळ्यांना एकमेकांना भेटायचं आहे\nचंद्र किरणांना खिडकीच बंद करायची आहे\nलेखणीला पानांना फाडायचं आहे\nविचारांना विचार करणे बंद करायचं आहे\nरात्रीला काळरात्र बनयाचं आहे\nनिद्रेस कायमचं ठाण मांडायचं आहे\nशहाणपणास वेडे व्हायचं आहे\nभक्तीला ज्ञान व वैराग्या शिवाय जगायचं आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1123/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%A4%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4%20%E2%80%93%20%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC", "date_download": "2018-10-15T22:03:22Z", "digest": "sha1:V4WAKJDUV5LIVHBJX4LETKTKJKJL72KG", "length": 9472, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमुख्यमंत्री राज्यात गुजरात मॉडेल राबवत आहेत – नवाब मलिक\nसरकार विरोधात जो बोलेल तो शहरी नक्षलवादी असे सरकारच ठरवत आहे. राजकीय हेतूने लोकांना अटक करत आहे. राज्याचे गृहखाते कशा पद्धतीने काम करत आहे हे यातून स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकून राज्यात गुजरात मॉडेल राबवत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.\nते पुढे म्हणाले की, राज्यातील अस्थिरतेमुळे संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रावर आहे. १ जानेवारी रोजी भिमा-कोरेगाव येथे दंगल घडली. वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात भाजपच्या लोकांनी आरोप केले की, नक्षलवादी लोकांचा यात सहभाग होता म्हणून ही घटना घडली. एल्गार परिषदेचे आयोजन नक्षलवाद्यांनी केले होते असे भाजपतर्फे जागोजागी बिंबवले गेले. सरकार सर्वांनाच नक्षलवादी ठरवत असेल तर या एल्गार परिषदेचे निमंत्रक बी.जी.कोळसे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतर नेतेही नक्षलवादी आहेत का असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रभरातून परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना अटक केली गेली. पुणे पोलिसांनी या कार्यकर्त्यांची कोर्टात रिमांड मागितली. रिमांड मागताना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार असल्याचे कारण दिले गेले. हे कितपत खरे आहे याबाबत माझ्या मनात शंका आहे असेही ते म्हणाले. पोलिसांकडे याबाबत माहिती उपलब्ध होती तर त्यांनी एन आय ए आणि इतर मुख्य संस्थांना याबाबत माहिती का दिली नाही असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रभरातून परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना अटक केली गेली. पुणे पोलिसांनी या कार्यकर्त्यांची कोर्टात रिमांड मागितली. रिमांड मागताना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार असल्याचे कारण दिले गेले. हे कितपत खरे आहे याबाबत माझ्या मनात शंका आहे असेही ते म्हणाले. पोलिसांकडे याबाबत माहिती उपलब्ध होती तर त्यांनी एन आय ए आणि इतर मुख्य संस्थांना याबाबत माहिती का दिली नाही थेट कोर्टात कसे सांगितले थेट कोर्टात कसे सांगितले असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. भाजप फर्जीपणा करत असून पोलीस यंत्रणेवर दबाव आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला.\nसंभाजी भिडे यांना विनाशकाले विपरीत बुद्धी – अजित पवार ...\nसंत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ असे बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेवर विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली. त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी झाली आहे, असे म्हणत त्यांनी संभाजी भिडेच्या वक्तव्याचा समाचार घेतला. समाजातील एकोपा नष्ट व्हावा यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या भिडेचा मास्टर माईंड कोण आहे असा सवाल त्यांनी केला. सरकारने कोणत्याही दबावाला बळी न पडता भिडेवर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. ...\nराष्ट्रवादीचे फ्रंटल आणि सेलचे राज्यप्रमुख राज्याच्या दौऱ्यावर ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा एकदा भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनतेच्या बाजूने मैदानात उतरत असून २६ सप्टेंबरपासून ऑक्टोबरपर्यंत राज्यातील पाचही विभागात फ्रंटल आणि सेलच्या राज्यप्रमुखांचे दौरे सुरु होत आहेत. या दौऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सरकारच्या शेतकरी आणि जनताविरोधी धोरणांबाबत व चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवणार आहे.डिसेंबर २०१७ पासून सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढत सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवले होते. त्या ...\nमराठा समाजाला न्याय मिळावा; खा. सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी ...\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रात शांततापूर्ण मार्गाने मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्याची पूर्तता झाली नसल्याची खंत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने आरक्षणाच्या मागणीकरता जलसमाधी घेतली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक अस्वस्थता नि ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2017/03/01/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-15T22:04:26Z", "digest": "sha1:4QJTZAGA2GORRUJ3OK54JLXXMHAQN37D", "length": 12036, "nlines": 45, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "विशेष संपादकीय | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसर्वप्रथम विलेपार्ले विभागातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे व नगरसेविकांचे हार्दिक अभिनंदन मुंबईतच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात सुसंस्कृत व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या पार्ल्यासारख्या उपनगराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपणास मिळत आहे. आपण आजपर्यंत सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामामुळेच पार्लेकरांनी आपल्याला हा मान दिला आहे ह्यात शंका नाही. मुंबई शहरातील बहुतेक उपनगरे आज बकाल अवस्थेत आहेत पण आपले पार्ले मात्र स्वतःचे वेगळेपण टिकवून आहे. ‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जाते. ही उक्ती पार्ल्यालासुद्धा पूर्णपणे लागू होते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सभ्य, सुसंस्कृत व एकसंध समाज, शिक्षणाची उत्तम सोय, सांस्कृतिक उपक्रमांची व कार्यक्रमांची रेलचेल, पार्ल्यात सर्वकाही आहे. उगाच नाही आपल्या पार्ल्याला मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणत \nहे सर्व खरे असले तरी पार्ल्यात सामाजिक प्रश्नच नाहीत असे म्हणणे योग्य होणार नाही. रस्त्यावरील ट्रॅफिकचाच प्रश्न घ्या. अनेक रस्ते संध्याकाळी वाहनांनी तुडुंब भरलेले असतात. वाहने दिवसेंदिवस वाढत जाणार हे जरी खरे असले तरी रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या पार्किंगचे काय ह्यात बाहेरीलसुद्धा अनेक वाहने असतात हे सर्वजण जाणतात. अनधिकृत फेरीवाल्यांनी काबीज केलेल्या फुटपाथचे काय ह्यात बाहेरीलसुद्धा अनेक वाहने असतात हे सर्वजण जाणतात. अनधिकृत फेरीवाल्यांनी काबीज केलेल्या फुटपाथचे काय सामान्य लोकांचे, जेष्ठ नागरिकांचे रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. ह्या सर्वांवर धडक कारवाई होणे तसेच पार्ल्यातील काही रस्ते वन वे करणेसुद्धा गरजेचे आहे.\nपार्ल्यातील रस्त्यांवरील खड्‌ड्यांचे प्रमाण तसेच पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले आहे हे मान्य. काही रस्त्यांची दुरुस्तीची कामे सुरू आहेत. चांगली गोष्ट आहे. पण काम सुरू करण्याआधी त्या रस्त्यावरील सहनिवासांना कामाची आगाऊ कल्पना देणे गरजेचे वाटत नाही का काम कसले आहे कामाचा अपेक्षित खर्च किती आहे कामासंबंधी काही अडचण आल्यास कोणाशी संपर्क साधावा कामासंबंधी काही अडचण आल्यास कोणाशी संपर्क साधावा ह्याची माहिती त्या परिसरातील नागरिकांना असणे अत्यावश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र फक्त ‘माननीय अमुक अमुक ह्यांच्या अथक परिश्रमाने . . . . . . ‘ एवढेच फलक लागतात.\nआज जरी पार्ल्यात पाण्याचा प्रश्न नसला तरी पुनर्विकासाचा वेग पाहता लवकरच आपला पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे हे नक्की. काय विचार केला आहे आपण ह्याचा काय योजना आहेत आपल्याकडे काय योजना आहेत आपल्याकडे\nपार्ल्यातील स्वच्छता गेल्या काही वर्षात वाढली असली तरी अजूनही काही रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतात. ओल्या सुक्या कचऱ्याचे अजूनही वर्गीकरण होत नाही. काही सामाजिक संस्था, चळवळी ह्या प्रकारची जागृती करत आहेत पण त्यांना नगरसेवकांची व पालिकेची साथ मिळाली पाहिजे.\nआपले पार्ले हे मुंबई शहरातील एक सुरक्षित उपनगर समजले जाते. येथे गुंडगिरी, चोरीमारी ह्यांचे प्रमाण इतर उपनगरांपेक्षा कमी आहे हे खुद्द पोलीसच मान्य करतात. अनेक ठिकाणी CC TV बसवले असल्याने परिसरावर चांगली नजर ठेवता येते. असे असले तरी चोऱ्या अधून मधून होतच आहेत. चेन स्नॅचिंगचे प्रकारही मधून मधून ऐकू येतात.\nनगरसेवक मित्रांनो, आपण जरी एका पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली असली तरी आता आपण आपल्या संपूर्ण प्रभागाचे प्रतिनिधित्व करत आहात, ज्यांनी आपल्याला मते दिली त्यांचे व ज्यांनी आपल्याला मते दिली नाहीत त्यांचे सुद्धा पार्ल्यात असे अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्याकरता पार्ल्यातील नगरसेवकांनी आपापल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊन विचार करणे गरजेचे आहे. काही प्रश्न पक्षीय राजकारणाच्या वरचे असतात हे आपण सर्वच जाणतो. नागरिकांनीसुद्धा आपापसात टिका करण्यापेक्षा नगरसेवकाशी (मग तो कुठल्याही पक्षाचा असो) आपल्या अडचणींबाबत बोलले पाहिजे व पालिकेच्या नियमांच्या चौकटीत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘आम्ही पार्लेकर’तर्फे वेळोवेळी नागरिक – लोक प्रतिनिधी समन्वयाच्या बैठकींचे आयोजन करण्यात येते व पार्ल्याच्या नागरी प्रश्नांविषयी चर्चा घडवून आणण्यात येते. आपल्या अंकातूनही पार्ल्याच्या प्रश्नांसंबंधी वाचा फोडली जाते त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी राबवलेल्या लोकोपयोगी उपक्रमांचीही योग्य ती दखल घेतली जाते, यापुढेही घेतली जाईल. पार्ल्यातील समाजपयोगी उपक्रमांना / चळवळींना बळ देण्याची भूमिका ‘आम्ही पार्लेकर’ने नेहमीच घेतली आहे. पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व पार्लेकर ह्यांनी एकत्रितपणे काम केले तर पार्ल्याचे प्रश्न सुटायला कितीसा वेळ लागेल \nपुन्हा एकदा सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन व पार्ल्याला एक आदर्श उपनगर बनविण्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/980/'%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE'%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T22:08:07Z", "digest": "sha1:GCTCPKSF4NWEFTE24N3EGHJGTGHRGZU7", "length": 8400, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\n'सामना'तील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना पगडी वाद पेटवत आहे - नवाब मलिक\nराज्यभरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पगडीवरून वाद रंगवला जात आहे. 'सामना'तील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना पगडी वाद पेटवत आहे, असा आरोप मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही पगडीला विरोध केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा फुले, शाहु आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. महात्मा फुले यांची पगडी वैचारिक पगडी आहे. पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून प्रयत्न करत आहोत, पण शिवसेनेला समतावादी विचार पटत नाही, असे मलिक म्हणाले. शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला होता. दलित, ओबीसी, आदिवासी या समाजाला आरक्षण देण्याच्या वेळीही शिवसेनेने वाद निर्माण केला होता. महिला आरक्षण देण्याच्या वेळी स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की महिलांनी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित रहावे. शिवसेनेचे विचार प्रतिगामी आहेत. महात्मा फुले यांचे समानतावादी विचार शिवसेनेला पटत नाहीत म्हणून ते टीका करत आहेत. शिवसेना केवळ एका पगडीला का घाबरत आहे. फुले यांच्या पगडीत मोठी ताकद आहे हे यातून स्पष्ट होते, असेही मलिक पुढे म्हणाले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची ४ फेब्रुवारीला मुंबईत जाहीर सभा ...\nयेत्या ४ फेब्रुवारीला मुंबई मनपा निवडणुकींच्या प्रचाराचा नारळ फोडणारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या ४ फेब्रुवारीला मानखुर्द येथे संध्याकाळी ६ वाजता पक्षाची सभा होणार आहे. या सभेद्वारे मनपा निवडणुकींच्या प्रचाराचा नारळ पक्षातर्फे फोडला जाईल. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी ही माहिती दिली.दरम्यान, यावेळी काँग्रेसचे वर्तमान नगरसेवक वकिल शेख आणि नेहा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत ...\nस्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न – जयंत पाटील ...\nशिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र यावेळी शिवसेनेचे कोणीही मंत्री अथवा आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे असे तडकाफडकी विधेयक मंजूर करून भाजप बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्दयावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली.पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नसल्याने विधेयक पुढे ढकलण्यात यावे, अशी सूचना ...\nऔषध खरेदी घोटाळ्याची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा - राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ...\nमुंबई : आरोग्य विभागात झालेल्या २९७ कोटींच्या औषध खरेदी घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींमार्फत केली जावी अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केली. या वेळी त्यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना लक्ष्य करीत त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मर्जीतल्या कंत्राटदारांना मदत होण्याच्या दृष्टीनेच हे सर्व व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोग्यविभागात खरेदी घोटाळा झाल्याची बातमी समोर येताच दोन अधिकाऱ्यांना कोणतीही चौकशी न करता ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/positive-trends-post-28286", "date_download": "2018-10-15T21:33:36Z", "digest": "sha1:QOHW2HUGUTP2FQMGHDAAXXKY6WXXZZZR", "length": 14021, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "The positive trends in the post! ट्रेंड सकारात्मक पोस्टचा! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nपूल केवळ रस्त्यालाच जोडत नाही, तर आपल्या अमूल्य वेळेलाही जोडतो. विकासाचा विजय होणारच, कुस्तीत आपण नंबर 1 आहोतच; राजकीय आखाड्यातही नंबर 1 बनूया, संपूर्ण प्रभागाचा कायापालट, ...याला म्हणतात विकास, माझे मत विकासाला; माझे मत.... ला, यांसारख्या घोषणांच्या पोस्टने फेसबुकच्या वॉल सध्या बहरल्या आहेत. कारणही तसेच आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान असो अथवा इच्छुक, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी \"सकारात्मक' पोस्टचा ट्रेंड सध्या बहरला आहे.\nपूल केवळ रस्त्यालाच जोडत नाही, तर आपल्या अमूल्य वेळेलाही जोडतो. विकासाचा विजय होणारच, कुस्तीत आपण नंबर 1 आहोतच; राजकीय आखाड्यातही नंबर 1 बनूया, संपूर्ण प्रभागाचा कायापालट, ...याला म्हणतात विकास, माझे मत विकासाला; माझे मत.... ला, यांसारख्या घोषणांच्या पोस्टने फेसबुकच्या वॉल सध्या बहरल्या आहेत. कारणही तसेच आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान असो अथवा इच्छुक, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी \"सकारात्मक' पोस्टचा ट्रेंड सध्या बहरला आहे.\nनोटाबंदीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय असो, अथवा सहाराच्या कर्मचाऱ्याने लिहिलेली डायरी. आगामी अर्थसंकल्पाचे पडसाद किंवा कोणत्या साधूने (खासदार) केलेले वक्तव्य... हे झाले राष्ट्रीय स्तरावरील विषय. नोटाबंदीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने तीन-चार वेळा शहरात आंदोलनेही केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर पोस्टही टाकल्या. ते बघून मोदीसमर्थकही पेटले. त्यांनीही नोटाबंदीचे परिणाम आणि मेट्रोचे मार्केटिंग सुरू केले. त्याबाबतच्या पोस्टचा वर्षाव ट्‌विटर, फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर सुरू झाला. मतदार नेटिझन मात्र, हे सगळं बघत होता.\nनेटिझनने प्रतिक्रिया देण्यास प्रारंभ केला तो स्थानिक विषयांवर. कचरा व्यवस्थापन असो अथवा नव्याने उभारलेली नाट्यगृहे. बहुसंख्य नेटिझनने त्यावरच मत व्यक्त करण्यास सुरवात केली. तेव्हा कोठे स्थानिक विषयांचा समावेश असलेल्या पोस्ट अवतरू लागल्या.\nया पोस्टमध्येही थेट टीका, व्यक्तिगत टीका किंवा नकारात्मक संदेश असलेल्या पोस्टपेक्षा; विधायक, विकासकामांची दिशा दाखविणाऱ्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी विकासकामांची माहिती आणि महती देणाऱ्या चमचमीत घोषणाही सोशल मीडियावर झळकत आहेत. \"प्रभागाच्या विकासाचा वायदा, हाच ... दादाचा वादा' असेही बघायला मिळत आहे. एकंदरीतच नकारात्मकतेपेक्षा पॉझिटिव्ह ट्रेंड सुरू झाल्याचे सोशल झालेल्या मीडियावर दिसत आहे.\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nपाण्यानंतर विकासकामावरुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा\nभिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची...\nपक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2012/07/31/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-15T21:11:25Z", "digest": "sha1:TXBSVKE3ULQDIGCAPYHQJS7FY7LANZTU", "length": 15429, "nlines": 52, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "मेलबॉक्स | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nशैक्षणिक, सांस्कृतिक दृष्टया संपन्न अशा पार्ल्याचा आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. मात्र गर्दी, वाहतुकीची कोंडी, खराब फुटपाथ, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव अशा अनेक समस्यांना पार्लेकरांना सदैव तोंड द्यावे लागते. पार्ल्यातील ज्या भागात तुम्ही राहता तेथे अशा काही समस्या असतील किंवा तुम्हाला त्यावर काही उपाय सुचत असतील तर 100 शब्दांत लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्या समस्या/मते/उपाय पालिका प्रशासनाकडे सुपूर्द करून योग्य कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करू. आपलं पार्लं अधिक स्वच्छ, सुंदर होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्नशील होऊया \n‘आम्ही पार्लेकर’च्या या आवाहनाला वाचकांनी दिलेला हा प्रतिसाद –\nसर्वशिक्षा अभियान राबवताना रात्रशाळांची मात्र उपेक्षा\n1952 साली जनता शिक्षण मंडळ स्थापन होऊन त्यांच्यातर्फे ‘जनता नाईट हायस्कूल’ ही शाळा सुरू करण्यात आली. महात्मा गांधी मार्गावर म्युनिसिपल प्राथमिक शाळेच्या इमारतीत ही शाळा सायं 6.45 ते 9.30 या वेळेत भरत असे. दहा वर्षांपूर्वी शाळेला भरावयाचे भाडे तुंबल्यामुळे म्युनिसिपालिटीने रात्र शाळेचे हे वर्ग सुरू ठेवण्यास नकार दिला त्यामुळे अडचण निर्माण झाली. त्यावेळी श्रीमती माई बोरकरांनी मायेचा हात देऊन महापालिकेच्या भाडयापोटी एक लाख भरून रात्रशाळा पूर्ववत सुरू केली. शिवाय ‘महिला सल्ला केंद्राने’ यासाठी कार्यकारिणी बनवून अधिकृतपणे जनता शिक्षण मंडळाचे कामकाज सुरू केले. शाळेला क्रमिक पुस्तके, विज्ञान साहित्य, नकाशे, वह्या व पूरक पुस्तिका पुरवून आर्थिक पाठबळही दिले. गेल्या सात आठ वर्षांपासून बाहेरील तज्ञ शिक्षकांची मदत घेण्यास सुरुवात झाली. दिवसभर कोठेतरी राबणारी श्रमजीवी मुले अर्धपोटी शाळेत येतात. या मुलांसाठी पूरक खाणे पुरवण्यासाठी महिला सल्ला केंद्राने 96,000 रुपयांची मदत गोळा केली. हळुहळू शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. काही निवृत्त शिक्षिकांनी इंग्रजी व गणित विषयांसाठी आपल्या घरी वर्ग सुरू केले.\nया रात्रशाळेचे हे हीरक महोत्सवी वर्ष. आनंदाची बाब म्हणजे या वर्षी दहावीला बसलेल्या 11 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर एका विद्यार्थिनीने 61% गुण मिळवले.\nसध्या सर्वच मराठी माध्यमांच्या शाळांना विद्यार्थ्यांची कमतरता, आर्थिक विवंचना भासत आहे. बोलूनचालून ही रात्रशाळा. दरवर्षी तुकडया कमी कराव्या लागत आहेत. आठवी ते दहावीच्या तीन वर्गात 55 ते 60 च मुले-मुली आहेत. महापालिकेची महात्मा गांधी मार्गावरील प्राथमिक शाळा बंद होऊन तेथील मुले दीक्षित रोडवरील प्राथमिक शाळेत सामावण्यात आली. हा बदल फार जाचक ठरत आहे. फक्त तीन वर्गच रात्रशाळेसाठी दिले आहेत. कार्यालय,शिक्षक कक्ष व कपाटे ठेवण्यास तर जागाच देत नाहीत. शिवाय या तीन खोल्यांचे मासिक भाडेही शिक्षक आपल्या पगारातूनच भरतात. सर्वशिक्षा अभियान चालवणाऱ्या देशातील प्रगत महापालिकेला हे भूषणास्पद आहे का\nशेअर रिक्षा आहेत तरी कुठे\nजूनच्या ‘आम्ही पार्लेकर’च्या अंकात शेअर रिक्षाची बातमी वाचली आणि हायसे वाटले. माझे वय 64 वर्षेतर माझ्या यजमानांचे 70. आम्ही राहतो कोलडोंगरीला. भाजी, खरेदी, लायब्ररी, काही कार्यक्रम, सिनेमे, नाटकं या निमित्ताने वरचेवर पार्ल्यात येणे होते. आम्हा दोघांनाही गुडघेदुखीमुळे चालायला त्रास होतो. पावसाळयात तर अक्षरश: हाल होतात. पार्ल्याहून रिक्षा मिळणे म्हणजे इतके कठीण की 10-12 रिक्षावाल्यांना विचारल्यावर एखादा तयार होतो आणि उपकार केल्यासारखा गरवारे चौकापर्यंत आणून सोडतो.\nआता मात्र हा त्रास बंद होणार असे वाटले. अमुक तमुकच्या प्रयत्नाने शेअर रिक्षा सुरू झाल्या असे फलकही दिसू लागले. पण दुर्दैवाने परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. स्टेशनसमोरचे रिक्षावाले कोलडोंगरी म्हटलं की नेहमीप्रमाणे ट्रॅफिकचं कारण सांगून यायचं टाळतात. शेअर रिक्षाबद्दल विचारलं तर ‘हमको कुछ मालूम नहीं’ असं उत्तर मिळतं. या त्रासातून आम्हा ज्येष्ठ नागरिकांची सुटका कशी आणि कधी होणार\n– सौ.सरला वाटवे, अंधेरी.\nमहात्मा गांधी रोडवर फ्लायओव्हर \nपार्ल्यात चांगली भाजी आणि खाद्यपदार्थ (स्नॅक्स) मिळतात म्हणून जुहू, अंधेरी, पवई आणि गोरेगावपासूनचे लोक पार्ल्यात खरेदीसाठी येतात. पण पार्लेकरांना मात्र त्याचा अनेकदा त्रास होतो. कारण ही मंडळी पार्ल्यातील गर्दी आणि मुख्य म्हणजे ट्रॅफीक जॅमला कारणीभूत होतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी रोड वरील चॅम्पीअन आणि जवाहर बुकडेपो समोरील परिसर. आधिच लहान रस्ता, त्यात फेरीवाले, त्यातच वाट्टेल तशा पार्क केलल्या भल्या मोठ्या गाडया, शाळा सुटायचीही तीच वेळ या सगळयामुळे संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत इथे इतकी प्रचंड गर्दी उसळते की गाडी चालवणे किंवा साधे चालणे ही जवळजवळ अशक्य होते. आता, बाहेरच्या लोकांना इथे यायला मज्जाव करता येणार नाही हे मान्य पण गर्दीचे, ट्रॅफीकचे काहीतरी नियोजन करायला हवे की नाही या सगळयामुळे संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत इथे इतकी प्रचंड गर्दी उसळते की गाडी चालवणे किंवा साधे चालणे ही जवळजवळ अशक्य होते. आता, बाहेरच्या लोकांना इथे यायला मज्जाव करता येणार नाही हे मान्य पण गर्दीचे, ट्रॅफीकचे काहीतरी नियोजन करायला हवे की नाही माझ्या मते, संध्याकाळच्या वेळेत महात्मा गांधी रोड वर ‘नो पार्कींग’ करावे. जेणेकरुन वाहतूक सुरळीत राहील आणि चालणेही शक्य होईल. नाहीतर थोडयाच दिवसात तिथे एक फ्लाय ओव्हर बांधायची वेळ येईल \nपार्ल्यातला कुत्र्यांचा त्रास कधी कमी होणार \nगेली अनेक वर्षे पार्ल्यात कुत्र्यांचा भयंकर उपद्रव सुरु आहे पण त्याबद्दल कुणीच काही करत नाही. रात्री तर पार्ल्यातील रस्त्यांवर त्यांचेच साम्राज्य असते त्यामुळे रस्त्यावर फिरणेदेखील कठीण झाले आहे. मध्यंतरी ह्याच भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलीवर हल्ला करून तिला जखमी केले होते तरीसुध्दा महापालिकेला जाग का येत नाही आमचे नगरसेवक / नगरसेविका सुध्दा ह्या बाबतीत काहीच करत नाहीत. मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये हे ठीक आहे पण हेच मुके प्राणी आपल्या शरीराचा मुका (चावा) घ्यायला लागले तर काय करायचे आमचे नगरसेवक / नगरसेविका सुध्दा ह्या बाबतीत काहीच करत नाहीत. मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये हे ठीक आहे पण हेच मुके प्राणी आपल्या शरीराचा मुका (चावा) घ्यायला लागले तर काय करायचे पूर्वी महापालिकेच्या गाडया अशा श्वानांना पकडून नेत असत पण आता मेनका गांधींच्या कृपेने तेही बंद झाले आहे. पार्ल्यातील काही अतिउत्साही श्वानामित्रांना तर त्यांच्या पोटात घास गेल्याशिवाय स्वतःचे अन्न गोड लागत नाही. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करायचे पूर्वी महापालिकेच्या गाडया अशा श्वानांना पकडून नेत असत पण आता मेनका गांधींच्या कृपेने तेही बंद झाले आहे. पार्ल्यातील काही अतिउत्साही श्वानामित्रांना तर त्यांच्या पोटात घास गेल्याशिवाय स्वतःचे अन्न गोड लागत नाही. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करायचे उद्या कोणाचा संयम सुटला व त्याने ह्या श्वानांचे काही बरे वाईट केले तर त्याची जबाबदारी कोणाची \n– श्री. पुरुषोत्तम म्हात्रे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/9063", "date_download": "2018-10-15T22:39:53Z", "digest": "sha1:GE62CNFJXUTDSYIV3RBJXJI5OKOVKSFZ", "length": 3424, "nlines": 79, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एकटे पालक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एकटे पालक\nसेपरेटेड पालकान्नी मुलान्चे सन्गोपन कसे करावे\nतुझीच वाट पाहत होते लेखनाचा धागा\nअल्प उत्पन्न गटातील महीला पालकासाठी कमी दरातील पाळणाघर, अनाथाश्रम किंवा स्वयंसेवी संस्थेबद्दल माहीती हवी आहे लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-noise-pollution-81690", "date_download": "2018-10-15T21:57:12Z", "digest": "sha1:CKNWDGF4SOFRR4WLAKKOKVHCZNYUBQRP", "length": 10434, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Noise pollution ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींसाठी १८००२२३४६७ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nमुंबई - मुंबईकरांना ध्वनिप्रदूषणाची तक्रार १८००२२३४६७ आणि १२९२ या टोल फ्री क्रमांकावर करता येईल. महापालिकेने ही सेवा पुरवली आहे. ध्वनिप्रदूषणासह पदपथावर उभारण्यात येणारे मंडप, पोस्टर, बॅनर याविरुद्ध तक्रारी या क्रमांकावर करता येतील, असे आवाहन पालिकेने केले आहे.\nमुंबई - मुंबईकरांना ध्वनिप्रदूषणाची तक्रार १८००२२३४६७ आणि १२९२ या टोल फ्री क्रमांकावर करता येईल. महापालिकेने ही सेवा पुरवली आहे. ध्वनिप्रदूषणासह पदपथावर उभारण्यात येणारे मंडप, पोस्टर, बॅनर याविरुद्ध तक्रारी या क्रमांकावर करता येतील, असे आवाहन पालिकेने केले आहे.\nहेल्पलाईन क्रमांक १९१६, व्हॉट्‌सॲप क्रमांक ९९२०७६०५२५ तसेच पालिकेच्या मेलवरही तक्रारी नोंदविता येतील. ध्वनिप्रदूषण निवारण आणि नियंत्रणासाठी सर्व पोलिस ठाण्यांत पदनिर्देशित अधिकाऱ्यांची यादी तयार केली. ही यादी पालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल. रस्ते आणि पदपथावरील मंडपांवर कारवाईसाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_91.html", "date_download": "2018-10-15T22:10:29Z", "digest": "sha1:SAPPAGPCOR67LER3ZCT2MXGV4F2GUYW5", "length": 9238, "nlines": 54, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत वंध्यत्व निवारण,हाडाचा ठिसूळपणा,चरबी तपासणी शिबीर - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत वंध्यत्व निवारण,हाडाचा ठिसूळपणा,चरबी तपासणी शिबीर\nमहिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत वंध्यत्व निवारण,हाडाचा ठिसूळपणा,चरबी तपासणी शिबीर\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ७ मार्च, २०१७ | मंगळवार, मार्च ०७, २०१७\nमहिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत वंध्यत्व निवारण,हाडाचा ठिसूळपणा,चरबी तपासणी शिबीर\nडॉ.कविता दराडे यांची माहिती - येवल्यात दिवसभर तज्ञ करणार मार्गदर्शन व उपचार\nयेवला | दि. ६ प्रतिनिधी\nजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येथील पॅनिसिया हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत वंधत्व निवारण, लॅप्रोस्कोपी, हाडाचा ढिसुळपणा, शरिरातील चरबीचे प्रमाण व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता दराडे यांनी दिली. शिबिरा संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली.\nमहिलादिनी महिलांसाठी शहरात अनेक सामाजिक उपक्रम होणार आहेत. मात्र, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महिलांनी दक्ष राहावे या हेतुने हॉस्पिटलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे विशेष शिबिर होणार असून सर्व तपासणी मोफत केली जाणार आहे. आहारातील असमतोलपणामुळे ४० टक्के महिलांमध्ये कॅल्शिमची घनता कमी असून पाहिजे त्या प्रमाणात व पाहिजे त्या वेळेत आणि पाहिजे तेवढा आहार महिला घेत नाही. या संदर्भात तपासणी करुन महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हाडाचा ढिसुळपणा हे देखील महिलांमधील एक समस्या असून वेळेत उपचार झाल्यास ते नियंत्रणात आणणे शक्य असल्याने या शिबिरात उपचार करण्यात येणार आहे. महिलांच्या शरिरातील चरबी देखील शरिर व वजन यांच्या तफावतीनुसार असायला हवी. अन्यथा महिलांना अनेक अडचणी भेडसावतात. त्यामुळे ही तफावत शोधुन वजन वाढवणे व कमी करण्यासंदर्भात देखील शिबिरात उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे डॉ. दराडे यांनी सांगितले. याशिवाय विविध कारणांनी असलेले वंधत्व, लॅप्रोकोपी शस्त्रक्रिया या संदर्भात देखील मार्गदर्शन करुन रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या हेतुने या शिबिराचे खास महिलांसाठी आयोजन करण्यात आले असल्याने शहर व तालुक्यातील महिलांनी या मोफत होणार्‍या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन दराडे यांनी पत्रकार परिषदेत केले. येवल्यासारख्या ठिकाणी महिलांची वंध्यत्व उपचाराची होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथे अद्यायावत टेस्ट ट्युब बेबी सेंटर सुरु केले असून लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया महिलांच्या विविध आजारावरती करुन अद्यायावत उपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. येथील रुग्णांना वेळ प्रसंगी रक्ताची गरज भासल्यास नाशिक येथे जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये लवकरच रक्त साठवणुक केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. दराडे यांनी दिली. येथील रुग्णांना अल्प दरात रक्त उपलब्ध करुन देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43003950", "date_download": "2018-10-15T21:25:48Z", "digest": "sha1:NVJQYP2YPGKO5RR3UED3FXWD43WYVZN7", "length": 7970, "nlines": 111, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या प्रसादाची गोष्ट - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या प्रसादाची गोष्ट\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nकळंबा मध्यवर्ती कारागृहातील महिला कैदी अहोरात्र मेहनत घेऊन अंबाबाईच्या भक्तांसाठी लाडू बनवतात. दररोज कमीत कमी 3,000 ते 5,000 लाडू इथं बनवले जातात. तर नवरात्रोत्सवात दररोज किमान 20,000 ते 25,000 लाडूंची विक्री होते.\nकळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी या उपक्रमाबद्दल दिलेल्या माहितीनुसार, केद्यांकडून प्रसादाचे लाडू बनवण्याला सुरवातीला विरोध झाला. पण आता भाविकांकडून याचं कौतूक होत आहे.\nकैद्यांना रोजगार मिळत असल्यानं कारागृहात स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला. यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे, ते त्यांनी सांगितलं.\nशुटींग : स्वाती पाटील राजगोळकर\nएडिटींग आणि निर्मिती : गणेश पोळ\nराजापूर : सरकारचं प्राधान्य धन-आंदोलनाला\n'माझी खतना झाली, पण मी माझ्या मुलींची खतना होऊ देणार नाही'\nहिंदू मजुराची मुलगी पाकिस्तानाच्या सिनेटची उमेदवार\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\nपाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\nव्हिडिओ पाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\nपाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\nव्हिडिओ भूकंपातून वाचलेल्या चाहत्याला आल्या स्टार फुटबॉलपटूच्या शुभेच्छा - व्हीडिओ\nभूकंपातून वाचलेल्या चाहत्याला आल्या स्टार फुटबॉलपटूच्या शुभेच्छा - व्हीडिओ\nव्हिडिओ व्हीडिओ : भारतात थैमान घालणाऱ्या झिका व्हायरसविषयी जाणून घ्या\nव्हीडिओ : भारतात थैमान घालणाऱ्या झिका व्हायरसविषयी जाणून घ्या\nव्हिडिओ भेटा मिस ट्रान्सक्वीन इंडिया स्पर्धा जिंकणाऱ्या ट्रान्स मॉडेलना\nभेटा मिस ट्रान्सक्वीन इंडिया स्पर्धा जिंकणाऱ्या ट्रान्स मॉडेलना\nव्हिडिओ ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून राणी झालेल्या नॅनीची कहाणी\nब्रिटिशांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून राणी झालेल्या नॅनीची कहाणी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/node/19", "date_download": "2018-10-15T22:37:10Z", "digest": "sha1:ABXNMA5LVCX7YLOQJ66EAMSM3K5SV66W", "length": 4302, "nlines": 117, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "संवाद - ईटीव्ही - शरद जोशी | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nसंवाद - ईटीव्ही - शरद जोशी\nसंपादक यांनी रवी, 22/01/2012 - 22:48 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमे २०१० मध्ये ई टीव्ही मराठी वाहिनीच्या संवाद या कार्यक्रमात राजू परूळेकर यांनी मा.शरद जोशी यांची घेतलेली मुलाखत प्रसारीत झाली.\nत्या कार्यक्रमाची रेकॉर्डेड चित्रफित\nसंवाद - भाग १\nसंवाद - भाग २\nसंवाद - भाग ३\nसंवाद - भाग ४\nसंवाद - भाग ५\nसंवाद - भाग ६\nसंवाद - भाग ७\nसंवाद - भाग ८\nसंवाद - भाग ९\nसंवाद - भाग १०\nसंवाद - भाग ११\nसंवाद - भाग १२\nसंवाद - भाग १३\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/nashik-deola-taluka-residential-schools-1238850/", "date_download": "2018-10-15T21:53:58Z", "digest": "sha1:QDFQL6HQJTOVKDEE75ANSZXPN4KCTKOG", "length": 26547, "nlines": 234, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जमीन आमची पाटी, आभाळ आमचे पुस्तक | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nजमीन आमची पाटी, आभाळ आमचे पुस्तक\nजमीन आमची पाटी, आभाळ आमचे पुस्तक\nशैक्षणिक गुणवत्तेत ‘ड’ श्रेणीत असलेल्या नाशिकच्या देवळा तालुक्यातील फांगदर वस्तीशाळेचा दोन वर्षांमध्ये झालेला कायापालट थक्क\nवाचन प्रेरणा दिन-आभाळ झाले पुस्तक.\nशैक्षणिक गुणवत्तेत ‘ड’ श्रेणीत असलेल्या नाशिकच्या देवळा तालुक्यातील फांगदर वस्तीशाळेचा दोन वर्षांमध्ये झालेला कायापालट थक्क\nकरणारा आहे. शाळेचे बाह्य़स्वरूपच नव्हे तर शाळेत विद्यार्थ्यांकरिता राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जाही उंचावला आहे. शिक्षकांनी घेतलेल्या कष्टांमुळे आज ही शाळा ‘आयएसओ’ मानांकन मिळवणारी नाशिक विभागातील पहिली वस्तीशाळा ठरली आहे.\nवाडी, वस्ती, तांडा, पाडय़ावरील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत म्हणून महाराष्ट्र सरकारने जुलै, २००१ मध्ये राज्यात वस्ती शाळा सुरू केल्या. देवळा तालुक्यातील खामखेडय़ाजवळ फांगदर या आदिवासी वस्तीवरही शाळा सुरू करण्यात आली. इयत्ता चौथीपर्यंतच्या या शाळेला सुरुवातीला धड इमारतही नव्हती. कधी खासगी कौलारू घर, कधी याच परिसरातील कांदा चाळ, तर कधी पत्र्याचे शेड अशा ठिकाणी आसरा घेत शाळेतील मुले शिकत राहिली. सरकारकडून अनुदान मिळाल्यामुळे शाळेची स्वत:ची इमारत बनली आणि तेव्हा कुठे शाळेला कायमस्वरूपी पत्ता मिळाला. आता या शाळेचा बाह्य़ परिसर हिरवाईने नटला आहे. शाळेच्या आत पाय टाकताच इथला प्रत्येक कोपरा ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीची साक्ष देतो. शाळेत जमिनीवरच्या वेगवेगळ्या तक्त्यांत खडूने मराठी जोडाक्षरे लिहिणारी, गणिते सोडविणारे विद्यार्थी दिसतात. जणू शाळेची फरशीच विद्यार्थ्यांची पाटी झाली आहे.\nक्षेत्रभेट हे शाळेचे आणखी एक वैशिष्टय़. क्षेत्रभेटीमुळे अभ्यासक्रमातील अनेक गोष्टी समजून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत होते. कधी कधी शाळेच्या चार भिंतीपल्याड मोकळ्या डोंगरावरही ही शाळा भरते. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या सोबतीला असते ते मोकळ्या आभाळाचे पुस्तक.\nसतत राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांमुळे तालुक्यातील सर्वाधिक ‘उपक्रमशील शाळा’ असा नावलौकिक या शाळेने मिळवला आहे. दोन वर्षांपूर्वी गुणवत्ता विकासात शाळा ‘ड’ श्रेणीत होती. परंतु अवघ्या दोन वर्षांत शिक्षकांचे अथक प्रयत्न आणि लोकसहभाग यामुळे फांगदर शाळेने अंतर्बाह्य़ बदल घडवून आणत थेट आयएसओ मानांकनालाच गवसणी घातली आहे. मुळात ही शाळा द्विशिक्षकी. परंतु शाळेचा हा कायापालट करण्यास शिक्षक खंडू मोरे आणि आनंदा पवार यांचे अपार प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.\nविद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर टाकण्यासाठी दररोज एक प्रश्न विचारला जातो. प्रयोगशील शिक्षणाच्या बाबतीत इतर शाळांपेक्षा फांगदर एक पाऊल पुढे आहे. शाळेतील दोन्ही वर्गात जमिनीवर मुळाक्षरे, गणिताचे तक्ते रंगविण्यात आले आहेत. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना बेरीज समजावी म्हणून बेरीज चिन्ह असलेला एक तक्ता आहे. चार अधिक चार बरोबर आठ. हे शिकविण्यासाठी फळ्याचा आधार घेण्याऐवजी जमिनीवरील बेरजेच्या तक्त्यात वरील बाजूस चार खडे आणि खालील बाजूस चार खडे ठेवण्यात येतात. एकूण खडे किती झाले हे दर्शविण्यासाठी उत्तराच्या बाजूस आठ खडे ठेवले जातात. अशाच पद्धतीने मुळाक्षरेही शिकविली जातात. शाळेत मुलांच्या क्षमतांनुसार तीन गट तयार करून त्यांच्या गरजेनुसार तयारी करून घेतली जाते. वाचन प्रेरणा दिन इतर शाळांमध्ये वर्गात चार भिंतींआड साजरा झाला. फांगदर शाळेने मात्र तो निसर्गाच्या सान्निध्यात टेकडीवर जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांस एकेक धडा वाचावयास सांगून साजरा करण्यात आला.\nशालेय आवारातील वृक्षसंपदा व शाळेचे मनोहारी रूप भुरळ घालते. टेकडीच्या माथ्यावर टुमदार अशी शाळेची इमारत आकर्षक रंगरंगोटीने लक्ष वेधून घेते. आज तालुक्यातील सर्वात स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून फांगदर शाळेकडे पाहिले जाते. पिण्यास पाणी मिळणे मुश्कील असलेल्या ठिकाणी खडकाळ माळरानावर शाळा हिरवाईने नटली आहे. शालेय आवारात तीनशेपेक्षा अधिक झाडे आहेत. त्यात औषधी वनस्पतींचा बगीचा शाळेने विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केला आहे. शाळेत वॉटर फिल्टरच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. या शिवाय सुसज्ज ग्रंथालय, प्रत्येक वर्गातील खिडक्यांना पडदे, विद्यार्थी-शिक्षकांना ओळखपत्र यामुळे ही शाळा तालुक्यात उठून दिसते.\nशालेय आवारात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी झाडांवर बाटल्यांच्या साहाय्याने सुविधा केली आहे. त्यामुळे चिमणी, साळुंखी, कावळे यांसह विविध पक्ष्यांचा किलबिलाट शालेय आवारात ऐकू येतो.\nशाळेच्या प्रगतीत लोकसहभाग महत्त्वपूर्ण ठरला आहे. कोणत्याही शासकीय मदतीविना शाळेने लोकसहभागातून एका वर्गात ‘ई लर्निग’च्या माध्यमातून अध्ययन-अध्यापनाची सोय केली आहे. या शिवाय शाळेसाठी प्रोजेक्टर, संगणक, अ‍ॅम्प्लिफायर, हातपंप असे साहित्य ग्रामपंचायतीमार्फत मिळाले आहे. शाळेचे क्रीडांगणही लोकसहभागातूनच तयार झाले आहे. उमाजी देवरे, भाऊसाहेब देवरे, प्रभाकर शेवाळे या गावातील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून चारशे फुटावरून शाळेसाठी स्वत:च्या विहिरीवरून जलवाहिनी उपलब्ध करून दिली आहे. तर संजय बच्छाव यांनी शालेय कमान तयार करून दिली.\nतालुक्यातील पाहिली डिजिटल शाळा म्हणून फांगदर शाळेचा लौकिक आहे. संगणक, इंटरअ‍ॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टरवर शाळेत अध्यापन केले जाते. ई लìनग सुविधा शाळेत आदिवासी वस्तीवरील विद्यार्थी टॅबलेटच्या साहाय्याने शिक्षण घेत असल्याचे परिसरात मोठे अप्रूप आहे.\nअध्ययन व अध्यापन प्रक्रिया विविध उपक्रमांच्या माध्यमांद्वारे फांगदर शाळेत रंजक बनविण्यात आली आहे. पारंपरिक ‘खडू फळा’ या पद्धतीला फाटा देण्याचा प्रयत्न सुरू असून क्षेत्रभेट उपक्रमामागे चार भिंतींच्या आड मिळालेले ज्ञान बाहेरील जगाशी जोडणे हा उद्देश आहे. घोकंपट्टी पद्धतीच्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी त्यांना स्वयंअध्ययनास प्रवृत्त केले जात आहे. कधी टेकडीवर, कधी उघडय़ा मैदानावर विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या उद्देशाने नेऊन विद्यार्थी व शिक्षकांमधील अनामिक भीती दूर कशी होईल, ते पाहिले जात आहे. नदी, घाट, लघु उद्योग, बायोगॅस प्रकल्प, आदर्श आधुनिक शेती, प्राथमिक आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, बँक, वीटभट्टी, कुक्कुटपालन उद्योग, साखर कारखाना, पोलीस ठाणे अशा अनेक ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. क्षेत्रभेटीमुळे अभ्यासक्रमात असलेल्या अनेक गोष्टी समजून घेण्यास मदत होते. या शिवाय विद्यार्थ्यांच्या माहितीतही भर पडते. शिक्षकांच्या धडपडीमुळे व ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचा इथपर्यंतचा विकास घडून आला आहे. ही शाळा म्हणजे शिक्षण विभागासाठी भूषण असल्याची जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे यांची प्रतिक्रियाच शाळेविषयी सर्व काही सांगून जाते.\n‘अक्षरधारा’ या उपक्रमांतर्गत गारगोटीच्या दगडांपासून, शंख-िशपल्यांपासून विद्यार्थी अक्षरांची रांगोळी रेखाटतात. या शब्दांना काना, मात्रा, वेलांटी, उकार यांची जोड देत नवीन शब्द तयार करण्यास शिकविले जाते. त्यांच्या नेहमीच्या खेळातल्या या वस्तू वापरून जोडशब्द शिकविण्याची ही न्यारी पद्धत विद्यार्थ्यांना भावते. प्रत्यक्ष कृतीतून शब्द तयार करण्याची अक्षरधारा पद्धत विद्यार्थ्यांवर लहान वयातच भाषेचे उत्तम संस्कार करते, असे शाळेचे शिक्षक खंडू मोरे सांगतात.\nप्राणी-पक्षी-फुले आम्ही शाळेची वर्गात हजेरी लावण्याची\nपद्धतीही मजेशीर आहे. हजेरीच्या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नाव पुकारल्यानंतर ‘हजर सर किंवा यस सर’ म्हणण्याऐवजी विद्यार्थी फळांची, फुलांची, प्राण्यांची, पदार्थाची मराठी अथवा इंग्रजी नावे घेतात. त्यामुळे दररोजची हजेरी कंटाळवाणी होत नाहीच; शिवाय विद्यार्थी वेगवेगळ्या फुलांची, फळांची, प्राण्यांची नावे शिकून येत असल्याने त्यांचा शब्दसंग्रह वाढण्यासही मदत होते. साधा हजेरीचा कार्यक्रमही शाळेने ज्ञानरचनावादी केला आहे.\nसंकलन – रेश्मा शिवडेकर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nटॅग Residential Schools,आठवडय़ाची शाळा\nबहुभाषिक मुलांची सर्जनशील शाळा\nजीवन संस्कार देणारी शाळा\n‘क’ दर्जा ते आयएसओ मानांकन\nकचरा वेचणारे हात संगणक हाताळतात तेव्हा..\nज्ञान आणि संस्कारनिर्मितीचा राजमार्ग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-wani-92335", "date_download": "2018-10-15T22:00:25Z", "digest": "sha1:BHPB5RCMXBOZMNU3D6W7SRL5H3D6MMGG", "length": 12624, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Nashik news wani सप्तश्रृंगी गडावर 10 हजार दिव्यांची आरास करुन दिपोत्सव | eSakal", "raw_content": "\nसप्तश्रृंगी गडावर 10 हजार दिव्यांची आरास करुन दिपोत्सव\nरविवार, 14 जानेवारी 2018\nशिर्डी (साकुरी शिव) येथून श्री शिवशक्ती मित्र मंडळ व शिवसाई मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी शिर्डी ते सप्तश्रृंगी गड साईनाथांची पालखी पदयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा पदयात्रेचे १९ वर्ष असून दरवर्षी मकर संक्रातीला पदयात्रेकरु सप्तश्रृंगी गडावर आदिमाये चरणी नतमस्तक होतात. सुरुवातीला ७ पदयात्रेकरुंनी सुरु झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत असून या वर्षी अडीचशे भाविक सहभागी झाले आहे.\nवणी (नाशिक) : सप्तश्रृंगी मातेचे मुळ रुप असलेल्या येथील जगदंबा मातेचे मंदिर व परीसरात आज धनुर्मासाची सांगता व भोगी निमित्त शिवशक्ती मित्र मंडळ शिर्डी (साकुरी शिव) व जगदंबा देवी विश्वस्त मंडळ यांनी सुमारे १० हजार दिव्यांची आरास करुन नेत्रदीपक असा दिपोत्सव साजरा केला.\nशिर्डी (साकुरी शिव) येथून श्री शिवशक्ती मित्र मंडळ व शिवसाई मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी शिर्डी ते सप्तश्रृंगी गड साईनाथांची पालखी पदयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा पदयात्रेचे १९ वर्ष असून दरवर्षी मकर संक्रातीला पदयात्रेकरु सप्तश्रृंगी गडावर आदिमाये चरणी नतमस्तक होतात. सुरुवातीला ७ पदयात्रेकरुंनी सुरु झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत असून या वर्षी अडीचशे भाविक सहभागी झाले आहे.\nगेल्या आठ वर्षांपासून येथील जगदंबा माता मंदिरात संस्थानच्या सहकार्याने भोगी व मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येस दिपोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी सव्वासात वाजता जगदंबा मातेची आरती सुरु होताच मंडळाच्या सदस्यांनी शिस्तबद्द नियोजन करीत पणत्या प्रज्वतील करण्यास सुरुवात करुन आरती संपेपर्यंत जगदंबा देवी मंदीर व परीसरात दहा हजार पणत्या पेटवून दिपोत्सव साजरा केला. यावेळी मंदीर व परिसर नेत्रदिपक दिपोत्सवाने उजळुन निघाला होता. दिपोत्सव बघण्यासाठी वणीकरांनी मोठी गर्दी झाली होती. दिपोत्सवानंतर मंडळाच्यावतीने भजनसंध्येचा कार्यक्रम संपन्न झाला. दीपोत्सव यशस्वीतेसाठी शिवशक्ती मंडाळाचे सदस्य, जगदंबा देवी न्यासाचे कार्यकारी मंडळाने परीश्रम घेतले.\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nपैठणीच्या कारागिराच्या आयुष्याला वर्तमानपत्र व्यवसायाने दिली उभारी\nयेवला - १९८१-८२ मध्ये पैठणी व्यवसाय ठप्प झाल्याने पैठणीचा कारागिर अडचणीत सापडला होता..अशाच एका कारागिराला त्यावेळी वर्तमानपत्रपत्रांनी पुन्हा उभे...\nपाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्याचा वापर, वितरण आणि व्यवस्थापन हे विषय कायमच महत्त्वाचे असतात; परंतु आपल्याकडे ते ऐरणीवर येतात, ते टंचाईच्या झळा बसू...\nदेवळा - लोहोणेर-ठेंगोडा गावालगतच्या गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी गुरुवारी लोहोणेर (ता...\n‘ॲग्रोवन’तर्फे आर्थिक नियोजनावर चर्चासत्रे\nनाशिक - ‘ॲग्रोवन’तर्फे गुरुवारी (ता. ११) व शुक्रवारी (ता. १२) नाशिक जिल्ह्यात ‘द्राक्ष पीक व्यवस्थापन व आर्थिक नियोजन’ या विषयावर चर्चासत्रांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-10-15T21:53:41Z", "digest": "sha1:ECXSEP2EEDJL2OH6RGVXRGXVWSCON2X7", "length": 5115, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तिबेट - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► तिबेट स्वायत्त प्रदेश‎ (१ प)\n► तिबेटचा इतिहास‎ (१ प)\n► दलाई लामा‎ (६ प)\n► तिबेटमधील नदया‎ (२ प)\n► लामा‎ (१ क, २ प)\n► तिबेटमधील शहरे‎ (१ क, १ प)\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/978/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%87", "date_download": "2018-10-15T22:22:21Z", "digest": "sha1:U5HXDKI5UPN45YHULSK7UGQAHX7PPQHB", "length": 9202, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या गळ्याचा सावकारी फास काही केल्या सुटेना, सुलभ पीक कर्ज अभियानाचा पुन्हा एकदा बोजवारा\nसरकारच्या सुलभ पीक कर्ज अभियानाचा दुसऱ्यांदा बोजवारा उडाला आहे. बँकांकडून कर्ज मिळण्यात दिरंगाई झाल्याने पश्चिम विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही कर्जापासून दूरच आहेत. परिणामी, गावोगावच्या अनेक शेतकऱ्यांवर खरीप हंगामासाठी खासगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. उधारी, हात उसनवारी आणि दागिने गहाण ठेवूनच यंदा खरीप पेरणीच्या वेळा साधाव्या लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गळ्यातला सावकारी फास काही केल्या सुटत नाही, अशीच परिस्थिती आहे.\nयावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागलेले असताना मोठी अडचण निर्माण झालेली आहे ती खरीप पीक कर्ज वाटपाची. खान्देशात, विशेषतः अमरावती विभागात आतापर्यंत ९ टक्के सुद्धा कर्जवाटप झालेले नाही. साधारण सात हजार कोटींचे टार्गेट असताना फक्त सहाशे कोटींचेच कर्जवाटप झालेले आहे. केवळ पश्चिम विदर्भातच नाही तर खान्देश, मराठवाडा व इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटपाची ही अशीच परिस्थिती आहे, अशी माहिती राष्ट्रवादी किसान सेलचे राज्यप्रमुख शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली. या परिस्थितीला सत्ताधारी सरकार कारणीभूत आहे. कर्जमाफी घोषणेनंतर सरकारने यात वेळोवेळी भूमिका बदलली. दर महिन्याला वेगवेगळे जीआर काढून सरकारने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला. कर्जमाफीबाबतही ३४ हजार कोटी, ९० हजार शेतकरी, ऐतिहासिक कर्जमाफी अशा फक्त हवेत घोषणा केल्या गेल्या. आज वर्षभराने आढावा घेतला तर १० टक्के रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली नाही, असे धोंडगे म्हणाले.\nआबांनी आणले सिरोंचा वासीयांना 'अच्छे दिन' ...\nसिरोंचा- गडचिरोलीतील महाराष्ट्राच्या टोकावरचा तालुका... येथून हैदराबाद, वारंगल, करीमनगर ही तेलंगणातील मोठी शहरे अवघ्या दोन ते तीन तासांच्या अंतरावर आहेत. या भागातील जनतेला आरोग्यसेवा, बाजारपेठ, तसेच अनेक गोष्टींसाठी तेलंगणातील ही मोठी शहरे जवळ आहेत. मात्र या शहरांशी स्थानिकांना जोडणारा दुवा सहज उपलब्ध नव्हता. येथील गोदावरी नदीवर पूल नसल्याने जनतेला नावेने नदीच्या पलीकडे जावे लागायचे. पावसाळयात तर नदी पार करणं अवघडच.... देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गोदावरी नदीवर पूल व्हावा अशी ...\nपेट्रोल दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची पुणे शहरात विविध ठिकाणी निदर्श ...\nसततच्या पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ गुरूवार, दि. २४ मे रोजी पुणे शहरातील कसबा,कॅन्टॉनमेंट,पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस व विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. अभिनव चौक येथे झालेल्या आंदोलनात खासदार वंदना चव्हाण देखील सहभागी झाल्या होत्या. गेले ३-४ वर्षे भारतीय नागरीकांना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरेल इंधनाचा दर कमी असताना वा काही प्रमाणात स्थिर असताना देखील ही दरवाढ रोखण्यात भाजप सरकार सर्व स्तरावर अपयशी ...\nराष्ट्रवादीची प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्हाध्यक्षांची नवीन यादी जाहीर ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आणखी एक यादी आणि दोन जिल्हाध्यक्ष आणि एका कार्याध्यक्षाची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची २०१८-२०२० पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक होऊन यापूर्वी ५० जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदाची चौथी यादी आता जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये मालेगाव जिल्हाध्यक्ष-मुफ्ती मोहम्मद ईस्माईल, गडचिरोली- जिल्हाध्यक्ष- रवींद्र वासेकर, कार्याध्यक्ष- ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/81858", "date_download": "2018-10-15T22:00:12Z", "digest": "sha1:PHEXSWQDGYNY6YBU5YVUANLHFDPO6IJM", "length": 12691, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news MNS raj thackeray आता असं म्हणू नका, की राज ठाकरे जमिनीवर आले! | eSakal", "raw_content": "\nआता असं म्हणू नका, की राज ठाकरे जमिनीवर आले\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nनाशिक - एरवी कार्यकर्त्यांशी फारसा संवाद न साधणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये लॉबीत कार्यकर्त्यांसोबत मांडी घालून संवाद साधला. त्या वेळी माध्यमांना संबोधून ते म्हणाले, \"\"जमिनीवर बसलो म्हणून असं म्हणू नका, की \"राज ठाकरे जमिनीवर आले.' मला संवाद साधायचा आहे,'' असे म्हणताच टाळ्या वाजवून कार्यकर्ते त्यांच्यासमवेत जमिनीवर बसले.\nनाशिक - एरवी कार्यकर्त्यांशी फारसा संवाद न साधणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये लॉबीत कार्यकर्त्यांसोबत मांडी घालून संवाद साधला. त्या वेळी माध्यमांना संबोधून ते म्हणाले, \"\"जमिनीवर बसलो म्हणून असं म्हणू नका, की \"राज ठाकरे जमिनीवर आले.' मला संवाद साधायचा आहे,'' असे म्हणताच टाळ्या वाजवून कार्यकर्ते त्यांच्यासमवेत जमिनीवर बसले.\nमहापालिका निवडणुकीनंतर तब्बल आठ महिन्यांनंतर पदाधिकारी मेळाव्यानिमित्त राज ठाकरे यांचे आज शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. त्या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपली सत्ता गेली अन्‌ विकासकामांचे वाटोळे झाले. महापालिकेच्या आपल्या काळात आपण केलेली विकासकामे सत्ताधारी भाजपवाल्यांनी स्मार्टसिटीमध्ये घुसवून स्वतःची पाठ थोपटून घेतली. शहरात गुन्हेगारी वाढलीय, साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे, आपल्या काळातील प्रकल्पांची वाट लावली, गरज नसताना जुन्या रस्त्यांवर डांबर ओतण्यासाठी अडीचशे कोटींचा खर्च केला जात आहे, इथपासून ते मराठी क्रमांकाच्या नंबरप्लेट काढून टाकण्यासाठी पोलिस बळाचा वापर केला जातोय इथपर्यंतच्या मनातील भावना कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मोकळ्या केल्या.\nलोकांना विकास कळत नाही\nकार्यकर्त्यांकडून तक्रारींचा ओघ सुरू असताना लोकांना या गोष्टी माहीत आहे का, असा सवाल करताच \"होय' असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले. लोक विकासाच्या एरवी गप्पा मारतात; परंतु मतदानाच्या वेळी विकास विसरतात, असे सांगत राज यांनी महापालिका निवडणुकीच्या पराभवाची खदखद व्यक्त केली.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-43024184", "date_download": "2018-10-15T21:14:54Z", "digest": "sha1:NPLAILNYPJIFRHHEALX7ZEENV2MT6TMG", "length": 8029, "nlines": 112, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाकिस्तान : मानवी हक्क कार्यकर्त्या आसमा जहांगीर यांचं निधन - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nपाकिस्तान : मानवी हक्क कार्यकर्त्या आसमा जहांगीर यांचं निधन\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा आसमा जहांगीर\nअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या मानवी हक्क कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या आसमा जहांगीर यांचं पाकिस्तानातील लाहोरमध्ये निधन झालं.\nत्या पाकिस्तान सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षा होत्या. बीबीसीशी बोलताना मुंजे जहांगीर यांनी आईच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. सध्या मुंजे जहांगीर देशाबाहेर आहेत. त्यांच्या भावाने त्यांना हे वृत्त दिलं असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.\nरविवारी आसमा यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.\nआसमा यांचा जन्म 27 जानेवारी 1952मध्ये लाहोर येथे झाला होता. लाहोरच्या कॉन्वेंट ऑफ जिजस अॅंड मेरी येथून त्यांनी पदवी घेतली. पंजाब विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.\nकायद्याचं पुढील शिक्षण त्यांनी स्वित्झर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेला घेतलं. लाहोरच्या कायदे आझम लॉ कॉलेजमध्ये त्यांनी राज्यघटनेचे अध्यापन केले आहे.\nपाकिस्तान सुप्रीम कोर्टाच्या बार अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या.\nपाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी म्हणून त्या अनेक वर्षं झटल्या.\nशिक्षक भरती : 'पकोडे तळायला त्यांनी मला 4 वर्षांपूर्वीच सांगितलं असतं तर...'\nगौरी देशपांडे : आहे हे असं आहे\nअसा अफगाणिस्तान पाहिलाय का\nपॅलेस्टाईन : मोदी शांतता प्रस्थापित करतील का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n#MeToo : 'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'\nमंगळयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलेची गोष्ट\nपाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\n' युरोपिय राष्ट्रांची तपासाची मागणी\n#MeToo : फक्त सत्यच माझा बचाव करेल - प्रिया रमाणी\nपाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\n'मला कधीही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही, कारण...'\n'हो, मी मुस्लीम आहे आणि मला गरबा खेळायला आवडतं'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=node/30", "date_download": "2018-10-15T22:03:32Z", "digest": "sha1:7PKQESYZJGEF2QA653M3XNVNBWHJOJID", "length": 10134, "nlines": 122, "source_domain": "anandachedohi.com", "title": "धवलगिरी | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nमहर्षी विनोदांचं हे सर्वात गाजलेलं पुस्तक. अजूनही हे पुस्तक प्रिंटमध्ये आहे. कुठुनकुठून लोक येऊन अजूनही हे पुस्तक घेऊन जातात. महर्षींमधील साधक परमार्थाचा धवलगिरी कसा चढून गेला त्याचे प्रवासवर्णन यात आहे. इतर यात्रींना उपयुक्त होईल अशा पध्दतीने ग्रंथाची सर्व मांडणी केलेली आहे. सुमधुर प्रासादिक भाषा, डोळ्यांपुढे चित्र उभे राहील असे लिहिण्याची हातोटी हे या ग्रंथाचे वैशिष्ठ्य. प्रत्येकाला आपणही हा प्रवास करावा असं वाटेल असे हे पुस्तक. जीवनाला अर्थवत्ता प्रदान करायला उद्युक्त करणारा हा ग्रंथ.\nहे पुस्तक बुकगंगावर इ-बुक म्हणून उपलब्ध आहे. मूल्य=रू. २५०/\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/19937", "date_download": "2018-10-15T22:10:45Z", "digest": "sha1:MSDZDBH3QJTDENFP6INV2XOL52S6D4OR", "length": 11775, "nlines": 189, "source_domain": "www.maayboli.com", "title": "किलबिल - टाकाऊतुन टिकाऊ - कार मिरर डँगलर- आदिती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /किलबिल - टाकाऊतुन टिकाऊ - कार मिरर डँगलर- आदिती\nकिलबिल - टाकाऊतुन टिकाऊ - कार मिरर डँगलर- आदिती\nवयः तीन वर्षे ४ महिने\nमाध्यम: प्लॅस्टिक, कागद, फोम\nमदतः सामान गोळा करुन देणे, भोके पाडणे आणि प्रोत्साहन\nमी करत असलेल्या टाकाऊतुन टिकाऊ प्लॅस्टिक बाटल्यांच्या कलाकृती बघुन आदितीलाही काहितरी करायचे होते. मधेमधे लुडबुड करत होती. मग विचार केला तिच्याकडुनही काहितरी टातुटि च करुन घ्यावे. सोप्यात सोप्पे, फार वेळ न लागणारे असे काहितरी\nसाहित्यः प्लॅस्टिकच्या बाटल्यांची झाकणं, पाईप क्लिनर (क्राफ्ट शॉप्स मधे मिळतात) प्लॅस्टिक स्ट्रॉ चे तुकडे, फोम शेप्स, पॅकिंगमधे आलेले थेर्माकोलचे गोळे आणि कागदी मफिन कप्स.\n- आईने बाटलीच्या झाकणांना, थर्माकोलच्या गोळ्यांना भोके पाडुन दिली, स्ट्रॉ चे तुकडे करुन दिले.\n- पाईप क्लिनरचे एक टोक दुमडुन/वळवुन दिले. (पाईप क्लिनर ऐवजी तार देखिल वापरता येइल. फक्त सॉफ्ट असावी, हाताला लागणार नाही याची काळजी घ्यावी)\n- सगळे सामान आदितीच्या समोर ठेवले आणि तिला हवे तसे पाईप क्लिनर मधे ओवु दिले.\n- वरती थोडी जागा मोकळी ठेऊन पाईप क्लिनर वळवुन हुक सारखा शेप दिला.\n- डँगलर तय्यार अक्षरशः अर्ध्यातासात एक तयार झाला.\n- गाडीच्या रियर व्ह्यु मिररला लटकवुन फोटो काढले\nबच्ची भी खुष, बच्ची की आई भी खुष\nटीपः हा डँगलर गाडीतच लावायला पाहिजे असे काही नाही, घरात दरवाज्यावर, मुलांच्या खोलीत कुठेही लटकवता येइल. तसेच थोडे चकचकीत कागद, टिकल्या वगैरे पण वापरता येतिल.\nआदिती मस्त झालय तुझ\nआदिती मस्त झालय तुझ हॅन्गीन्ग\nलाजो, लेकीला असे प्रोत्साहन\nलाजो, लेकीला असे प्रोत्साहन दिल्याबद्दल तुझे कवतिक आणि लेकीला शाबासकी ह्याचा उपयोग बाळांच्या पाळण्यावर टांगतात त्या चिमणाळ्यासारखाही होऊ शकेल\nमस्तच झालय हॅन्गींग ह्याचा\nह्याचा उपयोग बाळांच्या पाळण्यावर टांगतात त्या चिमणाळ्यासारखाही होऊ शकेल<<<<<<<<पॉईंट टु बी नोटेड लाजो\nलाजो.. तुस्सी ग्रेट हो..\nलाजो.. तुस्सी ग्रेट हो..\nआदिती मस्त झालाय डँगलर तुझा\nआदिती मस्त झालाय डँगलर तुझा\nलाजो, आदिती जय हो\n आईचा गुण पुरेपुर उतरलाय\nआदिती छान.. शाब्बास लाजो\nलाजो तोषा काय म्हणतोय एकलेस ना\nधन्यवाद लोक्स तोषा, वर्षा..\n लाजो तु एकदम तयार\n लाजो तु एकदम तयार करते आहेस लेकीला\nखुप्पच मस्त ग शोनुली\nखुप्पच मस्त ग शोनुली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2013/08/31/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%81/", "date_download": "2018-10-15T21:41:21Z", "digest": "sha1:SCKBP5AD6CDIXYMWEA3WAZ7Z5GXRROFC", "length": 12278, "nlines": 66, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "‘कोण आहे अस्सल पार्लेकर’? जुलै महिन्याचे उत्तरे | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\n‘कोण आहे अस्सल पार्लेकर’\nजुलै महिन्याचे ‘अस्सल पार्लेकर’ (विजेत्यांची नावे)\nशालिमा सुशिल वालावलकर, वसंत पांडुरंग म्हात्रे\n1. सध्या अगरवाल मार्केट जिथे आहे तेथे पूर्वी एक आलिशान बंगला होता. त्याचे नाव काय\n1904 साली शेठ गोवर्धनदास तेजपाल यांनी हा प्रासादतुल्य बंगला बांधला.चार एकराच्या भव्य परिसरातील या आवारात विस्तिर्ण बगीचा, पवनचक्की, गोशाळा व पोहोण्याचा तलावदेखील होता. हा बंगला बांधायला सुमारे पाच वर्षेलागली. त्याच्या शिखरावर असलेल्या पत्र्याच्या दिशादर्शक भव्य मोरामुळे याला ‘मोर बंगला’ हे नाव पडले. स्वातंत्र्यसंग्रामातील पार्ल्यातील सर्व मोठया सभा याच बंगल्याच्या आवारात होत.\n2. वामन मंगेश दुभाषी मैदानात कुठल्या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जातात\n1995 पासून वामन मंगेश दुभाषी मैदानावर कबड्डीच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. पार्ल्यातील गजानन क्रीडा मंडळातर्फे आजपर्यंत 11 वेळा या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. यात राज्यभरातून सुमारे 30-32 संघ सहभागी होतात.\n3. पार्ल्यातील सर्वात जूने देवालय कुठले\n– पतितपावन राम मंदिर-बामणवाडा\nबामणवाडा येथील पतितपावन राममंदिर हे देवालय 1905 साली एका रामदासी साधूने बांधले. या पश्चिमाभिमुख मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. हे पार्ल्यातील पहिले मंदिर.\n4. पार्ल्यात सुरू झालेली पहिली बँक कोणती\n– फर्स्ट सिटीझन बँक\n1955च्या सुमारास पार्ल्यात फर्स्ट सिटीझन बँक सुरू झाली. सध्या पार्ल्याच्या मार्केटमध्ये जिथे ‘ट्रेंड सेटर’ दुकान आहे तिथे एका टुमदार घराच्या तळमजल्यावर ही बँक होती. पुढे ती बुडणार अशा वावडया उठल्या, त्यावेळी बँकेच्या बाहेर खातेदारांनी लांबच लांब रांगा लावल्याचे जुन्या पार्लेकरांना स्मरत असेल. नंतर या बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्यात आले.\n5. साठये कॉलेजच्या पहिल्या प्राचार्यांचे नाव काय\n– प्रा. चिंतामण बळवंत जोशी\n1959 साली पार्ले टिळक विद्यालयात सुरू झालेले पार्लेकॉलेज 1960 साली सध्याच्या इमारतीत हलवण्यात आले. प्रा. चिंतामण बळवंत जोशी हे या कॉलेजचे पहिले प्राचार्य. त्याआधी 1952 पासून 1959 पर्यंत ते रुपारेल कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांच्या कारकीर्दीत महाविद्यालयाचा दर्जा व प्रगती शिखरावर गेली.\n6. पार्ल्यात वास्तव्य असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रथम नगरसेविका कोण\n– श्रीमती रमाबाई चेंबूरकर\nसामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रमाबाई माधवराव चेंबूरकर यांनी 1935 पासून लोकमान्य सेवा संघाच्या अनेक शाखांसाठी कार्य केले. सोशन सर्वीस लीगमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले. स्त्रियांसाठी विनामूल्य शिवणकाम, भरतकाम, हिंदी भाषा वर्ग चालवले. 1938 पासून सतत 15 वर्षेत्या महानगरपालिकेच्या निवडणूकांमध्ये निवडून येत होत्या.\n7. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आयुर्वेदिक डॉक्टर कोण\nडॉ. सुरेश चतुर्वेदी हे 1951 पासून पार्ल्यात आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत. त्यांची आरोग्यशास्त्रावरील 25 पुस्तके प्रसिध्द आहेत. एड्स, कॅन्सर, डायबेटीस, स्थूलता, हृदयरोग यावरील संशोधनाला मान्यता मिळून त्यांना 2000 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री सन्मान बहाल करण्यात आला.\n8. लंडनच्या आर्ट गॅलरीत असलेल्या ‘डिव्होशन’या 18 फुटी चित्राचे पार्लेकर चित्रकार कोण\nहोतकरू विद्यार्थ्यांसाठी 1915 साली मुंबईत स्थापन झालेल्या ‘केतकर आर्ट इंस्टिटयुट’चे संस्थापक केतकर मास्तर म्हणजेच कृष्णराव केतकर. त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून आर्ट मास्टर पदवी घेतली व प्रतिष्ठेच्या मेयो सुवर्णपदकासह अनेक बक्षिसे मिळवली. लॅण्ड्स्केपस व पोर्ट्रेट्स मध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते. 1933 पासून पार्ल्यात ‘कलामंदिर’ मध्ये त्यांचे वास्तव्य होते. नंतर त्या रस्त्याचे ‘चित्रकार केतकर मार्ग’ असे नामकरण करण्यात आले.\n9. पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानावर चित्रीकरण झालेला मराठी सिनेमा कुठला\n16 नोव्हेंबर 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीर सावरकर’ ह्या सिनेमाची निर्मिती ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ या संस्थेने सुप्रसिध्द संगीतकार सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली केली. जनसामान्यांच्या देणग्यांमधून तयार झालेल्या या सिनेमातील सावरकरांच्या एका सभेचे चित्रीकरण पार्लेटिळक शाळेच्या मैदानावर झाले होते.\n10. हे व्यंगचित्र कुठल्या पार्लेकर कलावंताने चितारले आहे\nगेल्या महिन्यातील ‘कोण आहे अस्सल पार्लेकर’मध्ये ‘हे व्यंगचित्र कुठल्या पार्लेकर कलावंताचे आहे’ या दहाव्या प्रश्नाबरोबरचे चित्र काही तांत्रिक बिघाडामुळे छापले गेले नाही. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.\nहाच प्रश्न पुन्हा या महिन्याच्या प्रश्नावलीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T21:52:52Z", "digest": "sha1:FBQDJEIKZ3AG2XD6TSW2BG567P2KDIJ6", "length": 6744, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण अमेरिकाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nदक्षिण अमेरिकाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख दक्षिण अमेरिका या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nखंड ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:खंड ‎ (← दुवे | संपादन)\nमहासागर ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:नवीन माहिती/मे ८ ‎ (← दुवे | संपादन)\nपर्वत ‎ (← दुवे | संपादन)\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने ‎ (← दुवे | संपादन)\nउत्तर अमेरिका ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आशिया ‎ (← दुवे | संपादन)\nआशिया ‎ (← दुवे | संपादन)\nयुरोप ‎ (← दुवे | संपादन)\nस्पेन ‎ (← दुवे | संपादन)\nनवे जग ‎ (← दुवे | संपादन)\nमेक्सिको ‎ (← दुवे | संपादन)\nकोलंबिया ‎ (← दुवे | संपादन)\nपनामा ‎ (← दुवे | संपादन)\nक्यूबा ‎ (← दुवे | संपादन)\nपेरू ‎ (← दुवे | संपादन)\nहोन्डुरास ‎ (← दुवे | संपादन)\nब्राझील ‎ (← दुवे | संपादन)\nइक्वेडोर ‎ (← दुवे | संपादन)\nचिली ‎ (← दुवे | संपादन)\nहैती ‎ (← दुवे | संपादन)\nबार्बाडोस ‎ (← दुवे | संपादन)\nगालापागोस द्वीपसमूह ‎ (← दुवे | संपादन)\nकॅनडा ‎ (← दुवे | संपादन)\nग्रेनेडा ‎ (← दुवे | संपादन)\nडॉमिनिकन प्रजासत्ताक ‎ (← दुवे | संपादन)\nआर्जेन्टिना ‎ (← दुवे | संपादन)\nसुरिनाम ‎ (← दुवे | संपादन)\nजमैका ‎ (← दुवे | संपादन)\nस्पॅनिश भाषा ‎ (← दुवे | संपादन)\nआयमारा भाषा ‎ (← दुवे | संपादन)\nबुएनोस आइरेस ‎ (← दुवे | संपादन)\nनिकानोर दुआर्ते फ्रुतोस ‎ (← दुवे | संपादन)\nएव्हो मोरालेस ‎ (← दुवे | संपादन)\nआर्तुरो फ्रॉन्दिझी ‎ (← दुवे | संपादन)\nपश्चिम आशिया ‎ (← दुवे | संपादन)\nआल्फ्रेदो स्त्रॉसनर ‎ (← दुवे | संपादन)\nफुटबॉल ‎ (← दुवे | संपादन)\nफिफा विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nख्रिश्चन ‎ (← दुवे | संपादन)\nआफ्रिका ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा ‎ (← दुवे | संपादन)\nमध्य आशिया ‎ (← दुवे | संपादन)\nप्रशांत महासागर ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदी महासागर ‎ (← दुवे | संपादन)\nअटलांटिक महासागर ‎ (← दुवे | संपादन)\nआर्क्टिक महासागर ‎ (← दुवे | संपादन)\nपहिले महायुद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nअलेहांद्रो तोलेदो ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/venues/425553/", "date_download": "2018-10-15T21:42:14Z", "digest": "sha1:A4OSF77XKHI2S4M25AFBE3HRIL77YX7F", "length": 2951, "nlines": 47, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "Hotel Susee Park - लग्नाचे ठिकाण, तिरूचिरापल्ली", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\n1 हॉल 150 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nठिकाणाचा प्रकार ठिकाण, बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 2,000 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 150 व्यक्ती\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/329/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82_%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%87_%E2%80%93_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF", "date_download": "2018-10-15T22:19:52Z", "digest": "sha1:YYRATO37QFDC37HRO6YR66UZXBQLEYAF", "length": 10715, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nभाजपने धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजू नये – अजित पवार\nभाजप सरकार धर्माच्या नावावर समाजात द्वेष निर्माण करत असून भाजपने धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ‘संकल्प’ मेळावा घेण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. आमदार दिलीप सोपल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.\nयावेळी बोलताना पवार यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राची घसरण होत असून आंध्र प्रदेश, गुजरातनंतर राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्याच्या डोक्यावर तीन लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज झाले आहे. महाराष्ट्र घडण्याऐवजी बिघडतोय, अशी टीका करत रोजगाराच्या बाबतीत किती लोकांना शासकीय, खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या, हे या सरकारने एकदा जाहीर करावे, असे आव्हान पवार यांनी सरकारला दिले.\nपुढे बोलताना पवार म्हणाले की, या सरकारचे मंत्री शिवराळ भाषा वापरत आहेत, भाजप खुनी, गुंड लोकांना पक्षात स्थान देत आहे. सरकार शेतकरीविरोधी असून त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतीमाल कवडीमोल भावात विकला जात आहे, अशी खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. या सरकारच्या पराभवाची सुरूवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून होणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व जागा निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.\nया मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर,जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, जि.प.अध्यक्षा जयमाला गायकवाड, बळीराम साठे,गोपाळराव कोरे, शशिकांत बिराजदार, उत्तरचे तालुकाध्यक्ष त्र्यंबक दबडे, दक्षिणचे तालुकाध्यक्ष डॉ. बसवराज बगले, जितेंद्र साठे, अविनाश मार्तंडे, सभापती कल्पना निकंबे, मकरंद निंबाळकर,आप्पाराव कोरे, जि.प.सदस्या ज्योती मार्तंडे, गणेश पाटील,प्रल्हाद काशीद, सुनील भोसले, प्रा.राज साळुंखे, विद्या शिंदे, उज्जगवला पाटील, रमेश बारसकर, सुभाष बिराजदार, संगम्मा सगरे,सायली शेंडगे,अरुण कापसे उपस्थित होते.\nराज्यात अजून किती आत्महत्या झाल्यानंतर सरकारची सहनशीलता संपणार – अजित पवार ...\nनाशिकमधील मनमाड येथे रविवारी एका युवकाने आणि आज निबांयत येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अजून किती आत्महत्या झाल्यानंतर सरकारची सहनशीलता संपणार असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. ते आज मालेगाव येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते. नाशिकमधील शेतकऱ्यांची अवस्था आज फार वाईट झाली आहे, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आहेत. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. ते आज मालेगाव येथील संघर्षयात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते. नाशिकमधील शेतकऱ्यांची अवस्था आज फार वाईट झाली आहे, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आहेत. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का भाजपला शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ते कळत नाही का भाजपला शेतकऱ्यांचे हाल होत आहेत ते कळत नाही का अशई खंत त्यांनी व्यक्त केली.नाशिकमध्ये क ...\nखा. शरद पवार यांनी कल्याण येथील शिबिरात कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन ...\nठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या कार्यकर्ता शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील बदललेल्या राजकारणाची जाणीव करून दिली. तसेच कार्यकर्त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिल राहण्याची आणि एकसंध राहून परिवर्तन घडविण्याचे आवहान केले.यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, ठाणे शहराध्यक्ष माजी खासदारआनंद परांजपे, पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आणि ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, शहापूरचे आमदार पांडुरंग ब ...\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे सुडबुद्धीने; सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे धनंजय मुंडे यांचे ...\nमराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सुडाची असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. सरकारने ही सुडाची कारवाई तात्काळ थांबवावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/raosaheb-danve-on-farm-loan-waiver-260080.html", "date_download": "2018-10-15T21:24:50Z", "digest": "sha1:MHYAFLBXANVX2TFGM2GNCX2BKUPGPJWI", "length": 11875, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफी केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाही असं लिहून द्या, दानवेंची अजब मागणी", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nकर्जमाफी केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाही असं लिहून द्या, दानवेंची अजब मागणी\n\"कर्जमाफ करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील तर विरोधकांनी एकत्र यावं आणी शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी प्रस्ताव द्यावा\"\n08 मे : कर्जमाफी केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असं लिहून द्या अशी अजब मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांकडे केलीये. ते शिर्डीत बोलत होते.\nशेतकरी कर्जमाफीवर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. मात्र, आता रावसाहेब दानवेंनी अजब मागणी करून वाद ओढावून घेतलाय. कर्जमाफ करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील तर विरोधकांनी एकत्र यावं आणी शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी प्रस्ताव द्यावा अशी मागणी रावसाहेब दानवेंनी केली.\nतसंच आमच्यावर काय आरोप होताहेत याची चिंता नाही. आम्ही पायाभूत सुविधा देण्याकडे आमचा भर आहे असंही रावसाहेब दानवे ठणकावून सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=node/36", "date_download": "2018-10-15T21:05:03Z", "digest": "sha1:7SKTOKEWR4VAUK55HCJWXAL4F52STCO6", "length": 10171, "nlines": 122, "source_domain": "anandachedohi.com", "title": "साधनासूत्रे | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\n२० व्या शतकाच्या पूर्वाधात रोहिणी, माऊली, प्रसाद अशा तत्कालिन मासिकांचे प्रकाशक-संपादक महर्षींकडून नित्यनियमाने साधना-सूत्रे लिहवून घेऊन मासिकाच्या पहिल्या पानावर \"आशीर्वाद\" या अंतर्गत प्रकाशित करीत असत. विश्व-शांति-सचिव या नात्याने पृथ्वीपर्यटन करीत असताना महर्षी त्यांचे लेखन पत्राद्वारे पाठवीत असत. या ५०-६० साधनासूत्रांपैकी काही निवडक सूत्रे या पुस्तकात प्रकाशित केली गेली आहेत. त्यांच्या लेखनाला कै. श्री. तात्यासाहेब केळकर \"घट्ट बासुंदी\" म्हणत असत. परमार्थाच्या वाटेवर चालणार्‍या साधकाला यातील विचार निश्चितच दिशा दाखवतात.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-15T20:54:18Z", "digest": "sha1:VFPF5FG5JUU4PVHBSLLEKKHNKJ7PBEMT", "length": 10177, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंधन दरवाढ शतकाच्या उंबरठ्यावर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंधन दरवाढ शतकाच्या उंबरठ्यावर\nसर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले\nअकोले – इंधन दर वाढ शतकाच्या उंबरठ्यावर येवून ठेपल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.ऐन दिवाळी – दसरा सणांच्या काळात ही दर वाढ ‘सेन्चुरी’ पूर्ण करणार काय असा सवाल सद्या उपस्थित केला जात आहे. ही दरवाढ सद्या पारावर, पान ठेवल्यावर, चहाच्या हॉटेलात सर्वांच्या चर्चेला विषय पुरवून गेली आहे.\nआज अकोले या तालुक्‍याच्या गावी व तालुक्‍यात पेट्रोलने नव्वदी पार केली. त्यामुळे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनधारकांबरोबर सर्वसामान्य माणसाचे आर्थिक गणित बिघडले असल्याचा सूर येथे उमटला आहे. त्या खालोखाल डिझेलचे दरही 75 च्या पुढे निघून गेल्याने त्याचेही दरही शतकी वाटचाल करणार असल्याची येथे होरा मांडला जात आहे.\nगेले सहा महिने राज्य व केंद्र सरकार या ना त्या स्वरूपात सामान्य माणसाच्या अजेंड्यावर महागाईचा विषय आणीत आहे. त्यात जीवनावश्‍यक असणारा साबण, खाद्यतेल, साखर, खोबरे, डाळी व अन्य वस्तूंचे दर आज जरी महागाईचे दाहक वास्तव जाणवून देत नसले तरी सामान्य मजूर माणसाला एक वेळेचे स्वस्तपूर्ण जेवण मिळवू देणारी स्थिती नाही, असे या घटनांचा अभ्यास करणारे विचारवंत प्राचार्य शांताराम गजे यांनी स्पष्ट केले.\nया इंधन दरवाढीमुळे एसटीचे अकोले-संगमनेरच्या प्रवासाचे दर वाढले आहेत असे सांगून सेवा दलाचे महामंत्री विनय सावंत यांनी प्रवाशी बोजा हा सामान्य माणसाला परवडणारा नाही. सामान्य माणसाला इंधन दर वाढीशी देणे घेणे नाही. पण आज “बैल’ संस्कृती गायब होऊन यांत्रिकीकारणाचे जोरदार वारे वाहत असल्याने नांगरणी, दुणनी, पेरणी, अथवा इतर कल्टीवेशन इंधन दरवाढीमुळे कोलमडून पडणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.\nया दरवाढीमुळे ट्रान्सपोर्ट दर वाढ होणार हे निश्‍चित. त्याचा परिणाम शेतमाल वाहतूक वाढणार.पण त्या मालाचे दर वाढले नाहीत तर मात्र शेतकरी कर्जबाजारी होणार अशी भीती शेतकरी संघटनेचे नेते व तालुका अध्यक्ष शरद देशमुख यांनी व्यक्‍त करताना सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. राज्य सरकारने अबकारी दरात कपात करून वाहन चालकांबरोबरच सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी केली.\nरुपयाचे अवमुल्यन अमेरिकेची इराण, इराक, कतार व अन्य अरबी देशांवरील दहशत व आंतरराष्ट्रीय राजकारण.यामुळे इंधन दर वाढत आहेत. याकडे लक्ष वेधून हेरंब कुलकर्णी म्हणाले, मनमोहन सिंग सरकारच्या काळातही अशी दर वाढ झालेली होती. मात्र ती वाढ 82 रुपयांच्या आसपासच रेंगाळली होती. याची आठवण करून देवून त्यांनी आगामी काळात ही वाढ थांबेल असा विश्‍वास व्यक्‍त केला.\nगेली 51 वर्षे पेट्रोल व डिझेल पंप चालक असलेले डॉ. प्रकाश सारडा म्हणाले, आमचा पंप 1967 साली सुरु झाला. तेव्हा पेट्रोल 82 पैसे लिटर होते. तर डिझेल 40 पैसे लिटर होते. त्यात 900 पटीने वाढ झालेली आहे. पण आता पूर्वीचा संदर्भ कुचकामी ठरत असून ही दर वाढ आज तरी कमी होण्याचे चिन्हे वाटत नाहीत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची राजू शेट्टी, भाकपबरोबर बैठक\nNext articleसुगाव येथे आणखी एकास अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/chief-minister-in-as-bahubali-in-spoof-video-419184-2/", "date_download": "2018-10-15T21:44:17Z", "digest": "sha1:G5V4J7C3ED6IOFUIVAMJHQ554OHDN7LH", "length": 8063, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अबब! बाहुबलीच्या भूमिकेत चक्क ‘या’ राज्याचे मुख्यमंत्री – पहा व्हिडिओ … | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n बाहुबलीच्या भूमिकेत चक्क ‘या’ राज्याचे मुख्यमंत्री – पहा व्हिडिओ …\nबाहुबली या चित्रपटाने अवघ्या भारताला भुरळ घातली. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत बाहुबलीने पहिला क्रमांक पटकाविला. कटप्पाने बाहुबलीला का मारले हे वैश्विक कोडे ठरले होते. सध्या मध्यप्रदेशात पुन्हा बाहुबली या चित्रपटाचे वारे फिरू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुका.\nनोव्हेंबरमध्ये मध्यप्रदेश राज्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तेथील राजकारणात स्पूफ व्हिडिओचे युद्धच सुरु झाले आहे. मध्यप्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना बाहुबलीच्या भूमिकेत दाखवत असलेला एक स्पूफ व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय होत आहे.\nयामध्ये चौहान हे बाहुबलीप्रमाणे शिवलिंग उचलत आहेत आणि त्यावेळी काँग्रेसमधील बडे नेते त्यांच्याकडे आ वासून पाहत आहेत. त्याचबरोबर बलात्कार प्रश्न हात घालत देखील यात एक संवाद घेतला आहे ज्यात ते म्हणतात की, “बलात्कार होण्यावर पीडितांना पैसे नसतात देत, त्यांना द्यायची असते शिक्षा.”\nया स्पूफ व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सोनिया गांधी यांना देखील वेळोवेळी दाखवण्यात आले आहे. बाहुबली चित्रपटातील लोकप्रिय संवाद आणि साहसी दृश्यांचा या स्पूफ व्हिडिओमध्ये खुबीने उपयोग केला गेला आहे. त्यामुळे देखील हा व्हिडिओ खूप लोकप्रिय होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांच्या कुटुंबियांचे दहशतवाद्यांकडून अपहरण\nNext articleप्रिया प्रकाशला न्यायालयाचा मोठा दिलासा\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\nमहिला चित्रपट निर्मात्यांची #MeToo साठी ‘अशी’ आहे भूमिका\nउर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\n‘सुपर डान्सर शो’ आता येणार मराठीत\n#MeToo: कोण आहे सपना भवनानी \n#MovieReview: ‘तुंबाड’ एक विलक्षण अनुभूती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=node/37", "date_download": "2018-10-15T21:42:36Z", "digest": "sha1:2EGFP32LAABIGFSAJFCXAKSUTPUJAUAF", "length": 10389, "nlines": 124, "source_domain": "anandachedohi.com", "title": "Maharshi Vinod's spiritual poems | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nमहर्षी विनोदांनी त्यांच्या कॉलेजमधील कालामध्ये अनेक इंग्रजी कविता केल्या होत्या. त्यातील बर्‍याचशा कविता कॉलेजच्या मासिकामध्ये छापून आल्या होत्या. नंतर त्या मृणालिनी चट्टोपाध्याय (सरोजिनी नायडू यांची भगिनी) यांनी \"श्यामा\" या मासिकातून प्रसिद्ध केल्या होत्या. अशा विखुरलेल्या कविता मला अनेक जुन्या वह्यांमधून सापडल्या. त्या एकत्रित करून त्यात काही गुगलवरील चित्रे घालून आम्ही खुलवून त्याचा ब्लॉग २००८ मध्ये प्रसिध्द केला. या पुस्तिकेत त्यांचे संकलन केलेले आहे. त्याकाळचे इंग्रजी साहित्य तेही छोट्याशा कवितातून मुलायम शब्दांतून व्यक्त केलेले वाचताना मला अप्पांच्या कविमनाची थोडीशी कल्पना आली.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/girl-allegedly-gang-raped-principal-3-teachers-bihar-26330", "date_download": "2018-10-15T21:46:50Z", "digest": "sha1:ULAL2NNIOJ5AH72JAJE4FMQBKMP4EQOR", "length": 11907, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Girl Allegedly Gang-Raped By Principal, 3 Teachers In Bihar मुख्याध्यापकासह 3 शिक्षकांकडून विद्यार्थिनीवर बलात्कार | eSakal", "raw_content": "\nमुख्याध्यापकासह 3 शिक्षकांकडून विद्यार्थिनीवर बलात्कार\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nजेहनाबाद (बिहार)- जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.\nउप-विभागीय पोलिस अधिकारी पी. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, 'पीडीत विद्यार्थिनी (वय 12) काल (रविवार) शाळेच्या इमारतीमध्ये आली होती. यावेळी काको हायस्कूलचे मुख्याध्यापक अजु अहमद, शिक्षक अतुल रेहमान, अब्दुल बारी व एम. डी. शाकौत यांनी सामुहिक बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनीने याबाबतची माहिती आईला दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.'\nजेहनाबाद (बिहार)- जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.\nउप-विभागीय पोलिस अधिकारी पी. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, 'पीडीत विद्यार्थिनी (वय 12) काल (रविवार) शाळेच्या इमारतीमध्ये आली होती. यावेळी काको हायस्कूलचे मुख्याध्यापक अजु अहमद, शिक्षक अतुल रेहमान, अब्दुल बारी व एम. डी. शाकौत यांनी सामुहिक बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनीने याबाबतची माहिती आईला दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.'\nपीडित मुलीने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'सुटीच्या दिवशी शिक्षक मला शाळेत बोलून घेत असत. काल शाळेला सुटी असतानाही त्यांनी बोलावले. यावेळी मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांनी सामुहिक बलात्कार केला.'\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mortality-rates-more-in-byculla-hospital-1615970/", "date_download": "2018-10-15T21:32:22Z", "digest": "sha1:SDGFMTRPNEGUADY24WNSKZHAICC3O7ED", "length": 16547, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mortality rates more in Byculla hospital | भायखळा रुग्णालयात मृत्यूदर अधिक | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभायखळा रुग्णालयात मृत्यूदर अधिक\nभायखळा रुग्णालयात मृत्यूदर अधिक\nरेल्वेच्या भायखळा रुग्णालयात डॉक्टरांची अपुरी संख्या आणि साधने मुळे रुग्णालयात मृत्यूदर अधिक\nभायखळातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयात\nरेल्वे मंडळ अध्यक्षांसमोर कामगार संघटनांनी समस्यांचा पाढा वाचला\nरेल्वे मंडळ अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच मुंबई भेटीवर आलेल्या अश्विनी लोहाणी यांच्यासमोर मोटरमन आणि रेल्वे कामगार संघटनांनी समस्यांचा पाढा वाचला. या वेळी मध्य रेल्वेच्या भायखळातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयात मृत्यूदर अधिक असून प्रत्येक वर्षी सरासरी २०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती संघटनांनी रेल्वे मंडळ अध्यक्षांना दिली. अपुऱ्या सोयिसुविधांभावी रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्यानेच मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची खंत संघटनांनी व्यक्त केली. रेल्वे कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या उपचारासाठी रुग्णालय आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असल्याचे सांगत यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन लोहाणी यांनी दिले.\nलोहाणी यांनी शुक्रवारी सीएसएमटी स्थानकाची पाहणी करताना मध्य रेल्वेवरील लोकलचे मोटरमन, गार्ड यांच्याशी संवाद साधला. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवरील कामगार संघटनांसोबतही त्यांची बैठक झाली. रेल्वे नियंत्रण कक्ष, वातानुकूलित प्रसाधनगृह, हार्बरवरील एक आणि दोन नंबर फलाटासमोरील स्टार चेंबर्स, मोबाइल तिकीट स्कॅनिंग मशिनचीदेखील पाहणी करण्यात आली. या वेळी कामगार संघटनासोबतही बैठक झाली. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघटनांसह आणखी काही कर्मचारी, कामगार संघटना बैठकीला उपस्थित होत्या. बैठकीत मोठय़ा प्रमाणात कमतरता असणाऱ्या मनुष्यबळावर चर्चा करण्यात आली. सिग्नल अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, गँगमन यासह अन्य काही विभागांत मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया लवकरच करावी. मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वे वसाहती असून त्यांची दुरवस्था झाली आहे. या वसाहतींची डागडुजी करण्यात यावी, अशा मागण्या सादर करण्यात आल्या.\nरेल्वेच्या भायखळा रुग्णालयात डॉक्टरांची अपुरी संख्या आणि साधने यामुळे रुग्णालयात मृत्यूदर अधिक होत असल्याची माहिती लोहाणी यांना देण्यात आली. त्यामुळे रुग्णालयात सुधारणा करण्याची गरज असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची मागणी केली. यासंदर्भात मध्य रेल्वे मजदूर संघाचे मुंबई विभागाचे सचिव अध्यक्ष एस. के. दुबे यांनी भायखळा येथील रेल्वे रुग्णालयात गेल्या वर्षभरात मृत्यूदर वाढत असल्याचे सांगितले. त्याची माहिती रेल्वे बोर्ड अध्यक्षांना दिल्याचे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत प्रत्येक वर्षी मृत्यूदर २०० ते २५० दरम्यान झाला आहे. याआधी मृत्यूदर कमी होता. त्याचे प्रमाण वाढतच आहे. रुग्णालयात रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येत असतात. मात्र उपचार व्यवस्थित होत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे ते म्हणाले.\nमोटरमनला कठोर शिक्षा नको\nरेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटरमनशी संवाद साधताना लोहाणी यांच्यासमोर एक महत्त्वाचा विषयही मांडला. लोकल चालवताना सिग्नल असतानाही काही वेळा सिग्नल नियम मोटरमनकडून नकळतपणे मोडला जातो. काहीवेळा सिग्नल असतानाही लोकल त्यापुढे उभ्या केल्या जातात. अशा चुकांमध्ये मोटरमनला निलंबित केले जाते. वाढणाऱ्या लोकल फेऱ्या आणि कमी असलेले मनुष्यबळ यामुळे मोटरमनवर कामाचा ताण पडत आहे. अशातच त्यांच्याकडून चुका होत असल्या तरी त्यात कठोरता आणू नये आणि केल्या जाणाऱ्या निलंबनाच्या कारवाईत थोडा बदल करण्यात यावा, अशी मागणी केल्याचे सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=node/38", "date_download": "2018-10-15T21:02:58Z", "digest": "sha1:PIOUY7GZVXDILBUKYHWDHKHVVRRX3Z3D", "length": 10587, "nlines": 122, "source_domain": "anandachedohi.com", "title": "भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nभारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\nतत्कालिन मराठी मासिकांतून संपादक महर्षींकडून साधनासूत्रे लिहवून घेत असत. तो काळ पाश्चिमात्य वार्‍यांमुळे आलेल्या परिवर्तनाचा होता. शास्त्रीय बैठक असेल तर भारतीय तत्वज्ञानाचा व पारंपारिक व्रतवैकल्यांचा व धार्मिक उपचारांचा आम्ही स्वीकार करू अशी आंग्लविद्याविभूषित नवीन पिढी म्हणू लागली होती. जुनाट-बुरसट-कालबाह्य या नावाखाली बर्‍याच धार्मिक उपचारांना घराबाहेरची वाट दाखवली गेली होती. जे देवभीरू-पापभीरू लोक सणवार साजरे करत होते, त्यांना सनातन धर्माची बैठक कोणीतरी तज्ज्ञ व्यक्तीने सांगण्याची गरज होती. महर्षींनी हे काम आनंदाने केले. अशा साधनासूत्रांचा समावेश आम्ही या इ-पुस्तकात केला आहे. अर्थगंभीर मजकूर रंगीत चित्रांनी सजवला आहे.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%93%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T21:29:59Z", "digest": "sha1:YZ5DLNWLGC4QFI6VK3MD5YAX6Z7GLCUW", "length": 7545, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंध्रप्रदेश, ओडिशामध्ये ‘तितली’ चक्रीवादळ धडकले : दोन जणांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआंध्रप्रदेश, ओडिशामध्ये ‘तितली’ चक्रीवादळ धडकले : दोन जणांचा मृत्यू\nनवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘तितली’ चक्रीवादळ आज आंध्रप्रदेशच्या उत्तर भागात आणि दक्षिण ओडिशामध्ये धडकले. यामुळे गोपाळपूरमध्ये समुद्रात मच्छिमारांची एक बोट बुडाली असून यामध्ये ५ मच्छिमार होते, पाचही जणांना वाचविण्यात यश आले आहे. तर आंध्रप्रदेशमध्ये श्रीकाकुलाम जिल्ह्यात भूत्सखलन झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.\nगोपाळपूरमध्ये चक्रीवादळाची गती १४० ते १५० किमी प्रति तास आहे. तर चक्रीवादळाची ही गती वाढून १६५ किमी प्रति तास होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वादळाची तीव्रता पाहता ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावरील तीन लाख लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे. तर मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.\nतितली चक्रीवादळाच्या पार्श्ववभूमीवर ओडिसा सरकारने पुरी, गजपती, जगतसिंहपूर या भागांमधील शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. 12 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजेजुरीचा खंडोबा मराठेशाहीतील सर्वात श्रीमंत\nNext articleफुलांना किलोमागे एक रुपया भाव\nमुंबईत एअर इंडियाचा विमानातून एअर होस्टेस पडली\nजयंती विशेष : वाचा मिसाइलमॅनचे 10 विचार\n#मी टू : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआंवरही आरोप\nतेल कंपन्यांच्या प्रमुखांची आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत बैठक\nगृहमंत्री पाक सीमेवर करणार शस्त्रपुजन\nमनोहर पर्रिकर यांची प्रकृती नाजुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-10-15T20:53:26Z", "digest": "sha1:QZB3TLJJRXURMHMDKCK4D2TN4DQDBD74", "length": 9387, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वावलंबनाचे धडे… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोणत्या आईला आपल्या मुलाला आपल्यापासून दूर पाठवायला आवडेल पण काही वेळेला मुलाच्या भल्यासाठी असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. रतनच्या भल्यासाठी त्याला सातारच्या मिलिटरी स्कूलमध्ये शिकायला पाठवताना त्याच्या आईला तसा कठोर निर्णय घ्यावा लागला होता.\nपण आज सकाळपासून मात्र आईला त्याची एकसारखी राहून राहून आठवण येत होती. तो कसा असेल, तिथल्या कडक शिस्तीला, एकटेपणाला, स्वावलंबी जीवनाला तो सरावला असेल का त्याला ते स्वावलंबी जीवन जगताना काही त्रास तर होत नसेल ना त्याला ते स्वावलंबी जीवन जगताना काही त्रास तर होत नसेल ना या आणि अशा विचारांनी आईला जराही चैन पडत नव्हते.\nतोच पोस्टमनने पत्र टाकले. ते पत्र रतनचेच होते. आईने ओळखले, पत्र हातात घेतले, तातडीने फोडले आणि ती पत्र वाचू लागली.\nप्रिय आईस, रतनचा नमस्कार….\n मी इथे खूप मजेत आहे. नव्या वातावरणाशी मी आता हळूहळू रुळू लागलो आहे. आई, इथले वातावरण फार शिस्तीचे, कडक आणि स्वावलंबी आहे. सारी कामे इथे ज्याची त्यालाच करावी लागतात. शिस्त पाळावी लागते. पण खरं सांगू का आई त्यावेळी तू मला जे शिस्तीचे, स्वावलंबनाचे, स्वत:चे काम स्वत: करण्याचे धडे दिलेस. ते सारे इथे उपयोगी पडत आहेत. इथे रोज सकाळी लवकर उठावे लागते. अंथरुण आवरावे लागते, स्वत:चे कपडे स्वत: धुणे, ताटवाटी घासणे, केर काढणे, खोली आवरणे, रोजचा रोज अभ्यास पुरा करणे, इ. या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी इथे ज्याच्या त्यालाच कराव्या लागतात.\nआई, ज्या मुलांना या गोष्टीची सवय नाही. त्यांना फार त्रास होतोय. हे पाहिल्यावर त्यावेळी तुझ्या कडक शिस्तीने, थोड्याशा धाकाने आणि प्रेमळ सल्ल्याने मी त्या सर्व गोष्टी शिकलो, त्याचा आज मला इथे उपयोग होतो आहे. आई, या माझ्या आनंदाच, सुखाच, सारं श्रेय हे केवळ तुलाच आहे. तुझा लाडका रतन.\nते पत्र वाचलं आणि आईच डोळे आनंदाश्रूंनीं भरून आले. आईच्या संस्काराचे मोल रतनला समजले होते. कोणीही केव्हाही दुसऱ्यावर अवलंबून न राहता, स्वत:च स्वत:ची कामे केली तर जीवनात कोणतीच अडचण सोडवताना मनाची कणखर अवस्था झालेली असते, हेच या धड्यातून रतन शिकला होता. स्वावलंबन हीच यशाची गुरुकिल्ली असते. मात्र, आपल्या एकुलत्या एका किंवा अगदी लाडक्‍या अपत्याला लहानाचे मोठे करताना पालकच ही गुरुकिल्ली विसरून जातात.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये छपाई बंद\nNext articleराहुल यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस म्हणजे मोदींसाठी आव्हान नव्हे\nप्रासंगिक: पुढची पिढी सुसंस्कारीत करण्यासाठी वाचन आवश्‍यकच\nदिल्ली वार्ता: पाचही राज्यांत भाजप-कॉंग्रेसच आमने-सामने\n#कहे कबीर: प्रभू प्रेमाविण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/23-feet-paper-makhar-lalbagh-135262", "date_download": "2018-10-15T21:39:25Z", "digest": "sha1:W5EKIF6E6ZXZSWU52JSZ6RGVTWR7KKDV", "length": 12731, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "23 feet of paper makhar in Lalbagh लालबागमध्ये २३ फुटी कागदी मखर | eSakal", "raw_content": "\nलालबागमध्ये २३ फुटी कागदी मखर\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nप्रभादेवी - राज्य सरकारच्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत गणपतीसाठी सजावट साहित्य निर्माण करणाऱ्यांनी अनोखे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. लालबागच्या उत्सवी कार्यशाळेतील कलाकारांनी कागदी पुठ्ठ्यांपासून फोल्डिंगचे मखर बनवले आहेत. ग्राहकांकडूनही अशा टिकाऊ आणि पुनर्वापरयोग्य मखरांना चांगली मागणी आहे.\nप्रभादेवी - राज्य सरकारच्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत गणपतीसाठी सजावट साहित्य निर्माण करणाऱ्यांनी अनोखे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. लालबागच्या उत्सवी कार्यशाळेतील कलाकारांनी कागदी पुठ्ठ्यांपासून फोल्डिंगचे मखर बनवले आहेत. ग्राहकांकडूनही अशा टिकाऊ आणि पुनर्वापरयोग्य मखरांना चांगली मागणी आहे.\nगणेशचतुर्थीत वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या सजावटी साहित्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. विसर्जनानंतर सर्व साहित्य नदी आणि समुद्रात सोडले जाते. याला पर्याय म्हणून लालबागच्या ‘उत्सवी’ कार्यशाळेत कागदी पुठ्ठ्यांपासून बनवले जाणारे शंभरहून अधिक मखर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. थर्माकोलपासून होणारे प्रदूषण, प्लास्टिक व थर्माकोलबंदी झाल्यानंतर ‘उत्सवी’ने थर्माकोलपासून कलाकृती बनवण्यासाठीचा दोन एकर क्षेत्रातील थर्माकोलचा कारखाना बंद केला, अशी माहिती ‘उत्सवी’चे संस्थापक मालक नानासाहेब शेंडकर यांनी दिली. ५० कलाकारांच्या साह्याने २३ फुटी कागदी पुठ्ठ्यांचे मखर सहा महिन्यांत तयार केले. हे मखर गणपती सजावटीनंतर घडी करून ठेवले जाऊ शकतात, असे शेंडकर यांनी सांगितले.\nएकूण १०० कलाकार या कागदी पुठ्ठ्यांपासून बनवल्या जाणाऱ्या कलाकृती साकारत आहेत. महिला, तरुण, बचत गटांना याचे कौशल्य शिकवण्यासाठी उत्सवीने पुढाकार घेतला आहे. थर्माकोल व प्लास्टर ऑफ परिसपासून बनवण्यात येणाऱ्या अशा प्रकारच्या सजावटी मखरांची किमत ५ ते १० लाखांपर्यंत असते; मात्र त्यांच्या तुलनेने कागदी मखराची किंमत अडीचशेपासून एक लाखापर्यंत आहे, अशी माहिती उत्सवीचे नानासाहेब शेंडेकर यांनी दिली.\n‘दगडूशेठ’ परिसरात पेढ्यांत भेसळ\nपुणे - श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यासाठी त्या परिसरातील पेढे तुम्ही घेता. प्रसादाच्या रूपातील ते पेढे गणपतीपुढे मोठ्या भक्तिभावाने ठेवता आणि...\nदाभोळे अपघातः वाढदिवसादिवशीच मित्र गेले सोडून\nदेवरूख - आपला वाढदिवस हा प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असतो. मात्र हाच वाढदिवस बाहेर जाऊन साजरा करण्याची त्यांची उर्मी मृत्यूला अलिंगन देवून गेली. अंगावर...\nरत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर अपघातामध्ये पुण्याचे दोघे ठार\nदेवरुख - भरधाव वेगातील गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी ७ च्या सुमारास...\n#Navdurga निर्जीवात जीव ओतणारी शिल्पकार सुप्रिया\nसमाजाला संजीवनी देत नवचैतन्य जागवणाऱ्या सर्जनशील महिलांच्या रचनात्मक कामाची ओळख नवरात्रीनिमित्त आजपासून... निर्जीव भासणाऱ्या माती, फायबर किंवा...\nराजमातांचा इशारा जनतेच्या पथ्यावर\nविकासकाम कोणतं करायचं यापेक्षा ते कोणी करायचं, यावरून पालिकेतील सत्ताधाऱ्यांतील स्पर्धा जुनीच आहे. दस्तुरखुद्द उदयनराजेंनी सांगूनही त्यात सुधारणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2016/05/31/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC/", "date_download": "2018-10-15T21:01:29Z", "digest": "sha1:T46UO56BUSPJ645VSYUZ67PPOSRG3QY6", "length": 5591, "nlines": 39, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – जून २०१६ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – जून २०१६\nकशाने तरी झपाटणे हे तरुणाईचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल. एके काळी क्रिकेट व हिंदी सिनेमाने तरुण भारावून जायचे. सुनील गावस्कर व अमिताभ बच्चन हे तरुणांना घरच्यांपेक्षा जवळचे वाटत. त्याकाळी टेस्ट मॅचेस कमी होत पण क्रिकेटवेडे तरुण रणजी व कांगा मॅचेससुद्धा सोडायचे नाहीत. अमिताभचा नवा सिनेमा येत असेल तर फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिटे मिळवायला रात्रभर लायनीत उभे राहायला काहीच वाटायचे नाही. काळ जसा पुढे सरकत गेला तशी गावस्करची जागा तेंडूलकरने घेतली. अमिताभचा दबदबा थोडा कमी झाला. तरुणांनीसुद्धा मग दुसरे पर्याय शोधले.\nआजचा तरुण हा क्रिकेट पेक्षा फुटबॉलवेडा आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. एके काळी ऑस्ट्रेलिया श्रेष्ठ की वेस्ट इंडिज हे वाद तरुणात रंगायचे. त्याची जागा आता चेल्सी श्रेष्ठ की मॅनयु ह्या वादाने घेतली आहे. कित्येक तरुण जगाच्या पाठीवर होणारी प्रत्येक फुटबॉल लीग फॉलो करतात. तरुणांच्या टी शर्ट वरील लोगो आणि फोटो बघितले तरी ही बाब सहजपणे लक्षात येऊ शकते. मग आपला पार्लेकर तरुण ह्यामध्ये मागे कसा राहील गेल्या काही वर्षात पार्ल्यातील मैदाने क्रिकेटने नव्हे तर फुटबॉलने फुलत आहेत हे आपल्या लक्षात आले आहे का गेल्या काही वर्षात पार्ल्यातील मैदाने क्रिकेटने नव्हे तर फुटबॉलने फुलत आहेत हे आपल्या लक्षात आले आहे का सुरवातीला क्रिकेटच्या कट्टर रसिकांना टी-ट्वेंटी हा खेळाचा format आवडत नसे पण आज तो सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. फुटबॉलमध्ये असे formats पूर्वीपासून अमलात आणले जात आहेत. ‘आम्ही पार्लेकर’ च्या पुढाकाराने 20 वर्षांपूर्वी पार्ल्यात डहाणूकर कॉलेजजवळील मैदानात क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. आजच्या फुटबॉल वेड्या युवकांनी पार्ल्यात ‘पार्ले प्रिमियर लीग’ सुरू केली आणि तरुणांच्या फुटबॉल प्रेमाला व्यक्त होण्याची अफलातून संधी दिली सुरवातीला क्रिकेटच्या कट्टर रसिकांना टी-ट्वेंटी हा खेळाचा format आवडत नसे पण आज तो सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. फुटबॉलमध्ये असे formats पूर्वीपासून अमलात आणले जात आहेत. ‘आम्ही पार्लेकर’ च्या पुढाकाराने 20 वर्षांपूर्वी पार्ल्यात डहाणूकर कॉलेजजवळील मैदानात क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. आजच्या फुटबॉल वेड्या युवकांनी पार्ल्यात ‘पार्ले प्रिमियर लीग’ सुरू केली आणि तरुणांच्या फुटबॉल प्रेमाला व्यक्त होण्याची अफलातून संधी दिली \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5461-prarthana-behere-and-aniket-vishwasrao-s-car-accident", "date_download": "2018-10-15T21:30:56Z", "digest": "sha1:DS3NH62H4IZJ4AQQ72RF7IAJWIOAVP6P", "length": 8210, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nप्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\nPrevious Article बालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\nNext Article ‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\nआगामी ‘मस्का’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या फोर्च्युनरला आज सोमवारी सकाळी द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे हिचा हात फ्रॅक्चर झाला, अनिकेत विश्वासराव सुखरूप आहे तसेच गाडीचे खूप नुकसान झाले. या मोठया संकटातून बाहेर पडत मस्काची टीम \"शो मस्ट गो ऑन\" या उक्तीला अनुसरून कोल्हापूरकडे रवाना झाली.\nप्राथमिक माहितीनुसार, प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रार्थना, अनिकेत आणि प्रार्थनाची सहायक हे तिघे कोल्हापूरला जात होते. लोणावळ्याच्याच रस्त्यावर घाटात रस्त्याच्या कडेला बंद पडल्याने उभ्या असलेल्या टेम्पोला ही फोर्च्युनर धडकली. चढाच्या रस्त्याला चालक मोटार चालवत जात असताना, समोर अचानक थांबलेला टेम्पो दिसल्याने त्याने मोटार वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव वेग असल्याने मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटून तो टेम्पोला धडकून बाजूला असलेल्या मोठ्या दगडाला धडक देऊन थांबला. सुदैवाने अपघात झाला त्या ठिकाणी तो मोठ्ठा दगड होता, अन्यथा डाव्या बाजूला असलेली दरी पाहता अपघाताची भीषणता अधिक असती.\nPrevious Article बालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\nNext Article ‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\nप्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/events/details/689/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_'%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5,_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D", "date_download": "2018-10-15T21:02:17Z", "digest": "sha1:CPGJHEUWARITX3TLTDAJTI56ZS2PEKJJ", "length": 4763, "nlines": 30, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे 'गाव, प्रभाग तेथे राष्ट्रवादी' अभियान २७ जुलैपासून\nमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (२२ जुलै) राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 'गाव तेथे राष्ट्रवादी' या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सुमारे ५००० सक्रिय शाखा सुरु होणार आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना संग्राम कोते पाटील यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण राज्यात विद्यार्थी संघटनेच्या सुमारे ८०० शाखांचे उद्घाटन करून नवीन कार्यकर्ते पक्षात सक्रिय केले होते. त्याच धर्तीवर अजित दादांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होताना पाहणे हे महाराष्ट्रातील तमाम युवकांचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुढे सरसावली आहे.\nया ५००० शाखांमधून जवळजवळ अडीच ते तीन लाख युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जोडले जाणार आहेत. दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतून हजारो कार्यकर्ते तयार करणारे संग्राम कोते पाटील येणाऱ्या काळात निश्चितच लाखो युवकांची फौज तयार करतील, असा विश्वास पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना आहे.\nहे अभियान २७ जुलैपासून सुरू होत असून दररोज २५ शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास १०० दिवसांचा दौरा युवक प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते पाटील करणार असून या अभियानात राज्यातील तमाम युवकांनी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गावागावातून युवकसंघटनेच्या शाखा काढून सक्रिय व्हावे आणि या शाखांमार्फत युवकांच्या तसेच समाजातील विविध प्रश्नांवर आक्रमक आणि विधायक काम करून पक्ष संघटना वाढवावी, असे आवाहन संग्राम कोते पाटील यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/malegaon-bomb-blast-case-26803", "date_download": "2018-10-15T21:51:55Z", "digest": "sha1:I32N2UIW4JVUZCHUQUHSIXZW4YIS4ZGJ", "length": 14508, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "malegaon bomb blast case साध्वी प्रज्ञासिंहच्या जामिनास \"एनआयए'ची ना हरकत | eSakal", "raw_content": "\nसाध्वी प्रज्ञासिंहच्या जामिनास \"एनआयए'ची ना हरकत\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nमुंबई - मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन देण्यास हरकत नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई उच्च न्यायालयास सांगितले आहे.\nसत्र न्यायालयाने जामीन नाकारल्याच्या निर्णयास साध्वी प्रज्ञासिंह यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. आर. व्ही. मोरे आणि न्या. शालिनी फणसळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे त्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी आता येत्या 31 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.\nमुंबई - मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन देण्यास हरकत नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई उच्च न्यायालयास सांगितले आहे.\nसत्र न्यायालयाने जामीन नाकारल्याच्या निर्णयास साध्वी प्रज्ञासिंह यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. आर. व्ही. मोरे आणि न्या. शालिनी फणसळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे त्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी आता येत्या 31 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.\nसाध्वी प्रज्ञासिंह गेली सहा वर्षे तुरुंगात खितपत पडल्या आहेत. तसेच दोन तपास संस्थांनी त्यांचे अहवाल न्यायालयास सादर केले असून, त्यांना तुरुंगात ठेवणे योग्य नाही. अर्जदार महिला या काही आजारांनी त्रस्त आहेत. खटल्याची सुनावणी होऊन या प्रकरणी निष्कर्ष काढून निकाल लागेपर्यंत बराच कालावधी जाईल. त्यामुळे जामीन देण्याची विनंती प्रज्ञासिंह यांच्या अर्जात करण्यात आली आहे.\nअतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिलसिंह \"एनआयए'च्या वतीने न्यायालयात बाजू मांडत आहेत. ते म्हणाले, की आरोपी ही दुसऱ्या बॉंबस्फोटाच्या प्रकरणातही सहभागी असल्याने हा गुन्हा संघटित गुन्हेगारीचाच भाग असल्याने हा खटला \"मोक्का' अंतर्गत चालविण्याची मागणी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केली होती. मात्र प्रज्ञासिंह यांचा फक्त मालेगाव बॉंबस्फोटात सहभाग असल्याचे \"एनआयए'च्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे या खटल्यासाठी \"मोक्का'च्या तरतुदी लागू होत नसल्याचे \"एनआयए'ने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.\n\"\"जबाब नोंदवताना खोट्या गोष्टी आणि आमच्या तोंडी खोटी वाक्‍ये घुसवण्यासाठी \"एटीएस'ने दबाव आणल्याच्या तक्रारी या प्रकरणातील काही साक्षीदारांनी केल्याचे \"एनआयए'ने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या सर्व शक्‍यता लक्षात घेता साध्वी प्रज्ञासिंह यांना न्यायालयाने जामीन देण्यास आमची हरकत नाही, असे ते म्हणाले.\nतपास यंत्रणांच्या अहवालानुसार, 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉंबस्फोटात सात जण ठार झाले असून, सुमारे शंभर जण जखमी झाले आहेत. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी हा स्फोट घडवून आणला आहे. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह एकूण 11 जण तुरुंगात आहेत.\nअवैध फलकबाजीवर कारवाईची तरतूद नाही\nमुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nनांदेड : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार अटक\nनांदेड : शहरात दरोडा टाकण्यासाठी शस्त्रांसह एका कारमध्ये दबा धरून बसलेल्या अट्टल गुन्हेगारांना सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकानी अटक...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pravin-gaikwad-slams-bjp-25424", "date_download": "2018-10-15T21:37:38Z", "digest": "sha1:HZ5E6F4TQAKSX4UTBV2S56V6WGIOLNFF", "length": 14162, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pravin Gaikwad slams BJP हल्ली विचारांची लढाई राहिलेली नाही: प्रवीण गायकवाड | eSakal", "raw_content": "\nहल्ली विचारांची लढाई राहिलेली नाही: प्रवीण गायकवाड\nअमित गोळवलकर: सकाळ वृत्तसेवा\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nमी अजूनही संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे. मात्र संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाची नोंदणी वेगळी आहे. काहींना वाटले, की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राजकारण केले तर यश येईल. पण मला तसे वाटत नाही...\nपुणे - \"संभाजी ब्रिगेड' संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासह शांताराम कुंजीर, अजय भोसले, श्रीमंत कोकाटे यांनी आज (मंगळवार) येत्या 12 जानेवारीस होणाऱ्या जाहीर मेळाव्यात भारतीय शेतकरी कामगार पक्षात (शेकाप) प्रवेश करण्याची औपचारिक घोषणा केली. यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, आमदार गणपतराव देशमुख व प्रा. एन डी पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत.\nगायकवाड यांनी यावेळी संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष व संघटना, शेती व शेतकरी, मराठा मोर्चा अशा विविध विषयांवरील भूमिका स्पष्ट केली. याचबरोबर, राजकीय कारकीर्द सुरु करण्यासाठी शेकापची निवड केल्याच्या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी आमदार विनायक मेटे यांनाही लक्ष्य केले.\n* आता विचारांची लढाई रहिलेली नाही. आपले विचार विसरून अनेकजण प्रतिगामी पक्षांबरोबर जात आहे. आम्ही मात्र विचार सोडलेले नाहीत.\n* शेती हा देशाचा कणा आहे; मात्र तोच मोडून काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्वामीनाथन आयोग लागू करणार नाही, अशी जाहीर भूमिका मुख्यमंत्री घेतात आणि कोणी त्याला विरोध करत नाही हे दुर्दैवी आहे.\n* शेकाप या पक्षावर कुठलाही डाग नाहीत. अन्य सर्व पक्ष डागाळलेले आहेत. फक्त शेकापचा विचारच शेतकरी हिताचा आणि ब्राह्मणेतर विचारांचा आहे.\n* संभाजी ब्रिगेड ही कार्यकर्ते घडविणारी संघटना आहे. मी अजूनही संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे. मात्र संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाची नोंदणी वेगळी आहे. काहींना वाटले, की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राजकारण केले तर यश येईल. पण मला तसे वाटत नाही. शिवसेना भवन वरील पुतळ्याबाबतची भूमिका ही संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाची आहे. संघटनेची नव्हे.\n* मेटे हे विचारांशी एकनिष्ठ नाहीत. ते केवळ आमदारकी डोळ्यांसमोर ठेवून ते भूमिका घेतात.\n* मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबत मुख्यमंत्री फक्त निवेदने देतात. या सरकारने आता ठोस कार्यवाही करावयास हवी. मुंबईतील 31 जानेवारीच्या मोर्चाबबत मराठा समाजात फूट नाही.\nयावेळी, शेकाप पुणे व पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल पोकळे यांनी केली. याचबरोबर शेकापमध्ये अन्य पक्षांमधून आलेल्यांनाही उमेदवारी दिली जाईल, असे पोकळे म्हणाले.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-10-15T21:07:43Z", "digest": "sha1:YMAU4YPZNSGBFH32CCRXXNQ7IFVI7OIS", "length": 3928, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मालदीव क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\n(मालदीव क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)\nकसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -\nएकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१४ रोजी ०७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/80/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-10-15T21:25:44Z", "digest": "sha1:DYYPEGSQCP6D2SVB4WPVJA6DZB7KWKE7", "length": 12121, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nपक्ष भुजबळ यांच्या पाठीशी आहे- सुनिल तटकरे\nआपण शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. \"संजय राऊत हे स्वतः पत्रकार आहेत, सामनाचे संपादक आहेत. त्यांच्या पाहण्यात काही कागदपत्रे, एफआयआर आले असतील आणि त्यांनी अभ्यास करून काही निष्कर्ष नोंदवले असतील, तर त्यांचे मत त्यांनी मांडले आहे. परंतु या संदर्भात त्यांची माझी काही चर्चा झालेली नाही किंवा मी शिवसेनेत जाण्याबद्दल पण काही चर्चा झालेली नाही. त्यामुळे या पत्राला राजकीय संबंध कुठेही जोडण्याचे कारण नाही,\" अशी माहिती भुजबळ यांनी दिली.\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे पत्र १६ डिसेंबर २०१५ ला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आले. ते पत्र प्राप्त झाल्याचा शिक्का त्यावर आहे. त्या पत्रामध्ये मराठी अधिकाऱ्यांवर कसा अन्याय होतो आहे, हे सांगितलेले आहे. मंत्रिमंडळातील प्रपोजल्स तयार होतात, ते अधिकारीच तयार करतात. त्यात काही चुकीचे झालेले आढळत नाही. हे प्रकरण कॅबिनेट समोर मांडले तेव्हा मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री तिथे उपस्थित होते. मुख्य सचिव आणि अनेक सचिव तिथे होते. भ्रष्टाचारविरोधी पथकाला काही चुकीचे वाटत असल्यास तेव्हा उपस्थित असलेल्या इतर सचिवांवर देखील गुन्हा दाखल करायला हवा, असं मत पत्राच्या शेवटच्या उताऱ्यात मांडलेले आहे.\nआपल्यावरील गुन्हा खरा असेल तर इतर सचिवांची नवे सुद्धा एफआयआर मध्ये टाकायला हवीत. तसे झाले असते तात्कालीन मुख्यमंत्र्यांसह ८-१० मंत्र्यांवर, १०-१२ मुख्य सचिवांवर गुन्हा दाखल करावा लागला असता असे भुजबळ यांनी सांगितले. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना भुजबळांनी काहीतरी घोटाळा केला असे ठरवून त्याच विभागातील अधिकाऱ्यांवर काल्पनिक गुन्हे दाखल करणे ही कृती न्यायिक नसून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी आहे, असे पत्रक संजय राऊत यांनी लिहिले आहे. ते मुख्यमंत्री कार्यालयात १६ डिसेंबरला पोहोचले आहे.\n\"२-३ वर्षांपासून किरीट सोमय्या माझ्यावर सातत्याने आरोप करत असून हे सर्व राजकीय आरोप आहेत, असत्य आहेत, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी केले आहे. सोमय्या कोर्टात गेल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळू लागली, पण प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर अधिक वक्तव्य करणे टाळले,\" असे ते पुढे म्हणाले. पण म्हणून ते सगळे आरोप खरेच आहेत असे नाही, किंवा आम्ही आरोपी आहेत असेही नाही. आम्ही कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत, आमची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री आणि ८-१० मुख्य सचिवांसमोर स्वच्छपणे मांडली होती. कोणीतीही गोष्ट मंत्रिमंडळापासून लपवली नाही. त्यामुळे या प्रकरणाची न्याय्य भूमिकेतून चौकशी व्हावी, कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी व्हावी हीच अपेक्षा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.\nछगन भुजबळ यांनी संजय राऊत यांच्या पत्राबाबत आवश्यक ते स्पष्टीकरण मीडियासमोर केलेले आहे. भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून पक्ष त्यांच्या पाठीशी आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.\nहे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे – छगन भुजबळ ...\nसरकारमधील नेता दलितांना कुत्रा असे संबोधतो, या विचारांनी देश पुढे जाईल का, असा धारदार सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईच्या वरळीतील जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित केला. अल्पसंख्याक, दलितांवर अत्याचार वाढायला लागले आहेत असून हरयाणाची घटना अंगावर काटा आणणारी आहे, असेही ते म्हणाले. देशात दहशतीचे वातावरण पसरले असून सिनेनिर्माते, साहित्यिक, शास्त्रज्ञ सगळेच भयाच्या सावटाखाली वावरत आहेत, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.राज्यातील भाजप-शि ...\nछगन भुजबळांवरील कारवाई ही सूडबुद्धीने- नवाब मलिक ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात संचालनालयानी (इडी) कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नऊ ठिकाणच्या मालमत्तांवर इडीने सोमवारी धाडी टाकल्या, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल चुकीचा प्रचार कसा करता येईल, याची काळजी सरकार घेत आहे, त्यासाठीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका मलिक यांनी केली. भा ...\nआम्ही कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही - छगन भुजबळ ...\nआज अमेरिकेहून परतताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर व कुटुंबियांवर होणाऱ्या आरोपांचे स्पष्टपणे खंडन केले. आपण पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी वॉशिंग्टनला रवाना झालो होतो हे स्पष्ट करत आपल्या पलायनासंदर्भातील अफवांना भुजबळ यांनी पूर्णविराम दिला. आम्ही ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करत आहोत. पंधरा वर्षांची कागदपत्रे ईडीने मागितली होती. ती गोळा करण्यासाठी आम्ही वेळ मागितला होता. कागदपत्रे जमा झाल्यावर समीर भुजबळ यांनी स्वतःहून ईडीला पत्र ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1089", "date_download": "2018-10-15T21:13:12Z", "digest": "sha1:2NAOZN4OFFKJA6ZNZXGOP7CS6YIETNXS", "length": 10004, "nlines": 68, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पाडवा सण मोठा आणि नाही आनंदाला तोटा.... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपाडवा सण मोठा आणि नाही आनंदाला तोटा....\nचैत्र पाडवा हा सण आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक आनंदाचा आणि मगंलदायक असा सण असतो. या वर्षाचा गूढीपाडवा १ चैत्र शके १९३० अथवा इसवी सन दिनांक ६ एप्रिल २००८ या दिवशी येत आहे.\nजगाचे वैश्विककरण ज्या गतीने होत आहे आणि त्यात अनेक बर्‍यावाईट गोष्टी कळत नकळत घडत आहेत. या सर्वांमध्ये एक म्हणजे जगात अनेक प्रादेशिक भाषांचा बळी जात आहेत अथवा त्या अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत.\nत्यातच एक असे आपल्या मराठी भाषेच्या बाबतीत घडत आहेत. वर्षाच्या सूरवातीस किती मराठी शाळा बंद पडत आहे हे वर्तमान न चुकता वाचावे लागते. व्यवहारात / घरात अनेक मराठी शब्दांची जागा इंग्रजी भाषेने गिळंकृत केलेली आहे. वर्तमान पत्रात अनेक शिर्षके, मथळे, जाहिराती इतर भाषेत वाचाव्या लागतात, असे अनेक प्रकार आपणासर्वांना माहित आहेत.\nअर्थातच ही एक बाजू आहे आणि त्याच बरोबर अनेक मराठी भाषिकांनी अनेक उपक्रम राबवुन / चालू ठेवुन आपला मराठी भाषेचा लढा आपापल्या परीने लढण्याचा प्रयत्न करत आहे ही आपणा सर्वांसाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. या सर्व बांधवांचा गौरव व्हावा, यांचे ऋण आपण मान्य करावे असे माझ्या आणि माझ्यासारख्या बर्‍याच लोकांच्या मनात आहे.\nया चैत्र पाडव्याला अश्या असंख्य उपक्रमींना आपण सन्मान पत्र, रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह द्यावे असे आमच्या मनात धाटत आहे.\nयासाठी आपणा सर्वांना खालीलप्रमाणे विनंती करण्यात येत आहे.\n१. आपणास असे उपक्रमी ठाऊक असतील तर ते त्वरित कळविणे.\n२. सध्या प्राप्त स्थितीत बराच कमी काळ शिल्लक आहे, तरीही आपण एखादा सार्वजनिक कार्यक्रम करु शकलो तर आपण त्यात निवेदन, निमंत्रणे, गाठी भेटी इत्यादी करु शकाल काय हे कळविणे. कार्यक्रमाचे स्वरुप कसे असावे हे सांगणे.\n३. आपण योग्य अश्या उपक्रमींची निवड करण्यात भाग घेऊ शकाल का हे कळविणे.\n४. आपण यात काही योगदान अथवा अर्थसाह्य करण्यास तयार आहे काय हे कळविणे.\n५. सर्वात महत्वाचे आपल्या काही सूचना आहेत काय की जेणे योगे हा विचार आपल्या मराठी भाषेसाठी नवसंजीवन देणारा घडेल हे आवर्जून कळविणे.\nआपल्या सर्वच सूचनांची आम्ही वाट पाहत आहोत,\nकळावे, लोभ आहेच तो वाढवत राहणे,\nमराठी - संरक्षण, संगोपन आणि संवर्धन.\nएक माहिती असलेला प्रकार\nमुक्तसुनीत [14 Mar 2008 रोजी 18:35 वा.]\nयापैकी कुणीही \"उपक्रमी\" असतील असे वाटत नाही.\nखाली असलेली प्रसिद्ध नावे पहाता ही गंभीर चूक कुणाच्याही लक्षात येऊ नये याचे सखेद आश्चर्य वाटले.\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nमुक्तसुनीत [15 Mar 2008 रोजी 15:35 वा.]\nवाक्यरचनेच्या गफलतीचा दोष उलगडवून दाखविणे हा गमतीचा भाग झाला. मूळ उद्देश आणि कार्याबद्दल कसलीच प्रतिक्रिया न देता वाटणारा खेद म्हणजे छिद्रान्वेषण. :-)\nहे बरय बॉ. तुम्ही केली तर गंमत आणि आम्ही केलं तर छिद्रान्वेषण. :-) (कारण फक्त खेद वाटणे म्हणजेच छिद्रान्वेषण हे पटत नाही. )\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nप्रकाश घाटपांडे [18 Mar 2008 रोजी 15:39 वा.]\nमराठी वाचवण्याची ओरड ही पुर्वीही होती आज ही आहे. तरी पण त्यामागे मराठीबद्दलचे प्रेम आहे हे नाकारता येत नाही. त्यानिमित्त एकत्र येणे हा द्वारकानाथ यांचा हेतू आहे. पण कार्यक्रम संयोजन हे कुशल काम आहे. त्यामुळे उपक्रमाच्याच कट्यावर आपले योगदान द्यावे.\nमराठीच्या प्रेमापोटी मराठी वाचवण्याचे प्रयत्न होतात हे खरे आहे. त्यानिमित्ताने ज्याला-त्याला आपापल्यापरीने हातभार लावावासा वाटणेही सहज आहे. परंतु, थोडके उपक्रमी आणि त्यातील बरीचशी परदेशस्थ मंडळी पाहता इतक्या कमी काळात हा कार्यक्रम सफल कसा होऊ शकतो याबद्दल शंका वाटली.\nपाडव्याचाच दिवस निश्चित न करता निदान, या उपक्रमाच्या दिशेने त्या दिवशी वाटचाल सुरू केली तरी चालेल असे वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/mumbai-news-children-ground-81496", "date_download": "2018-10-15T21:55:14Z", "digest": "sha1:GLJ3TA4ZC3K4LYDHUAL6WZ65SAOOTVWG", "length": 13074, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news children ground श्रमदानातून मुलांनी बनवले मैदान | eSakal", "raw_content": "\nश्रमदानातून मुलांनी बनवले मैदान\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nमानखुर्द - मोकळ्या जागेत मैदान बनवण्याच्या रहिवाशांच्या मागणीकडे पालिका प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष व मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने रहिवाशांनी श्रमदानातून लहान मुलांसाठी मैदान बनवले. मानखुर्दमधील चिकूवाडीतील रहिवासी व जनजागृती विद्यार्थी संघटनेच्या तरुणांनी एकत्र येऊन यासाठी पुढाकार घेतला. या मैदानामुळे चिकूवाडी वसाहत व परिसरातील मुलांना रग्बीचे प्रशिक्षण देणे जनजागृती विद्यार्थी संघटनेसाठी सोपे होणार आहे.\nमानखुर्द - मोकळ्या जागेत मैदान बनवण्याच्या रहिवाशांच्या मागणीकडे पालिका प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष व मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने रहिवाशांनी श्रमदानातून लहान मुलांसाठी मैदान बनवले. मानखुर्दमधील चिकूवाडीतील रहिवासी व जनजागृती विद्यार्थी संघटनेच्या तरुणांनी एकत्र येऊन यासाठी पुढाकार घेतला. या मैदानामुळे चिकूवाडी वसाहत व परिसरातील मुलांना रग्बीचे प्रशिक्षण देणे जनजागृती विद्यार्थी संघटनेसाठी सोपे होणार आहे.\nचिकूवाडी-रोमा बंजारा तांडा वसाहतीमागील उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीखालील मोकळी जागा उपयोगात नव्हती. या जागेचा वापर खेळाचे मैदान बनवण्यासाठी व्हावा, ही मागणी जनजागृती विद्यार्थी संघाने लावून धरली होती. या मोकळ्या जागेत सायंकाळी दारूड्यांची मैफल रंगत होती. त्यामुळे मैदानात जागोजागी दारूच्या बाटल्या, काचा पडलेल्या असत. अखेर रविवारी जनजागृती विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते व चिकूवाडीतील रहिवाशांनी श्रमदान करून मैदान स्वच्छ केले. या श्रमदानामुळे मुलांना रस्त्याऐवजी मैदानात रग्बी प्रशिक्षण देणे शक्‍य झाले आहे, असे मत जनजागृती विद्यार्थी संघाचे सचिव संतोष सुर्वे यांनी दिली.\nमोकळ्या जागेचा विकास करून खेळाचे मैदान बनवण्याची रहिवाशांची व स्वयंसेवी संस्थाची मागणी आहे. संबंधित प्रशासनाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रहिवाशांनी गृहनिर्माण संस्थेच्या ताब्यातील या भूखंडाची साफसफाई करून लालमाती पसरवून खेळासाठी मैदान उपलब्ध करून दिले.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\nपाण्यानंतर विकासकामावरुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा\nभिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-container-accident-80998", "date_download": "2018-10-15T21:56:05Z", "digest": "sha1:PNL5HROWELDGEQB2OM2NGZ63BZI267UN", "length": 14656, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news container accident दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पुलाच्या कठड्याला धडकला कंटेनर | eSakal", "raw_content": "\nदुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पुलाच्या कठड्याला धडकला कंटेनर\nसोमवार, 6 नोव्हेंबर 2017\nऔरंगाबाद - दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनर पुलाच्या कठड्यावर धडकला. यात केबिनमध्ये झोपलेल्या क्‍लीनरच्या पोटात स्टिअरिंग घुसल्याने तो गंभीर जखमी झाला; तर चालकाला दुखापत झाली. हा अपघात बाळापूरफाटा, बीडबायपास येथे रविवारी (ता. पाच) पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला.\nऔरंगाबाद - दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनर पुलाच्या कठड्यावर धडकला. यात केबिनमध्ये झोपलेल्या क्‍लीनरच्या पोटात स्टिअरिंग घुसल्याने तो गंभीर जखमी झाला; तर चालकाला दुखापत झाली. हा अपघात बाळापूरफाटा, बीडबायपास येथे रविवारी (ता. पाच) पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला.\nअनिल हरी हराळे (वय २०, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे जखमी क्‍लीनरचे नाव आहे. दाऊद इस्माईल डांगे या चालकाला किरकोळ दुखापत झाली. तसेच स्वामी निळकंठ विरपक्षे हा दुसरा क्‍लीनर बालंबाल बचावला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस टन मैद्याचा माल घेऊन दाऊद इस्माईन डांगे हा कंटेनरने अंमळनेर येथून हैदराबादला जात होता. पहाटे औरंगाबादेतील बाळापूर शिवारात कंटेनर आला. त्यावेळी अचानक समोरून दुचाकी आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून रस्त्याच्या मधोमध असलेल्या पुलाला कंटेनर धडकला. अपघात एवढा भीषण होता, की कंटेनरच्या काचा फुटल्या व समोरचा भाग पुलाच्या लोखंडी पाइपमध्ये अडकला. दरम्यान, चालकाच्या मागे केबिनमध्ये झोपलेला क्‍लीनर हराळे स्टिअरिंगवर आदळला. त्यामुळे पुलाचा लोखंडी भाग व स्टिअरिंग त्याच्या पोटात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, कंटेनरमध्येच असलेल्या स्वामी निळकंठेश्‍वर विरपक्षे या क्‍लीनरने अपघाताची बाब पोलिसांना कळवली. सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक सीताराम केदारे व त्यांचे पथक घटनास्थळी पोचले. त्या वेळी चालक आत अडकला होता, त्याला व अन्य एकाला कसेबसे बाहेर काढून पोलिसांनी घाटीत दाखल केले. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको ठाण्यात झाली.\nस्टिअरिंग घुसल्याने हराळे आतच अडकला होता. त्यामुळे पोलिस व अग्निशामक दलाच्या जवानांनी कटरने लोखंड कापून त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.\nरस्त्याच्या मधोमध पुलामध्ये कंटेनरही फसून काही भाग खाली गेला होता. त्यामुळे क्रेनच्या माध्यमातून पोलिस व अग्निशामक दलाच्या जवानांनी कंटेनर काढून रस्ता मोकळा केला.\nदोघे आत अडकल्याने अग्निशामक दलाचे जवान व पोलिस हैराण झाले. त्यांना कसेही करून पोटात स्टिअरिंग अडकलेल्या अनिलचा जीव वाचवायचा होता. बराच वेळ त्याला काढण्याचे प्रयत्नही सुरू झाले; त्यानंतर लोखंडी रॉड व पोटाचा काही भाग कापून त्याला बाहेर काढून घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे घाटीतील डॉक्‍टरांनी सांगितले.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nअपघातातून बचावले आमदार बाळा भेगडे\nतळेगाव दाभाडे - येथील अथर्व हॉस्पिटलच्या लिफ्टचा रोप तूटून झालेल्या अपघातात आमदार बाळा भेगडे आपल्या मुलासह सुखरूप बचावले. शनिवारी दुपारी...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2012/02/blog-post_19.html", "date_download": "2018-10-15T22:12:21Z", "digest": "sha1:SWJOEY3ADTEPP2YDLIVHEZRV4462OTNZ", "length": 3438, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "नाशिक भुजबळ फार्म येथे जि.प व पं.समितीच्या विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना मा.भुजबळ साहेब - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » नाशिक भुजबळ फार्म येथे जि.प व पं.समितीच्या विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना मा.भुजबळ साहेब\nनाशिक भुजबळ फार्म येथे जि.प व पं.समितीच्या विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना मा.भुजबळ साहेब\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १९ फेब्रुवारी, २०१२ | रविवार, फेब्रुवारी १९, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/popular-players-down-challender-tennis-14656", "date_download": "2018-10-15T22:01:18Z", "digest": "sha1:4YWNHFPTI23CBK242NERYIUQWJ2DN5N5", "length": 13473, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Popular players down in Challender Tennis चारपैकी तीन मानांकित गारद | eSakal", "raw_content": "\nचारपैकी तीन मानांकित गारद\nशुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016\nपुणे - एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत गुरुवारचा दिवस मानांकितांसाठी धक्कादायक ठरला. उपांत्यपूर्व फेरीत चारपैकी तीन लढतींमध्ये सरस मानांकन असलेले स्पर्धक गारद झाले. यात भारताच्या प्रज्ञेश गुण्णेश्‍वरन याने देशबांधव साकत मायनेनी याच्यावर केलेली मात सनसनाटी ठरली.\nपुणे - एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत गुरुवारचा दिवस मानांकितांसाठी धक्कादायक ठरला. उपांत्यपूर्व फेरीत चारपैकी तीन लढतींमध्ये सरस मानांकन असलेले स्पर्धक गारद झाले. यात भारताच्या प्रज्ञेश गुण्णेश्‍वरन याने देशबांधव साकत मायनेनी याच्यावर केलेली मात सनसनाटी ठरली.\nम्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या चुरशीची तीव्रता किती वाढू शकते, याची प्रचिती उपस्थित टेनिसप्रेमींना आली. अग्रमानांकित व गतउपविजेता येवगेनी डॉनस्कॉय बिगरमानांकित सॅडिओ डौम्बियाकडून हरला. चौथ्या मानांकित अड्रीयन मेनेंडेझ-मॅसैरासला दोन क्रमांक खालचे मानांकन असलेल्या निकोला मिलोजेविच याच्याकडून शह बसला. केवळ द्वितीय मानांकित डकही ली याने आव्हान अबाधित राखले. त्याने सातव्या मानांकित दिमित्री पॉप्कोला दोन सेटमध्ये हरविले.\nसाकेतने टायब्रेकमध्ये गेलेला पहिला सेट जिंकून सुरवात चांगली केली होती; पण दुसरा सेट त्याने गमावला. त्यानंतर निर्णायक सेटमध्ये तो खांद्याच्या दुखापतीमुळे सर्वस्व पणास लावून खेळू शकला नाही. साकेतला दुखापत झाली असली, तरी प्रज्ञेशने केलेला खेळ कौतुकास्पद ठरला. दीड तास चाललेल्या लढतीत साकेतला शारीरिक क्षमता सतत पणास लावणे शक्‍य नव्हते. डकही याने चिवट खेळ कायम ठेवला. त्याने एक तास सहा मिनिटांत विजय संपादन केला. अग्रमानांकन पणास लागलेल्या डॉनस्कॉयने एक तास 57 मिनिटे झुंज दिली; पण निर्णायक सेटमध्ये तो खेळ उंचावू शकला नाही. अड्रीयन आणि निकोला यांच्यातील सामनाही एक तास 57 मिनिटे चालला.\nएकेरीचे निकाल (उपांत्यपूर्व) : येवगेनी डॉनस्कॉय (रशिया 1) पराभूतविरुद्ध सॅडिओ डौम्बिया (फ्रान्स) 6-3, 4-6, 4-6. साकेत मायनेनी (3) पराभूतविरुद्ध प्रज्ञेश गुण्णेश्‍वरन (8) 7-6 (7-5), 2-6, 0-6. अड्रीयन मेनेंडेझ-मॅसैरास (स्पेन 4) पराभूतविरुद्ध निकोला मिलोजेविच (सर्बिया 6) 4-6, 6-7 (3-7), डकही ली (कोरिया 2) विजयी विरुद्ध दिमित्री पॉप्को (कझाकिस्तान 7) 6-3, 6-4.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.ningboware.com/mr/multifunctional-hand-shower-zh2055c-1.html", "date_download": "2018-10-15T21:57:54Z", "digest": "sha1:NJYV2RK5XH3VZXONZ2FHQAMO5MZV2NUT", "length": 5262, "nlines": 170, "source_domain": "www.ningboware.com", "title": "Multifunctional हात शॉवर ZH2055C-1 - चीन Cixi Zhonghe स्वच्छता", "raw_content": "\nपाण्याची बचत शॉवर हात\nशॉवर उपलब्ध आहे, रबरी नळी\nपाण्याची बचत शॉवर हात\nशॉवर उपलब्ध आहे, रबरी नळी\nकारणाचा वितरण शॉवर आउटलेट पाणी conservation.This शॉवर हात ठेवू शकता ABS बांधण्यात आणि चांगले airtightness आहे, एक mirror.Streamlined रचना दिसते आपण एक असू शकतात, जेणेकरून एक चांगला grip.Large पॅनल शॉवर आपण देऊ आपण अधिक पाणी देऊ शकता वितरण चांगला शॉवर experience.Good रचना आणि आपण मुख्य शरीर न splicing choose.And करू शकता विविध रंग, ते पाणी लीक करणे कठीण आहे.\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nकारणाचा वितरण शॉवर आउटलेट पाणी conservation.This शॉवर हात ठेवू शकता ABS बांधण्यात आणि चांगले airtightness आहे, एक mirror.Streamlined रचना दिसते आपण एक असू शकतात, जेणेकरून एक चांगला grip.Large पॅनल शॉवर आपण देऊ आपण अधिक पाणी देऊ शकता वितरण चांगला शॉवर experience.Good रचना आणि आपण मुख्य शरीर न splicing choose.And करू शकता विविध रंग, ते पाणी लीक करणे कठीण आहे.\nMultifunctional हाताचा शॉवर हेअर ड्रायर\nशॉवर उपलब्ध आहे, खरेदी\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/girish-bapat-comment-on-food-adulteration-1597008/", "date_download": "2018-10-15T21:31:50Z", "digest": "sha1:W53LURKYCN43AVKZHCSQKVBGEMSRK6HM", "length": 12924, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Girish Bapat comment on Food adulteration | अन्नभेसळ रोखण्यात मर्यादा – गिरीश बापट | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nअन्नभेसळ रोखण्यात मर्यादा – गिरीश बापट\nअन्नभेसळ रोखण्यात मर्यादा – गिरीश बापट\nकायदा कठोर करण्याची गरज\nभाजपचे नेते गिरीश बापट. (संग्रहित छायाचित्र)\nकायदा कठोर करण्याची गरज\nअन्नभेसळ रोखण्यासाठी केंद्राचे कायदे आणि राज्याची नियमावली असल्याने मर्यादा येत असल्याची कबुली अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यासाठी कायदा अधिक कठोर करण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर आदी उपस्थित होते.\nबापट म्हणाले, की राज्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या ५२ हजार असून यापकी ५१ हजार ३०० दुकानात बायोमेट्रिक वितरण पध्दती सुरू करण्यात आली आहे. धान्य गोदामात असलेल्या मालाची माहिती, वितरित करण्यात आलेले धान्य याची माहिती मंत्रालयात मिळण्याची व्यवस्था आता करण्यात आली आहे. यामुळे यातील गरप्रकार रोखण्यात शासन यशस्वी होत असून खऱ्या गरजू लोकांना अन्नधान्य सुरक्षा मिळावी असा शासनाचा प्रयत्न आहे. धान्य द्बारपोच योजना २२ जिल्ह्यत सुरू करण्यात आली असून पुढील महिन्यात ३५ जिल्ह्यत ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. शिधापत्रिका आधार कार्ड बरोबर जोडण्याचे काम ७८ टक्के पूर्ण झाले असून यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. येत्या ३ महिन्यात हे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे नियोजन आहे.\nकायद्याच्या पळवाटेचा भेसळीला आधार\nबापट म्हणाले, की दूध व अन्न भेसळ रोखण्यासाठी केंद्र शासनाचे कायदे आणि नियमावली राज्य शासनाची, अशी स्थिती असल्याने कायद्यात कठोरपणा आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असून तांत्रिक बाबींचा लाभ उठवित कायद्याच्या पळवाटेचा आधार घेत काही मंडळी भेसळ करीत असल्याचे त्यांनी मान्य केले. पेट्रोलची चोरी रोखण्यासाठी आता कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले असून नवीन उपकरणे बसविल्याने मापात केली जाणारी कपात आता पंपचालकांना अशक्य ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/533/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE,_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8", "date_download": "2018-10-15T20:56:07Z", "digest": "sha1:WBDBXASOE7WRIOPHA3E7AO2P7JW6CMPT", "length": 9427, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसर्वसामन्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सरकारला सत्ता सर्वस्व वाटत आहे- अजित पवार\nशेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांना या सरकारने निलंबित केले. सरकारची उर्मटपणाची वागणूक लक्षात घेता या सरकारला सत्तेची नशा चढली आहे हे स्पष्ट होते. सर्वसामन्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सरकारला सत्ता सर्वस्व वाटत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी केली. ते यवतमाळमधील सभेत बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील,माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, आ.राजेश टोपे व अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. केंद्राचे सरकार येऊन तीन वर्षे पूर्ण झाली. राज्याचे सरकार येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली. या काळात त्यांनी काय केले हे विचारणे विरोधकांचे कर्तव्य असल्याचे पवार म्हणाले. सरकार शेतकरी विरोधी आहे. यापूर्वी आघाडी सरकारने ७६ हजार कोटींचे कर्जमाफ करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला. शेतमालाला योग्य हमीभाव दिला. परंतु, कर्जमाफी राहिली बाजूला सरकार वाचविण्यासाठी या राज्यकर्त्यांनी १९ आमदारांना निलंबन केले, असा आरोप पवार यांनी केला.\nदरम्यान सरकारने १९ आमदारांचे निलंबन करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय मात्र तुम्ही आम्हाला सभागृहात बोलू देत नसाल तर आम्ही थेट जनतेशी जाऊन संवाद साधू, असा इशारा जयंत पाटील यांनी सरकारला दिला. या सरकारवर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न जनतेला पडला आहे, त्यामुळे या सरकारला हिसका दाखवण्याची वेळ आली आहे, असे पाटील म्हणाले.\nभ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा होईपर्यंत विधान परिषदेचे कामकाज होऊ देणार नाही - धनंजय ...\nराज्यातील डझनाहून अधिक मंत्र्यांचा भ्रष्टाचार आम्ही पुराव्यांसह सभागृहात सादर केला, परंतु सरकारने पुरावे विचारात न घेता, चौकशी न करता प्रत्येक मंत्र्याला 'क्लिनचीट' दिली. चौकशीशिवाय मंत्र्यांना क्लीनचीट देण्याची पद्धत आम्ही यापुढे चालू देणार नाही, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा करावीच लागेल, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी ठाम भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात घेतली. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण ...\nमुंबई महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. श ...\nमुंबई महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला. यावेळी राज्यातील मध्यावधी निवडणुकांच्या शक्यतांबद्दल आणि त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत पत्रकारांनी वारंवार विचारणा केली असता पवारसाहेबांनी त्यांच्या तिरकस आणि मिश्किल शैलीत सांगितले की, आम्ही सरकारला पाठिंबा देणार नाही, हे लिखीत स्वरूपात द्यायला तयार आहोत, या लेखी निवेदनाची प्रत राज्यपालांनादेखील ...\nलोकशाहीत यश व अपयश येत असते. पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्ष संघटनेतील सुधारणांवर भर देऊ ...\nमहाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली.ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काहींना यश आले तर काहींना पराभव. लोकशाहीत यश अपयश हे येत असते असे म्हणत शरद पवार यांनी पक्ष पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात नेतृत्व कमी पडल्याचे मान्य करून ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राष् ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/author/pcmcnews/page/4/", "date_download": "2018-10-15T22:35:54Z", "digest": "sha1:4KXROZZCTPKR5R7VFWWWXUW5LWPOUHFL", "length": 17036, "nlines": 118, "source_domain": "pcmcnews.in", "title": "PCMC News Team – Page 4 – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\n…नाहीतर ताजमहाल बंद करून टाका- सर्वोच्च न्यायालय\nJuly 11, 2018\tठळक बातम्या\nनवी दिल्ली : ताजमहाल सांभाळता येत नसेल तर तो बंद करून टाका, असं अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाला सुनावलं. ताजमहालाच्या संवर्धनाच्या दृष्टीने सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही ताजमहालाकडे नीट लक्ष दिलं असतं तर तुमची परकीय गंगाजळीची समस्या …\nमहिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी केली आत्महत्या ..\nJuly 11, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली. प्रियकराशी ब्रेक अप झाल्याने त्या नैराश्यात होत्या. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सूत्रांनी सांगितले. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या. चेतना पंडित (वय २७ वर्ष) या गोरेगावमधील पद्मावती नगर अपार्टमेंट येथे चार मैत्रिणींसह …\n1212 रुपयांत विमानप्रवास;इंडिगो एअरलाईन्सची खास ऑफर\nJuly 11, 2018\tठळक बातम्या, राष्ट्रीय घडामोडी\nएअरलाईन्स कंपनी इंडिगोला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. फक्त 1212 रुपयांत आता तुम्हाला विमानप्रवास करता येणार आहे. या तिकीटांचे बुकींग सुरु झालं असून 25 जुलै ते 30 मार्च 2019 पर्यंत तुम्हाला हा प्रवास करता येणार आहे. 13 जुलैपर्यंतच तुम्हाला बुकींग …\nपाऊसमुळे मुंबईत वाढले भाजी आणि फळांचे दर \nJuly 11, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nसतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना जेरीस आणलं असताना आता या पावसाचा आणखीन एक फटका मुंबईकरांना बसला आहे. पावसामुळे मुंबईतील किरकोळ बाजारात भाज्या आणि फळांचे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक घटल्यानं ही दरवाढ झाली आहे. मुंबईत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडत होता. काही सखोल ठिकाणी पाणी सांचलं होतं त्यामुळे वाहतूक …\nबाळ होतं नाही म्हणून लग्नाच्या पेहरावात तिने केली आत्महत्या\nJuly 9, 2018\tठळक बातम्या, पुणे\nअंगावर सोन्याचे दागिने,लग्नातील शालू,हातावर मेहंदी, टिकली.असा नववधूचा पेहराव करुन एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे.तिला बाळ होणार नाही अस डॉक्टरांनी सांगितल होत.याच कारणामुळे पतीकडून वारंवार होत असणाऱ्या छळाला कंटाळून नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विद्या शैलेश पारधी …\nनिर्भया हत्याकांड : आरोपींची फाशी कायम\nJuly 9, 2018\tमहाराष्ट्र\nनवी दिल्ली: देशाला हादरवणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील तिन्ही आरोपींना माफी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या तिन्ही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे या आरोपींना राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही.\n‘या’ क्रमांकावरून आलेला फोन घेऊ नका, केरळ पोलिसांचा इशारा\nहे कॉल देशातून येतात की परदेशातून याबाबत अद्याप समजू शकले नाही केरळ पोलिसांनी नुकतेच एक निवेदन जाहीर केले आहे.त्यात तुम्हाला काही ठराविक क्रमांकावरुन कॉल येत असतील तर ते उचलू नका असे सांगण्यात आले आहे.इतकेच नाही तर या क्रमांकावरुन आलेला क़ल तुमच्याकडून मिस झाल्यास त्यावर पुन्हा कॉलही करु नका असे …\nमेहता का उल्टा चश्मामधील डॉ. हंसराज हाथी यांचे निधन\nJuly 9, 2018\tमहाराष्ट्र\nमुंबई – तारक मेहता का उल्टा चश्मा च्या प्रेक्षकांसाठी एक दुखद बातमी आहे. प्रसिद्ध टीवी सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये डॉ. हंसराज हाथींची भूमिका साकारणारे अभिनेता कवि कुमार आजाद यांचे सोमवारी हृदय विकाराचा झटक्याने निधन झाले आहे.मालिकेतून कवी कुमार हे घराघरात पोहोचले होते.कवीकुमार हे दीर्घकाळपासून या मालिकेत काम करत होते. …\nपावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयाना सुट्टी\nJuly 9, 2018\tमहाराष्ट्र\nमुंबई – मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी सुरु आहेत. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी दिली आहे.तर मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे\nमुलाच्या खुनाचा बदला वडिलाने घेतला\nJuly 9, 2018\tक्राईम, महाराष्ट्र\nसोलापूर – सोलापुरातील नवीपेठ परिसरातील मोबाईल गल्लीत सत्यवान उर्फ आबा कांबळे रा.उत्तर कसबा पत्रा तालीम असे मृतांचे नाव आहे.शासकीय रुग्णालयात नातेवाईकानी व मित्रांनी गर्दी केली होती कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासकीय रुग्णालय,पत्रा तालीम तसेच पाणिवेस येथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.शनिवारी रात्री साडेनऊ ते पावणे दहा च्या सुमारास कोयत्याने …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/mr-shef-article-saptarang-29313", "date_download": "2018-10-15T22:21:03Z", "digest": "sha1:R7UC3E4K7UH2S2VLAMWU7RYTCMYBSJFM", "length": 19063, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "mr shef article in saptarang ‘मिस्टर’ शेफ | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 6 फेब्रुवारी 2017\nमी आमच्या कुटुंबात सर्व भावंडांत मोठा होतो. त्यामुळं आईला घरकामात मला मदत करावी लागे. शाळा आणि अभ्यास सांभाळून पाणी भरणं, झाडून काढणं, भांडी आवरणं या कामात आईला मदत करताना मला मोठी तारेवरची कसरत करावी लागे. कित्येक वेळा स्वयंपाकातही मला आईला मदत करावी लागली. त्याचा परिणाम असा झाला, की मलाही नवीन पदार्थ करण्याची आणि खाण्याची सवय लागली.\nमी आमच्या कुटुंबात सर्व भावंडांत मोठा होतो. त्यामुळं आईला घरकामात मला मदत करावी लागे. शाळा आणि अभ्यास सांभाळून पाणी भरणं, झाडून काढणं, भांडी आवरणं या कामात आईला मदत करताना मला मोठी तारेवरची कसरत करावी लागे. कित्येक वेळा स्वयंपाकातही मला आईला मदत करावी लागली. त्याचा परिणाम असा झाला, की मलाही नवीन पदार्थ करण्याची आणि खाण्याची सवय लागली.\nएके दिवशी आई दुपारी ओढ्यावर कपडे धुवायला गेली. त्या दिवशी शनिवार होता. शाळेला अर्धी सुट्टी. मी दुपारी घरीच होतो. मला भाजणीचं थालिपीठ करण्याचा आणि खाण्याचा मोह झाला. मग लगेचच थालिपीठ करण्याचा घाट घातला. मला थालिपीठ करण्याची जी कृती माहीत होती, त्याप्रमाणं मी सगळं साहित्य भराभरा काढलं. परातीमध्ये भाजणीचं पीठ घेतलं. त्यात बारीक चिरून कांदा, कोथिंबीर, चवीसाठी हळद, मीठ, तिखट, हिंग प्रमाणात टाकलं. परातीमध्ये पीठ मळलं. त्याचा गोळा केला. स्टोव्ह पेटवला. तवा ठेवला. गोळा गोल थापून तव्यावर टाकला. तोच आई आली आणि म्हणाली, ‘‘अरे पद्माकरा, हे काय केलं’’ मी म्हणालो, ‘‘थांब जरा सांगतो.’’ ते थालिपीठ मी तव्यावरून खाली उतरवलं. स्टोव्हवर भाजले आणि म्हणालो, ‘‘मी भाजणीचं थालिपीठ केलंय.’’ आई म्हणाली, ‘‘वेड्या, असं थालिपीठ नाही करत. तव्यात तेल टाकून गोळा तव्यातच थापतात. मग झाकण ठेवून वाफाळल्यावर खाली काढतात. त्याला थालिपीठ म्हणतात. तुझी झाली भाकरी.’’ मी म्हणालो, ‘‘भाजणीची कांदा-कोंथिबीर घातलेली चविष्ट ‘भाकरी’ खाऊन तर बघ\n- पद्माकर पोफळे, पुणे.\nसा धारणपणे दहा वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग. मी नोकरीनिमित्तानं महाड तालुक्‍यातल्या नाते या ठिकाणी कार्यरत होतो. नाते हे रायगड किल्ल्याच्या रस्त्यावरचं निसर्गरम्य गाव. माझ्या पत्नीला गावाकडं नोकरी मिळाली म्हणून ती गावी आली. मी एकटाच खोलीमध्ये हातानं स्वयंपाक करून कसाबसा खात असे. कारण कोकणात आपल्यासारखी खाणावळीची सोय नव्हती. त्यांच्या जेवणात भात आणि तांदळाची भाकरी असायची. मला चपाती, ज्वारीची भाकरी, पातळ भाजी असं जेवण आवडायचं.\nस्वयंपाक करण्याची सवय नव्हती. फक्त पाहून थोडीफार माहिती होती. आता स्वतः स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय नव्हता. भाजी बाजारातून भेंडी आणली. भेंडी बारीक चिरली. नंतर भाजीला फोडणी दिली. तिखट तेल टाकलं. भाजी परतून घेतली. नंतर भाजी शिजविण्यासाठी इतर भाजीमध्ये पाणी टाकतात तेवढं माहीत होतं. त्याप्रमाणं मी भेंडीच्या भांड्यात पाणी ओतलं. भेंडी शिजू लागली. भेंडीची भाजी शिजली; पण ती खूप चिकट झाली होती. नक्कीच काय झालं ते काहीच कळेना. भाजीची अवस्था खाण्यासारखी नव्हती. भाजी इतकी चिकट झाली होती, की ती एखाद्या चिकट गोळ्यासारखी झाली होती.\nनंतर मी पत्नीला फोन करून सांगितलं, तर ती फोनवरतीच हसू लागली. ती म्हणाली, ‘‘अहो, भेंडीच्या भाजीत पाणी ओतायचं नसतं.’’ आठवड्यानं रविवारी सुटीमध्ये गावी आलो, तर माझ्याकडं बघून सगळे हसत होते. त्याअगोदरच माझ्या भाजीचा किस्सा समजला होता. माझ्याकडून सगळ्यांनी परत विचारून घेतलं आणि सगळे हसले. त्यानंतर मी ठरवलं. परत कधीच भेंडीची भाजी करायची नाही.\n- भरत कोलते, पिसर्वे, ता. पुरंदर, जि. पुणे.\n‘मे’ महिन्याचे दिवस. त्यात रविवार- सुटीचा दिवस. शाळांना सुटी असल्यामुळं पत्नी मुलांना माहेरी घेऊन गेलेली. रोज ऑफिसमध्ये लंच होत असे. आज आमटी-भात करूया, असा विचार करून किचनमध्ये गेलो. थोडे-फार डबे शोधल्यावर तूरडाळ आणि तांदूळ मिळाले. कुकरमध्ये पाणी घातलं. दोन पातेल्यांमध्ये डाळ आणि तांदूळ धुवून ठेवले. कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवलं. थोडी वाफ आल्यावर शिट्टी लावली. थोड्या वेळात कुकरच्या दोन शिट्ट्या वाजल्या. गॅस बंद केला. थोड्या वेळानं कुकरचे झाकण उघडले. वरच्या पातेल्यातला भात झालेला; पण खालल्या पातेल्यातली डाळ मात्र अर्धवट झालेली. पुन्हा एकदा शिजवण्यासाठी ती कुकरमध्ये ठेवायला गेलो, तर कुकरमध्ये घातलेलं पाणी कमी झालं होतं. एकच शिट्टी झाल्यावर करपण्याचा वास येऊ लागला. ताबडतोब गॅस बंद केला. कुकर खाली उतरवला. थोड्या वेळानं उघडला. पाहिलं तर डाळ तशीच्या तशीच होती. लक्षात आलं, की डाळीत पाणी फारच कमी झालं होतं, त्यामुळं दोन वेळा कुकरमध्ये ठेवूनही डाळ ‘जैसे थे’ शेवटी तशीच अर्धवट शिजलेली डाळ भातावर घेतली आणि कशी तरी भूक भागवली.\n- रामचंद्र बिदनूर, नवीन पनवेल\nसंमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चुकीची- लक्ष्मीकांत देशमुख\nपुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\nहर्णै, पाडले, आडे समुद्रकिनारी परदेशी पाहुणे\nचिपळूण - थंडीच्या हंगामाची चाहूल लागताच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै, पाडले, आडे येथील समुद्रकिनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar_new/241", "date_download": "2018-10-15T22:05:16Z", "digest": "sha1:ABHX36EP4I3XTOQ2DKM5HPFTXMLT6KSM", "length": 2795, "nlines": 62, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : क्रिकेट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : क्रिकेट\nगुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : क्रिकेट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65105", "date_download": "2018-10-15T21:34:16Z", "digest": "sha1:PFEUJNXMPPYI6UHGFCYUYSUDJY5EB44T", "length": 50318, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - 4. अनुपमा (१९६६) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - 4. अनुपमा (१९६६)\nपिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - 4. अनुपमा (१९६६)\nखूप उदास उदास वाटण्याचे काही दिवस असतात. कधी काही कारण असतं. कधी काहीच नाही. आपल्यातच मिटून राहावंसं वाटतं, अगदी जवळचे मित्र-मैत्रिणीच काय पण कुटुंबातलं कोणीही आसपास नसावं असं वाटतं. जिथे माणसंच नाहीत अश्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहावंसं वाटतं. आणि तरीही सोबतीला ठेवावीशी वाटतात ती फक्त काही गाणी. लिस्ट आपली प्रत्येकाची वेगळी. माझ्या लिस्टबद्दल आणखी कधीतरी. पण आज त्यातल्या एका गाण्याबद्दल आणि ते ज्या चित्रपटातलं आहे त्याबद्दल. हे गाणं आहे 'अनुपमा' मधलं - कुछ दिलने कहां, कुछभी नही, ऐसीभी बाते होती है....\nगाण्याच्या सुरुवातीची पक्ष्यांची किलबिल अगदी एखाद्या दाट जंगलात घेऊन जाणारी. सकाळची प्रसन्न वेळ. उंच उंच झाडाचं जंगल. त्यातून जाणाऱ्या प्रशस्त रस्त्यावरून फिरणारी साडी नेसलेली नायिका. आपल्याच तालात, केसांशी, पदराशी चाळा करत ती चाललेय. आपल्याकडे कोणीतरी पहातंय हेही तिला जाणवत नाहीये. कसलीही गडबड नाही, कुठे जायची घाई नाही. गोयकरांच्या भाषेत सांगायचं तर अगदी सुशेगाद काम. सकाळी डोळे उघडले की घड्याळ्याच्या काट्यावर धावून कंटाळलेल्या आपल्या मनाला तिच्या शांत आयुष्याची भुरळ पडते. वाटतं हीच का ती अनुपमा इतकं सुखी आयुष्य मिळवायला मागच्या जन्मी हिने काय पुण्य केलं असेल इतकं सुखी आयुष्य मिळवायला मागच्या जन्मी हिने काय पुण्य केलं असेल आधी हे गाणं ऐकून आणि नंतर पाहून चित्रपटाच्या कथेबद्दल खूप उत्सुकता होती. मग एके दिवशी चित्रपट पाहायचा योग आला.\nकथा साधीशीच. ह्या गाण्यात दिसणारी कथेची नायिका उमा. ‘दिसतं तसं नसतं' ह्या दुनियेच्या न्यायानुसार तिचं आयुष्य वाटतं तितकं आनंदी नाही. तिला जन्म देऊन तिची आई देवाघरी गेल्यामुळे वडील मोहन लहानपणापासूनच तिचा रागराग करतात. फक्त जेव्हा ते दारू पितात तेव्हाच नशेत असताना भूतकाळ विसरून तिच्याशी माणसासारखं वागतात. घरची श्रीमंती त्यामुळे उमाला रूढार्थाने काहीही कमी नाहीये. पण तिला लहानपणापासून वाढवणारी सरला (चित्रपटाचा सुरुवातीचा थोडा भाग चुकल्याने ही दाई का नोकराणी ते मला कळलं नाही) आणि मैत्रीण अनिता उर्फ अ‍ॅनी सोडली तर तिच्याशी प्रेमाने वागणारं कोणी नाही. म्हणून उमा introvert, लाजरी, बाहेरच्या जगात फारसं मिसळू न शकणारी अशी झालेय. मोहनच्या अतिमद्यपानामुळे त्यांची प्रकृती ढासळते आणि डॉक्टर एखाद्या हिलस्टेशनवर हवापालट करायला जायचा सल्ला देतात (तेव्हाच्या काळात AA नसावं. दारू सोडवायचे प्रयत्न करायचे सोडून हिलस्टेशनवर जायचा सल्ला देणं म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असला प्रकार). तिथे येतो अरुण जो मोहनच्या एका मित्राचा मुलगा असतो. त्याचं शिक्षण आता पूर्ण झालंय (तेव्हाच्या काळी लोक विलायतेत शिक्षण घेऊन रीतसर मायदेशी परत वगैरे येत असत). मोहन त्याचं आणि उमाचं लग्न ठरवतात. पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. अरुणसोबत त्याचा मित्र अशोकसुध्दा आलेला असतो. लेखक असलेला हा अशोक उमाकडे आकर्षित होतो. आता उमाला ठरवायचं असतं की वडिलांच्या इच्छेनुसार अरुणशी लग्न करायचं का आपल्या मनाचा कौल मानून अशोकला आपलं म्हणायचं......\nपात्रांची निवड जवळपास अचूक म्हणावी अशीच. अशोक म्हणजे धर्मेंद्र दोन शब्दांत सांगायचं तर एकदम Husband Material. एखादीने त्याला आईवडिलांकडे नेलं तर ते पत्रिका वगैरे जुळवायच्या भानगडीत न पडता जवळात जवळचा मुहूर्त बघून लग्न उरकून टाकायच्या घाईला लागतील इतका सालस, नम्र, सद्गुणी वगैरे. हां, आता हिंदी चित्रपटांच्या पुरातन परंपरेला जागून घरची गरिबी आहे आणि घरात विधवा आई आणि लहान बहिण आहेत. पण आई ललिता पवार नसून दुर्गा खोटे असल्याने आपण प्रेक्षक म्हणून निर्धास्त. कारण दुर्गा खोटे म्हणजे प्रत्येक स्त्रीने अगदी सिध्दिविनायकाला नवस करून मागून घ्यावी अशी प्रेमळ सासू. एका प्रसंगात उमा सगळ्यांसोबत एकत्र बसून जेवायला लाजते आहे हे लक्षात येताच त्या स्वत: तिच्याबरोबर दुसर्या खोलीत जाऊन जेवतात. मला तर बाई अगदी भरून आलं. जन्मोजन्मी चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करण्याऐवजी भारतीय बायकांनी जन्मोजन्मी अशी प्रेमळ सासू मिळावी म्हणून एखादं व्रत करावं असं माझं ठाम मत आहे. अनिता उर्फ अ‍ॅनीच्या भूमिकेत शशिकलेला पाहून माझ्या पोटात धडकी भरली होती. म्हटलं आता ही बया धर्मेंद्रच्या मागे हात धुवून लागणार आणि शर्मिलाचं आणि आपलं लाईफ बरबाद करणार (‘या दिलकी सुनो’ गाण्यात तिला अंधारातून धर्मेंद्रकडे टक लावून बघताना पाहून तर अनेक वर्षं माझी खात्रीच झाली होती). पण तिला देवेन वर्माच्या म्हणजे अरुणच्या प्रेमात पडलेलं पाहून माझा जीव भांड्यात पडला. बाकी देवेन वर्मा तरुणपणी छान दिसायचा. ब्रह्मा भारद्वाज (अनिताचे वडील), डेव्हिड (डॉक्टर मोझेस) आणि दुलारी (दाई सरला) हे आपापल्या रोलमध्ये फिट्ट.\nपण शर्मिला टागोर मात्र उमाच्या भूमिकेत माझ्या अगदी डोक्यात गेली. उमाचा बुजरेपणा पार नाटकी वाटावा इतपत तिने ओव्हरअ‍ॅक्टिंग केलीय. कधीकधी तर तिला गदागदा हलवून 'अग बाई, बोल काहीतरी' असं ओरडावं असं मला कितीदा तरी वाटलंय. आणि तरुण बोसला हे कोणीही सांगितलेलं नाहीये की ह्या चित्रपटात त्याला व्हिलनची नाही तर थोडी निगेटिव्ह शेड असलेल्या नायिकेच्या वडिलांची भूमिका करायची आहे. अथपासून इतिपर्यंत तो अत्यंत खलनायकी एक्स्प्रेशन चेहेर्यावर घेऊन वावरलाय. ‘धीरे धीरे मचल' ह्या गाण्यात तर स्वत:च्याच बायकोकडे तो अश्या काही नजरेने पाहतो की ते गाणं प्रथम पाहिलं तेव्हा तो एखाद्या पार्टीत दुसर्याच कोणाच्या बायकोकडे बघतोय अशी माझी समजूत झाली होती. एका प्रसंगात तो धर्मेंद्रच्या घरून शर्मिलाला न्यायला येतो तेव्हा स्वत:च्या मुलीला घरी घेऊन जायला नाही तर तिला किडनॅप करून ओलीस धरून ठेवायला नेतोय असंच वाटतं.\nचित्रपटातली सगळी गाणी मात्र भारी सुरेख आहेत. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेलं 'कुछ दिलने कहां' तर मस्त आहेच पण 'क्यो मुझे इतनी ख़ुशी दे दी' आणि 'धीरे धीरे मचल' सुध्दा श्रवणीय आहेत. ‘भीगी भीगी फझा' ऐकून तर मला दर वेळी नुकतंच पिकनिकला जाऊन आल्यासारखं फ्रेश वाटतं. ‘या दिलकी सुनो' खरं तर दर्दभरं आहे पण ते ऐकून मला कधीच दु:खी वाटलेलं नाही. उलट मन शांत नसेल तर ते ऐकून खूप शांत वाटतं हा अनुभव आहे खरा. चित्रपटात हे गाणं एका पार्टीत म्हटलं गेलंय. तेव्हा शशिकला वातावरणनिर्मितीसाठी म्हणून लाईटस मंद करते. त्यामुळे ते पहायला आणि ऐकायला फार छान वाटतं.\nथोडक्यात काय तर थोडी रडकी असली तरी अनुपमाची ही कथा पाहण्याजोगी आहे. अरे हो, पण अनुपमा कोण ते मी सांगितलंच नाही की तुम्हाला. आणि सांगणारही नाही. त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. कधी पाहताय\nहा चित्रपट खूप आवडता आहे व\nहा चित्रपट खूप आवडता आहे व गाणीही आवडती. त्यामुळे तू चिरफाड करतेस की काय या काळजीने धस्स झालेलं शीर्षक वाचून. पण.. आपले विचार मॅच होताहेत. खूप सुंदर लिहिलंस.\nएक निवांत शांत चित्रपट जो एक खूप महत्त्वाचा संदेश देतो. धर्मेंद्रच्या तोंडी आईला उद्देशून साधारण असे वाक्य आहे की मी तिला माझ्याकडे बोलावले तर ती लगेच येईल, पण मग माझ्यात व तिच्या बाबात काय फरक राहिला आजवर बाबाच्या मर्यादेत राहिली, नंतर माझ्या राहील. तिला स्वतः ठरवूदे तिला काय हवे ते. खूप आवडले हे. धर्मेंद्रची व्यक्तिरेखा खूप आदर्श आहे, असे लोक अपवादाने आढळतात.\nशर्मिला मात्र डोक्यात जाते. तिला भूमिका कळलीच नाही असे सतत् वाटत राहते. कुछ दिलने कहा.... एकाकी व्यक्तीचे मनोगत, जिच्या आयुष्यात इतरांना नाव ठेवायलाही प्रॉब्लेम सापडणार नाही.\nदिल की तस्सली के लिये, झूठी चमक झूठ निखार\nजीवन तो सूना ही रहा, सब समझे आयी बहार\nकलियों से कोई पूछता, हंसती हैं या रोती हैं\nऐसी भी बातें होती हैं....\nशर्मिलाच्या चेहऱ्यावर यातले काहीही दिसत नाही. ती एक सुंदर बाहुलीसारखी वावरत राहते.\nरच्याकने धर्मेंद्र, शर्मिला, देवेन वर्मा व शशिकला हे कॉम्बो त्याच वर्षाच्या देवरमध्येही होते. एकाच वर्षी 4 अभिनेते 2 चित्रपटात एकत्र...\nरच्याकने धर्मेंद्र, शर्मिला, देवेन वर्मा व शशिकला हे कॉम्बो त्याच वर्षाच्या देवरमध्येही होते. एकाच वर्षी 4 अभिनेते 2 चित्रपटात एकत्र...>>\nत्यात तरुण बोसही होता. दोन्ही चित्रपटांचे शूटिंग एकाच वेळी चालू होते.\nदेवर मला खूप आवडला होता. अनुपमातील भूमिकेच्या बरोबर वेगळ्या भूमिका चौघांच्या देवरमधे होत्या. विशेषतः शशिकला आणि देवेन वर्मा छाप सोडून गेले. आणि वेगळी गोष्ट म्हणजे देवर मधे धर्मेंद्र-शशिकला, देवेन वर्मा-शर्मिला अशा जोड्या होत्या\nअनुपमा आवडला पण शर्मिला (आणि तिच्या डोक्यावरचे टोपले) भयानक डोक्यात गेले शशिकलानेही उगाचच overacting केल्यासारखी वाटली. तिची overacting आणि शर्मिलाची underacting याच्यात चुरस होती.\nम्हणूनच देवरशी तुलना करता दोघींचीही कामे देवरमधे खूपच सरस होती.\nमलाही देवर खूप आवडलेला.\nमलाही देवर खूप आवडलेला.\nएक खुप आवडता पिक्चर \nएक खुप आवडता पिक्चर मी सुद्धा आता आताच पाहिला पिक्चर. धर्मेंद्र खरंच खुप मस्त दिसलेला आहे आणि त्याची अ‍ॅक्टिंग त्याचा रोल सगळेच भारी आहे. अनुपमाचं म्युझीक म्हणजे मेलडीचं घरच. मस्त गाणी केलीत हेमंत कुमारांनी.\nया लेखात न लिहीलेला एक माझा आवडता पॉइंट म्हणजे अनुपमाची ब्लॅक अँड व्हाईट सिनेमॅटोग्रफी. जयंत पाठारेंना या चित्रपटाकरता फिल्मफेअर मिळालेले. त्यांनी सगळ्या फ्रेम्स अगदी सुंदर केल्यात. आणि एक सावल्यांचा खेळ खुप सुंदर जमलाय.\nछान लिहिले आहे. हा चित्रपट\nछान लिहिले आहे. हा चित्रपट रडका असेल असे वाटले होते म्हणून बघितला नव्हता.\nजिथे माणसंच नाहीत अश्या\nजिथे माणसंच नाहीत अश्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहावंसं वाटतं. आणि तरीही सोबतीला ठेवावीशी वाटतात ती फक्त काही गाणी\n>>> अगदी अगदी. अशा वेळेला लावल्या जाणार्‍या प्लेलिस्टमध्ये 'धीरे धीरे मचल' टॉपला. माझे अत्यंत आवडते गाणे. लता दिदींचा ६० मधला कोवळा आणि सुरेल स्वर .. अहाहा .. अप्रतिम एकदम .\nहाही चित्रपट आवडता. या लेखाचा\nहाही चित्रपट आवडता. या लेखाचा अपेक्षित वाचकवर्ग हे जुने चित्रपट न पाहिलेली मंडळी असावीत असं वाटतंय. त्या दृष्टीने लेख चांगला वाटला.\nमला या चित्रपटातला एक सीन लक्षात आहे. बहुतेक शशिकला शर्मिलाशी फोनवर बोलत असते आणि शर्मिला तिच्या प्रश्नांची उत्तरं तोंडाने न देता मानेने देत असते आणि शशिकला तसं म्हणते.\nमला शेवट नक्की आठवत नाहीए. पण डीडीएल्जे सारखा आहे का\n(रेल्वे स्टेशनवर शेवट असलेले सिनेमे कोणते असा एक ट्रिव्हिया. एक बार फिरपण असाच आहे का इजाजत तर अख्खा सिनेमाच रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये घडतोय. आणि गुलजार आहे त्यामुळे अर्थातच फ्लॅश बॅक)\nललिता पवार, दुर्गा खोटे, शशिकला यांना टाइपकास्ट केलंय तो भाग सुटा विनोद म्हणून बरा वाटला असता. पण या सिनेमावरच्या लेखात नाही रुचला. शशिकलाने सुजाता, बावर्चीत न-निगेटिव्ह भूमिका केल्यात. अनुपमातली तिची भूमिका सुजातातल्या भूमिकेचं एक्स्टेन्शन वाटतेय.\nशर्मिलाचा नाटकी अभिनय मला खटकत नाही. मला आवडते ती. का ते माहीत नाही.\nभरत तो सिन बहुतेक\nभरत तो सिन बहुतेक धर्मेंद्रच्या बहिणीत व शर्मीलात घडतो. ते कुटुंब काही कारणाने गावी जाते व जायच्या आधी बहीण शर्मिलाला आमंत्रण देते घरी यायचे असे काहीतरी आहे. मी यु ट्युबवर पाहिलेला काही वर्षांपूर्वी, परत पाहीन आता. शेवटचा सिन रेल्वे स्टेशनवर आहे. डीडीएलजे टाइप. कॉन्फिडन्ट शर्मिला धर्मेंद्रच्या गावी जायला रेल्वेत चढते व बाप चोरून बघतोय तिला, डोळ्यात पाणी भरून असे आहे बहुतेक.\nकुछ दिलने कहा हे गाणे चित्रपट सुरू होऊन तासभर झाल्यावर आहे, तोवर शर्मिलाला एकही संवाद नाही. मी प्रथम पाहिलेला तेव्हा ती मुकी आहे असे वाटले होते.\nजुन्या चित्रपटांचा परिचय करून\nजुन्या चित्रपटांचा परिचय करून देण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे\nअनुपमा आवडला पण शर्मिला (आणि\nअनुपमा आवडला पण शर्मिला (आणि तिच्या डोक्यावरचे टोपले) भयानक डोक्यात गेले >> प्रथम या बद्दल सिनेमाच्या दिग्दर्शकाने आणि वेशभूषाकाराने तिला सांगितले होते की ही भुमिका निराळी असल्याने त्या 'टोपल्याची' गरज नाही. पण शर्मिलाने न ऐकता हट्टाने ती केशभूषा ठेवली सिनेमात आणि नंतर सिनेमा पाहिल्यावर तिला म्हणे पश्चाताप झाला होता.\nबाकी सिनेमा पाहून अनेक वर्ष झाली. खूप आवडला, किंवा आवडलं नाही असं काही झालं नाही. गाणी भावली. शर्मिला च्या आईचे काम केलेली नटी धिरे धिरे मचल गाताना इतकी प्रेमात आकंठ बुडल्यासारखी वाटते की आता दरवाज्यातून कुणी सपनोंका राजकुमार येइल, पण तो जो कोणि येतो (त्याचं नाव नाही माहिती) तो पाहिला की रसभंग होतो.\nधर्मेंद्र अगदी म्हणजे अगदी अती आदर्श माणूस. त्याची आई पण तशीच सतत दुधावरची साय आणि साखर खाल्ल्याचं फिलिंग.\nशशिकलाला पहिल्यांदाच मी सोबर रोल करताना पाहिले, नाहितर सतत कपट, कारस्थान करणारी पाहिली असल्याने या सिनेमात तिचा रोल म्हणजे सुखद धक्का होता.\nफक्त तिच्या वाढदिवसाला, क्यूं मुझे इतनी खुशी दे दी झाल्या झाल्या, धर्मेंद्र येऊन या दिल की सुनो गातो.. इतका अपोझिट मोड. आपल्याला स्विच करताना खूप अवघड जाते.\nथोडेसे अवांतर, आता विषय निघालाच आहे तर, सिनेमातल्या पार्टित अख्ख्या जगासमोर हिरो किंवा हिरॉईन गाणं म्हण म्हटलं की आपले पर्सनल गोष्टी डिस्कस करतात गाण्यातून.\nहमराज मध्ये आर्मीच्या पार्टित सुनिल दत्त म्हणतो, किसि पत्थर की मुरत से...\nजब जब फुल खिले मध्ये शशी म्हणतो यहा मै अजनबी हू..\nपार्टित जरा रिलिव्हन्ट गाणी म्हणायला हवीत ना\nमी हा चित्रपट लहान असताना पाहिलेला. आता पहिला न पहिल्यासारख्या आठवणी आहेत.\nचित्रपट पाहिला नाही. पण\nचित्रपट पाहिला नाही. पण\nशर्मिला च्या आईचे काम केलेली नटी धिरे धिरे मचल गाताना इतकी प्रेमात आकंठ बुडल्यासारखी वाटते की आता दरवाज्यातून कुणी सपनोंका राजकुमार येइल, पण तो जो कोणि येतो (त्याचं नाव नाही माहिती) तो पाहिला की रसभंग होतो. >> याला +७८६\nमस्त लिहिलंय. पण शर्मिला\nमस्त लिहिलंय. पण शर्मिला कायमच नाटकी ऍक्टिंग करते . खूप नाटकी आणि लाड लाड बोलते\n<<शर्मिला च्या आईचे काम केलेली नटी धिरे धिरे मचल गाताना इतकी प्रेमात आकंठ बुडल्यासारखी वाटते की आता दरवाज्यातून कुणी सपनोंका राजकुमार येइल, पण तो जो कोणि येतो (त्याचं नाव नाही माहिती) तो पाहिला की रसभंग होतो.>>\nथोडा बघायचा प्रयत्न केला.\nथोडा बघायचा प्रयत्न केला. गाणी चांगली आहेत पण शर्मिलाची मठ्ठ अ‍ॅक्टींग आणि शशिकलाचा वयाला न शोभणारा बालिशपणा अगदीच सहन होईना.\nहेमंत कुमारचे संगीत अविस्मरणीय आहे. शर्मिला टागोर मलाही या सिनेमात आवडली नाही. कुछ दिल ने कहा हे गाणे काहीसे गूढ अर्थाचे वाटते. पण संगीत आणि आवाज प्रचंड आवडतो.\nदक्षे, मलाही कायम हाच\nदक्षे, मलाही कायम हाच प्रश्न पडतो. रेलवन्सचे तर सोडच, पण चार लोकांना बोलवून त्यांच्यासमोर का तमाशा\nशशी कपूर एका पार्टीत डोळ्यात पाणी भरून 'वक्त करता जो वफा आप हमारे होते' गातो तरी हिरोईन ढिम्मच... ती ते पार्टी सॉंग म्हणून ऐकते.\nनेहमीप्रमाणेच मस्त, लगे रहो\nनेहमीप्रमाणेच मस्त, लगे रहो\nशर्मिला चांगली अभिनेत्री आहे पण तो लडीवाळपणा...\nअमरप्रेम मध्ये तिच्यामागे कोणीतरी शिमटी धरून बसलं असाव नाहीतर फुल्ल स्कोप होता बाईंना .\nचुपकेचुपके मध्ये मला ही तिची लाडीक अ‍ॅक्टींग आवडली होती खरतर तो चित्रपट प्रत्येक अ‍ॅक्टरने full enjoy केला होता.\nआपले पर्सनल गोष्टी डिस्कस करतात गाण्यातून.>> १००% सहमत आणि एखादी शम्मी, बिंदू किंवा शशिकला सारखी चाभरीच ते ओळखते . बाकी कुणाला काहीही कळत नाही.\nशर्मिलाचं लग्न देवेन वर्माबरोबर ठरलेलं असतं - हिलस्टेशनला जायच्या आधीपासूनच. पण तिथे गेल्यावर तो आणि शशीकला एकमेकांच्या प्रेमात पडतात. तर शर्मिला धर्मेंद्रकडे आकर्षित होते. पूर्वीचा काळ पहाता चित्रपट बराच लॉजिकल आहे. \"या दिल की सुनो\" गाण्यात शशिकलाची एक्स्प्रेशन्स लाजबाब. बाकी काही शॉटसमधे शर्मिला पेक्षा शशिकलाचा पाचकळ बालिशपणा डोक्यात जातो, तरीही तिचा वैताग येत नाही. गाणी सगळीच छान आहेत. आवडता चित्रपट.\nहे गाणं मी नुसतं एकलं तरी\nहे गाणं मी नुसतं एकलं तरी हरवून जाते. वेगळीच उदासी. रुखरुख आहे. अगदी विरक्तपणा वाटतो. तरीही मला आवडते एकटीच असताना.\nपिक्चरची कथा खूपच उदास आहे. आणि दुर्मुखलेल्या मुलीची अशी आहे. मला तर शर्मिला टगोरच्या कॅरॅक्टरची दयाच आलेली.\nबाकी शर्मिला टागोर म्हणजे नुसती पापण्यांची मिचमिच आणि खळ्या. जशी कथा आहे त्याप्रमाणॅ ते पात्र खुलतच नाही.\nबहुधा ह्या बाईंना त्या काळी हिंदी फारसे समजत न्हवते त्यामुळे ह्या गाण्याचे शब्द काय, आशय काय आणि भाव असे काहीच न समजता फक्त लाजायचे शॉट्स आहेत..\nमध्ये एक ओळ आहे, झुठी चमक झुठा .. ओळीपासून पहा ते हसती है या रोती है ह्या समेवर तर टागोर बाईसाहेब मान डोलावत लाजतात..\n>>>>शर्मिला च्या आईचे काम\n>>>>शर्मिला च्या आईचे काम केलेली नटी धिरे धिरे मचल गाताना इतकी प्रेमात आकंठ बुडल्यासारखी वाटते की आता दरवाज्यातून कुणी सपनोंका राजकुमार येइल, पण तो जो कोणि येतो (त्याचं नाव नाही माहिती) तो पाहिला की रसभंग होतो.>><<<\nआम्ही त्याला बद्धकोष्ठता असलेला अ‍ॅक्टर म्हणायचो.\n तो पियानो, उघड उघडच नायिकेला उद्देशून गाणं म्हणत असलेला हिरो, त्याचा आर्त स्वर, डोळ्यांतलं पाणी...काही म्हणता काही बाकीच्या जनतेला जाणवत नाही. नायिका अगदी मजबूरीने प्राण (अथवा तत्सम.. कधी कधी हिरो हून राजबिंड्या दिसणार्‍या कधी कधी हिरो हून राजबिंड्या दिसणार्‍या) खलनायकासोबत नाचत असते. फक्त गुगु म्हणतात तसं... एखादी शम्मी, बिंदू किंवा शशिकला सारखी चाभरीच ते ओळखते . आणी मग तिचे एक्स्प्रेशन्स.. ' हं.....कसं पकड्लं....) खलनायकासोबत नाचत असते. फक्त गुगु म्हणतात तसं... एखादी शम्मी, बिंदू किंवा शशिकला सारखी चाभरीच ते ओळखते . आणी मग तिचे एक्स्प्रेशन्स.. ' हं.....कसं पकड्लं.... पाणी मुरतंय कुठेतरी' जुने सिनेमे म्हणजे मजा असायची.....\nहो आणि चांगल्या वाढदिवस, लग्न\nहो आणि चांगल्या वाढदिवस, लग्न, मंगनी सारख्या हसी खुशी भरा महोल मधे हे लोक पार्टी सॉन्ग म्हणून चक्क रडकी गाणी गातात. तरीही जनतेला काही कळत नाही.\nजुने सिनेमे म्हणजे मजा असायची\nजुने सिनेमे म्हणजे मजा असायची.....\nछान लिहीले आहे. 'धीरे धीरे\nछान लिहीले आहे. 'धीरे धीरे मचल' ला तोड नाही. ऑटाफे. प्रत्येक कडव्याच्या सुरूवातीच्या ओळीनंतर येणारे पियानोचे पीसेस फार सुंदर आहेत.\nशशिकलाने सुजाता, बावर्चीत न-निगेटिव्ह भूमिका केल्यात. >>> रेखाच्या खूबसूरत मधे सुद्धा बहुतेक.\nमस्त सिरीज चालली आहे, स्वप्ना\nमस्त सिरीज चालली आहे, स्वप्ना\nप्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार\nभरत, हे चित्रपट न पाहिलेल्या व्यक्ती हा लेखाचा अपेक्षित वाचकवर्ग आहेच. पण ज्यांनी तो पूर्वी पाहिलाय त्यांनीसुध्दा ह्या लेखाच्या निमित्ताने आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात, त्यावर चर्चा व्हावी आणि हे चित्रपट पुन्हा पाहिले जावेत अशीही अपेक्षा आहे. अर्थात 'हर हर गेले ते जुने दिवस' असा भाव हे लेख लिहिताना नसल्यामुळे थोडा विनोद अस्थानी ठरणार नाही असं मला वाटतं.\nदेवर बद्दल आईकडून ऐकलंय. धर्मेन्द्र आणि देवेन वर्मा मित्र असतात. धर्मेन्द्रसाठी नियोजित वधू बघायला देवेन वर्मा जातो आणि स्वतःच तिला पसंत करून तिच्याशी लग्न करतो अशी काहीशी कथा आहे बहुतेक.\nदेवर बद्दल आईकडून ऐकलंय.\nदेवर बद्दल आईकडून ऐकलंय. धर्मेन्द्र आणि देवेन वर्मा मित्र असतात. धर्मेन्द्रसाठी नियोजित वधू बघायला देवेन वर्मा जातो आणि स्वतःच तिला पसंत करून तिच्याशी लग्न करतो अशी काहीशी कथा आहे बहुतेक.>>>>>\nदेवर परवा परत पाहिला. शर्मिलाला मध्ये मध्ये अभिनय करायची संधी आहे आणि त्यात ती बरीच यशस्वी झालीय. अनुपमातले सगळे लोक , तरुण बोस माईनस तो विग, आहे.\nशेवट थोडा दुःखी आहे. देवेन वर्मा बराच नेगटीव्ह आहे. शर्मिलाशी लग्न व्हावे म्हणून तो धर्मेंद्रला व्यसनी तर ठरवतोच पण त्या कृतीमुळे व मध्यस्थाच्या लालचीमूळे कमी शिकलेल्या धर्मेंद्रचे लग्न उच्चशिक्षित शशिकलेशी होते. ही बाब उघडकीस आल्यावर ह्या दोघांचे वैवाहिक जीवन बरबाद होते. मूळ बंगाली कथेवर आधारित असलेला हा चित्रपट एकदा पाहण्याजोगा नक्कीच आहे.\nचितचोर ची कथाही अशीच होती ना\nचितचोर ची कथाही अशीच होती ना अजून एक मस्त सिनेमा......\nचितचोरमध्ये मुलाकडून फसवणूक होत नाही. मुलीचे आईबाबा ओव्हरसियरला इंजिनेर समजून स्वतःच स्वतःची फसवणूक करून घेतात. मुलगा कसलीही फसवणूक करत नाही. उलट शेवटी त्या बिचाऱ्याची दयनीय अवस्था होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shiv-jayanti-marathi/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%AA%E0%A4%BE-113073000010_1.html", "date_download": "2018-10-15T21:47:08Z", "digest": "sha1:ZMVATZQMTI7ZH5SIVGCTNWXVUDUHSTXK", "length": 12420, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji, Jaanta Raja | शिवबाची कृपा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n- ‍अनिल धुदाट (पाटील)\nजय भवानी जय शिवराय\nशिवाजी माझा सुंदर हाय\nअंगात वाघाची ताकत हाय\nहातात त्याच्या तलवार हाय\nशिवरायाच गातो गान काय\nशिवाजी आमचा प्राण हाय\nमोगलांना हाकलून लावलं काय\nमहाराष्ट्र माझा सुखात हाय\nत्यावर शिवबाची कृपा हाय\nरयतेचा राजा: छत्रपती शिवाजी महाराज- बाबासहेब पुरंदरे\nजेनेलियाच्या निर्मितीत रितेशची 'छत्रपती शिवाजी'\nकेंद्र सरकारच्या 'ग्यान' प्रकल्पांतर्गत शिवाजी विद्यापीठाचे तीन प्रस्ताव मंजूर\nशिवाजी पार्कातच घुमणार दसरा मेळाव्याचा आवाज\nयावर अधिक वाचा :\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nसहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते\nदुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...\nकन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा\nनवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार ...\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/pepsico-ceo-indra-nooyi-resigned-new-ceo-ramon-laguarta-will-take-charge-136018", "date_download": "2018-10-15T22:09:31Z", "digest": "sha1:IWWOQ7LP7LREV6Y25NM2LDMZSZX34MMF", "length": 12844, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pepsico CEO Indra Nooyi Resigned New CEO Ramon Laguarta Will Take Charge पेप्सीकोच्या इंद्रा नुयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त | eSakal", "raw_content": "\nपेप्सीकोच्या इंद्रा नुयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nआपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत इंद्रा नुयी यांनी पेप्सीकोची कामगिरी उंचावली होती. त्यांनी एकाच वेळी पेप्सिकोच्या सीईओ आणि अध्यक्ष असा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. 2019 च्या सुरवातीला त्या अध्यक्ष पद देखील सोडणार आहे.\nखाद्य आणि शीतपेयाच्या क्षेत्रातील बलाढ्य कंपनी पेप्सीकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी निवृत्त होत आहेत. 62 वर्षांच्या इंद्रा नुयी यांची पेप्सीकोमधील कारकिर्द तब्बल 12 वर्षांची आहे. 3 ऑक्टोबर 2018 ला त्या निवृत्त होत आहेत.\nरेमॉन लॅगर्टा इंद्रा नुयी यांच्यानंतर पेप्सीकोची सूत्रे होती घेतील. रेमॉन यांची पेप्सीकोमधील 22 वर्षांची कारकिर्द आहे. गेल्याच वर्षी त्यांना कंपनीच्या अध्यक्षपदावर बढती देण्यात आली होती. आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत इंद्रा नुयी यांनी पेप्सीकोची कामगिरी उंचावली होती. त्यांनी एकाच वेळी पेप्सिकोच्या सीईओ आणि अध्यक्ष असा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. 2019 च्या सुरवातीला त्या अध्यक्ष पद देखील सोडणार आहे.\nकोलासारख्या पेयांपलिकडे जाऊन इंद्रा यांनी पेप्सीकोसाठी नवीन उत्पादनांची बाजारपेठ विकसित केली होती. त्यांनी अनेक नव्या उत्पादनांची सुरवात केली होती. पेप्सीकोला त्यांनी एक भक्कम स्थान निर्माण करून दिले आहे. पेप्सीकोचा उर्वरित अधिकारीवर्ग तसाच राहणार आहे. इंद्रा सतत जगातील टॉप 100 पावरफुल महिलांच्या यादीत सामिल होत आहेत. 2015 साली फॉर्च्युन कंपनीने त्यांना जगातील दुसरी पावरफुल महिला पुरस्काराने सन्मानित केले होते. 'भारतात वाढलेल्या मला परदेशात अशी उच्चपदस्थ संधी मिळेल असे कधीही वाटले नव्हते', असे मत इंद्रा नुयी यांनी व्यक्त केले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nछोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज\n'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या...\nसिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू\nजळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन...\nशोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह\nऔरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध...\nशहर १५ लाखांचे अन्‌ स्वच्छतागृहे ५५\nऔरंगाबाद - शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या प्रमाणात सार्वजनिक व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने मोठी अडचण होत आहे....\nपोलिसांच्या कुटुंबांचा पाण्यासाठी रास्ता रोको (व्हिडिओ)\nपुणे - शिवाजीनगर पोलिस वसाहतीला ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुलाबाळांसमवेत फर्ग्युसन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://techno-savvy.com/2014/11/30/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T21:52:55Z", "digest": "sha1:SZKTCUPKCMCKX6UDVLW3PWEOJDSS74J6", "length": 23298, "nlines": 52, "source_domain": "techno-savvy.com", "title": "फर्ग्युसन घटना – अजूनही अमेरिकेत वर्णभेद? – टेक्नो सॅव्ही", "raw_content": "\nसाप्ताहीक सकाळमध्ये प्रकाशित झालेले आणि इतर लेख\nफर्ग्युसन घटना – अजूनही अमेरिकेत वर्णभेद\nजिथे मायकल ब्राउनला गोळ्या घातल्या गेल्या ती जागा\n२४ नोव्हेंबरला अमेरिकेतील सेंट लुईसजवळील फर्ग्युसनमधील ग्रँड ज्युरींनी डॅरन विल्सन या गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर आरोप न ठेवण्याचा निर्णय घेतला. ९ ऑगस्टला डॅरन विल्सनने मायकल ब्राउन या कृष्णवर्णीय मुलाला गोळ्या घातल्या. या गोळ्या गरज नसताना, मायकल ब्राउन कृष्णवर्णीय असल्याने मारल्या गेल्या असा आरोप मायकल ब्राऊनच्या आईवडिलांनी व इतर कृष्णवर्णीयांनी डॅरन विल्सनवर ठेवला. ग्रँड ज्युरींचा निर्णय जाहिर झाल्यावर अमेरिकेतील अक्षरश: शेकडो शहरातून मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष असूनही वर्णभेद अजून संपलेला आहे की नाही यावर अमेरिकेत या निमित्ताने मोठी चर्चा सुरु झाली आहे.\n९ ऑगस्टच्या सकाळी फर्ग्युसनमध्ये नक्की काय घडलं ते प्रथम समजून घेणं आवश्यक आहे. सकाळी ११ वाजून ५४ मिनीटांनी मायकल ब्राउन हा १८ वर्षीय धिप्पाड मुलगा आपला कृष्णवर्णीय मित्र डोरीयन जॉन्सन याच्याबरोबर फर्ग्युसन मार्केट अँड लिकर नावाच्या दुकानातून बाहेर आला. मायकल ब्राउन आणि डोरीयन जॉन्सनने या दुकानातून सिगारीयो (एक प्रकारच्या सिगार) चोरल्या होत्या (हे सर्व्हेलन्स व्हिडीयोवरुन सिद्ध झाले आहे). दुकानातून बाहेर आल्यावर हे दोघे फुटपाथऐवजी रस्त्यातून चालू लागले. इथे भारतीय वाचकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की अमेरिकेत कोणीच फुटपाथ सोडून रस्त्यावरून चालत नाही. सुमारे १२ वाजून १ मिनाटाच्या सुमारास डॅरन विल्सन या गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याने आपल्या गाडीतून त्याना रस्तातून चालताना पाहिले. त्यानी गाडी थांबवून त्यांना फुटपाथवर जाण्यास सांगितले. दुकानदाराने एव्हाना पोलिसात सिगार चोरल्याची तक्रार केली होती. या दोघांचे वर्णन आजूबाजूच्या परिसरातील पोलिस गाड्यांवर वायरलेसवरून एव्हाना पोचले होते. रस्त्यावरून चालणारे युवक तेच आहेत हे डॅरन विल्सनच्या लक्षात आले. त्याने वायरलेसवर कंट्रोल रुमशी संपर्क करून आपल्याला सिगार चोरी करणारे चोर मिळाल्याचे सांगितले. तसेच त्यांना पकडण्यासाठी त्याने आपली गाडी मागे घेऊन ट्रॅफिक अडवले व या दोघांचा रस्ता रोखला. डॅरन विल्सन गाडीतून उतरायच्या आधीच त्याची मायकल व डोरीयन बरोबर झटापट झाली. या झटापटीत दोन गोळ्या चालवल्या गेल्या. या दोन गोळ्यापैकी एक गोळी मायकल ब्राउच्या अंगठ्याला चाटून गेली व दुसरी गोळी कुणालाही न लागता हवेत चालवली गेली. गोळी चालवल्यानंतर मायकल ब्राउन पळून जाऊ लागला. डॅरन विल्सन गाडीतून बाहेर येऊन मायकलचा पाठलाग करु लागला. धावता धावता मायकल ब्राऊन थांबला व उलट्या दिशने फिरुन डॅरन विल्सनच्या दिशेने येऊ लागला. ते पाहून डॅरन विल्सनने गोळ्या चालवल्या. या गोळ्यांमुळे मायकल ब्राउन जखमी झाला व त्यातूनच त्याचा मृत्यू झाला.\nया घटनेने फर्ग्युसनमध्ये लगेचच तणाव पसरला. लोकांनी जाळपोळ केली, दुकाने लुटली, निदर्शने केली. मायकल ब्राउन कृष्णवर्णीय असल्याने त्याच्याकडे शस्त्र नसतानाही डॅरन विल्सनने त्याला मारले अशा बातम्या पसरु लागल्या. दुर्दैवाने अमेरिकेत यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. संशयित कृष्णवर्णीय असेल तर त्याच्याकडे बंदूक असेल आणि त्याला मारले नाही तर तो आपल्याला मारेल अशा प्रकारचे समज (किंवा गैरसमज) येथील समाजात आहेत. या समजामुळेच अनेक वेळा कृष्णवर्णीय लोक नि:शस्त्र असूनही त्यांच्यावर शस्त्राचा वापर केला जातो असे येथील कृष्णवर्णीयांचे म्हणणे आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातही अशीच घटना घडली होती. ट्रेव्ह़ॉन मार्टीन नावाच्या १७ वर्षीय कृष्णवर्णीय तरुणाला जॉर्ज झिमरमन या हिस्पॅनिक (दक्षिण अमेरिकन स्पॅनिश वंशाच्या) माणसाने स्वसंरक्षणार्थ गोळ्या घातल्या. ट्रॅव्ह़ॉन मार्टीनकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. पोलिसांनी प्रथम जॉर्ज झिमरमनच्या म्हणण्याला दुजोरा देत त्याला सोडून दिले. परंतु देशभर त्यानंतर उठलेल्या गदारोळामुळे त्याच्यावर खुनाचा खटला भरण्यात आला. या खटल्यामध्ये जॉर्ज झिमरमनची निर्दोष मुक्तता करण्यात आली.\nफर्ग्युसनमधल्या घटनेनंतर डॅरन विल्सनवरही कारवाई व्हावी की नाही यावर चर्चा सुरु झाली. अमेरिकेतील अनेक राज्यात ग्रँड ज्युरी पद्धत आहे. एखाद्या संशयितावर आरोप ठेवून खटला चालवायचा की नाही यासाठी ग्रँड ज्युरी बसवले जातात. हे लोक म्हणजे सामान्य नागरीकच असतात. मिसुरीच्या कायद्यानुसार या केसमध्ये आरोप ठेवावा की नाही यासाठी १२ ज्युरींची निवड करण्यात आली. त्यातील ९ गोरे व ३ काळे होते (हे मुद्दाम केलेले नसावे). १२ पैकी ९ ज्युरींचे एकमत होणे आवश्यक होते. सर्वसाधारण खटल्यात सरकारची भूमिका स्पष्ट असते. सरकारी वकील संशयितावर आरोप ठेवतात आणि त्याप्रमाणे पुरावे सादर करतात. या आरोपात तत्थ्य आहे की नाही एव्हढेच ग्रँड ज्युरींनी सांगायचे असते. आरोपात तथ्य आढळले तर आरोपीवर खटला भरला जातो आणि खटला चालवला जातो. म्हणजे ही प्रक्रीया खटला सुरु होण्यापूर्वीची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मायकल ब्राउन केसमध्ये मात्र अनेक गोष्टी वेगळ्या घडल्या. आणि त्यामुळेच या केसच्या वादग्रस्ततेमधे अजून भर पडली सरकारी वकीलांनी डॅरन विल्सनवर आरोप न लावता फक्त केसमधील सर्व पुरावे आणि घटना ज्युरींसमोर मांडल्या. आरोप लावायचा की नाही ही जबाबदारी ज्युरींवर सोपवण्यात आली. सर्वसाधारणत: आरोपीला अशा केसमध्ये ज्युरींसमोर बोलायला सांगितले जात नाही. पण या केसमध्ये सरकारी वकील रॉबर्ट मकक्लॉ यांनी डॅरन िवल्सन याला ज्युरींसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली. सरकारी वकील रॉबर्ट मॅकक्लॉ यांच्या पोलिस वडिलांची हत्या एका कृष्णवर्णीयाकडून झाली असल्याने त्यांच्या हातून असे कृत्य घडले असावे असा आरोपही काही लोकांनी ठेवला आहे. रॉबर्ट मॅकक्लॉ यांनी या केसमधून आपणहून बाजूला व्हायला हवे होते असेही काही लोकांनी म्हटले आहे. परंतु माझ्या मते सरकारी वकीलांनी पोलिसावर आरोप न ठेवणे ही काही विशेष गोष्ट नाही. सरकारी वकील आणि पोलिस एकत्रच काम करत असल्याने हे अपेक्षितच आहे. सर्व साक्षीदार, डॅरन विल्सन आणि इतर पुरावे पाहून ज्युरींनी डॅरन विल्सनवर आरोप ठेवायचे कुठलेही कारण दिसत नाही असा निवाडा दिला. १२ ही ज्युरींनी एकमताने हा निर्णय दिला की ९ गोऱ्या ज्युरींनी हा निर्णय दिला हे जाहिर करण्यात आलेले नाही.\nज्युरींपुढे आलेल्या साक्षीदारांनी त्या दिवशी सकाळी नक्की काय घडले याची वेगवेगळी हकीकत सांगितली. मायकल ब्राउन बरोबरील मुलगा डोरीयन जॉन्सनने सांगितलेल्या हकीकतीत आणि डॅरन विल्सनच्या हकीकतीतही फरक आहे. परंतु फोरेन्सिक पुरावा डॅरन विल्सनच्या हकीकतीला बरोबर ठरवतो. कदाचित त्यामुळेच की काय ज्युरींनी डॅरन विल्सनने सांगितलेली हकीकत ग्राह्य धरली. यातील सर्वात मोठा वादाचा मुद्दा म्हणजे डॅरन विल्सनने जेव्हा मायकल ब्राउनला गोळ्या घातल्या तेव्हा मायकल ब्राउनने हात वर करून शरणागती पत्करतील होती की नाही. डॅरन विल्सनच्या मते मायकल ब्राउनने हात वर न करता आपल्या पँटमध्ये हात घालण्याचा (बंदूक काढण्यासाठी) प्रयत्न केला आणि ते पाहूनच त्याने गोळ्या चालवल्या. परंतु काही साक्षीदारांच्या मते मायकल ब्राउनला गोळ्या लागताना त्याचे दोन्ही हात वर होते. ज्युरींचा निर्णय जेव्हा जाहीर झाला तेव्हा या सर्व वादांमुळे अजूनच भडका उडाला. अमेरिकेतली शेकडो शहरातून निदर्शने झाली. देशभरातील निदर्शनात कृष्णवर्णीयांनी आपले हात वर करून ‘हँडस् अप, डोन्ट शूट’ अशा घोषणा दिल्या. लॉस एंजलीसमध्येही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या निदर्शकांना अटक करून रस्ता मोकळा करून दिला. राष्ट्राध्यक्ष ओबामांंना लोकांनी शांत रहावे आणि कायदेशीर कारवाई पूर्ण होऊ द्यावी असे आवाहन करावे लागले.\n२८ वर्षीय डॅरन विल्सनवर आरोप न ठेवण्याचा निर्णय झाला असला तरी त्याची डोकेदुखी नक्कीच संपलेली नाही. २९ नोव्हेंबरला त्याने फर्ग्युसन पोलिसदलातून राजीनामा दिला. फर्ग्युसनच्या बहुतांशी कृष्णवर्णीय असलेल्या लोकांनी त्याला पुन्हा युनिफॉर्म पाहून भडका उडण्याची शक्यता होती. डॅरन विल्सनला आयुष्यभर आता एका कृष्णवर्णीयाला मारलेला पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जाईल. डॅरन विल्सनला आयुष्यात कधीही पोलिसाचे काम करता येणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच त्याच्यावरील कायदेशीर कारवायाही अजून संपलेल्या नाहीत. विल्सनवर चालू असलेली फर्ग्युसन पोलिस दलाअंतर्गत चौकशी अजून संपलेली नाही. त्या व्यतिरीक्त केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टीसने दोन नवीन चौकशा सुरु केल्या आहेत. यातील एक चौकशी विल्सनने मायकल ब्राउनचे नागरी अधिकार नाकारले की नाही या वर आहे. तर दुसरी चौकशी संपूर्ण फर्ग्युसन पोलिस दलावरच आहे. फर्ग्युसन पोलिस दलाने यापूर्वी कृष्णवर्णीयांच्या विरुद्भ भेदाभेद केलेला आहे का याची तपासणी केली जाणार आहे. परंतु या चौकशा राजकीय कारणामुळे – कृष्णवर्णीयांना शांत करण्यासाठी सुरु केलेल्या आहेत असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे. यातून डॅरन विल्सन दोषी ठरण्याची शक्यता कमी मानेली जाते. परंतु ब्राउन कुटूंबियांकडे विल्सन व फर्ग्युसन पोलिस दलाविरुद्ध दिवाणी दावा लावण्याचा पर्याय अजूनही खुला आहे. ब्राउन कुटूंबियांनी प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट मायकल बेडन याच्याकडून खास शवचिकित्सा करून घेतली. त्यातून मिळालेल्या माहितीचा वापर अशा प्रकारच्या दाव्यात केला जाऊ शकतो. फर्ग्युसन पोलिस दलाकडून नुकसानभरपाई घेण्यासाठी हा पर्याय अवलंबला जाईल असे जाणकारांना वाटते.\nवर्णभेद ही अजूनही ज्वलंत समस्या आहे हे या प्रकरणातून नक्कीच सामोरं आलं आहे. डॅरन विल्सनची यात काहीही चूक नसली असं मानलं तरी लाखो कृष्णवर्णीयांना आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटत असेल तर वर्णभेद संपला नाही असेच म्हणावे लागेल.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/4880-mukta-barve-learns-weaving-for-her-role-in-aamhi-doghi", "date_download": "2018-10-15T22:11:49Z", "digest": "sha1:ZBC5RUANOHRRLXMVOKKW3NN3HQSWJCHP", "length": 12012, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘आम्ही दोघी’साठी मुक्ता बर्वे शिकली विणकाम - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘आम्ही दोघी’साठी मुक्ता बर्वे शिकली विणकाम\nPrevious Article 'रिंकू राजगुरू' च्या \"कागर\" ची शुटींग मुहूर्ताने सुरू\nNext Article ३६१ व्या अभिनय कट्टयावर 'यंटम झाला...\nचित्रपटातील भूमिका वस्तुदर्श आणि स्वाभाविक वाटावी म्हणून आज कलाकार कितीही मेहनत करायला व त्यासाठी कितीही वेळ द्यायला तयार असतात. असाच एक अलिकडील अनुभव म्हणजे मुक्त बर्वेने ‘आम्ही दोघी’साठी केलेली तयारी. या चित्रपटासाठी ती चक्क विणकाम शिकली आहे. चित्रपटाची कथा दोन स्त्रीयांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर आणि त्यांच्या नात्यावर बेतली आहे. यातील अमला नावाच्या मुक्ताच्या व्यक्तिरेखेसाठी विणकाम शिकणे गरजेचे होते. मुक्ताने ते अल्पावधीतच शिकून घेतले आणि त्याचा पुरेपूर फायदा आपल्या या व्यक्तिरेखेसाठी उठवला.\n‘आम्ही दोघी’ महाराष्ट्रासह परदेशात सुद्धा होणार प्रदर्शित\nस्त्रीसशक्तीकारणाचा एक आगळा वस्तुपाठ या व्यक्तिरेखेतून रसिकांना अनुभवायला मिळेलच, पण त्याचबरोबर रसिकांसमोर येईल ती या चित्रपटातील अभिनेत्रींनी घेतलेली मेहनत आणि त्यातून दिसलेली त्यांची प्रतिभा. नावाप्रमानेच ही दोघींची कथा....त्यांच्या वाटा वेगळ्या पण मार्ग एकच... विचार वेगळे पण आवड एकच...त्या वेगळ्या, पण तरीही एकच.... ही कथा आहे अमला आणि सावित्री सरदेसाई या दोघींची.\nचित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या या आगामी मराठी चित्रपटात वेगळ्या भूमिका आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री, कॉस्चुम डीझायनर व सह-दिग्दर्शक म्हणून चित्रपट रसिकांना माहित असलेल्या प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शनीय पदार्पण ‘आम्ही दोघी’मधून होत आहे. तसेचया चित्रपटाची पटकथा प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांची आहे आणि सवांद भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.\n“मुक्ता आणि प्रिया या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकार आहेत. दोघींनीही वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या तशाच वेगळ्या भूमिका असेलेला हा चित्रपट म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असणार आहे. मराठी रसिक म्हणूनच या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत,” असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी काढले.\n“आम्ही दोघी’ ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टीकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टीकोनही ध्यानात घेतला पाहिजे हि बाब या चित्रपटात अधोरेखीत होते. त्यामुळेच ती आजच्या प्रत्येक तरुणीला आपली गोष्ट वाटेल,”असे उद्गार दिग्दर्शक प्रतीमा जोशी यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना काढले.\nयेत्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘आम्ही दोघीं' या चित्रपटाच्या वेगळ्यापणामुले चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे.\nPrevious Article 'रिंकू राजगुरू' च्या \"कागर\" ची शुटींग मुहूर्ताने सुरू\nNext Article ३६१ व्या अभिनय कट्टयावर 'यंटम झाला...\n‘आम्ही दोघी’साठी मुक्ता बर्वे शिकली विणकाम\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/11414/", "date_download": "2018-10-15T22:34:38Z", "digest": "sha1:PLAGOL6BDCD745FULYB365VUQLZGMU7T", "length": 13778, "nlines": 150, "source_domain": "pcmcnews.in", "title": "धक्कादायक ! आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / धक्कादायक आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव\n आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव\nAugust 6, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nनाशिक : आपल्या आजीच्या अनैतिक प्रेम संबंधामुळे 10 महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील मायको दवाखान्‍याजवळ राहणार्‍या संगीता देवरे, त्यांची तान्ही मुलगी आणि आई या तिघींना जाळण्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये 10 महिन्याची चिमुकली सिद्धी हिचा मृत्यू झाला, तर तिची आई आणि आजी 8० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्या आहेत. अनैतिक प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला आहे.\nआपल्या प्रेयसीसह तिच्या मुलीला आणि नातीला जाळून आरोपी प्रियकर जलालुद्दीन हा सध्या फरार आहे. काल मध्यरात्रीचा हा सगळा प्रकार घडला. जखमींना जिल्‍हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या प्रेमातून नात्यांचा जीव घेतला जातो आणि अशा घटनांनी वातावरण होतं.\nसंगीता या महिलेचं एका व्‍यक्‍तीबरोबर अनैतिक संबंध होते. रविवारी मध्यरात्री त्यांचे वाद झाल्यानंतर आई, मुलगी आणि नातीला आईच्या प्रियकराने जाळून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. यामध्ये बालिकेचा जळून मृत्यू झाला. प्रिती शेंडगे आणि तिची मुलगी 10 महिन्याची सिद्धी शेंडगे आपल्या आई संगिताला भेटण्यासाठी दोन दिवसापुर्वी नाशिकमध्ये आल्या होत्‍या.\nयावेळी मध्यरात्री आईच्या प्रियकराबरोबर आईचा वाद झाल्यानंतर त्याने या तिघांनी जाळण्याचा प्रयत्‍न केला. या वादानंतर त्या प्रियकराने पहाटेच्या सुमारास बेडवर रॉकेल ओतून आपल्या प्रियेसी, तिच्या मुलीला आणि नातीला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न केला. यामध्ये 10 महिन्‍याच्या सिद्धीचा जळून मृत्यू झाला आहे, तर संगीता आणि प्रिती या 8० टक्‍क्यापेक्षा अधिक भाजल्या आहेत. या प्रकरणतील संशयित फरार आहे. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.\nPrevious हिना गावित यांच्यानंतर नंदुरबारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यावर विद्यार्थ्यांचा हल्ला\nNext अफवांना बसणार आळा, तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप होणार बंद \nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%AA-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%85/", "date_download": "2018-10-15T21:31:53Z", "digest": "sha1:VUMUDE27H2EPSGLIHPU2TN3MHUZMZV7Q", "length": 9435, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कश्‍यप ठरला “ऑस्ट्रिया’ चॅम्पियन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकश्‍यप ठरला “ऑस्ट्रिया’ चॅम्पियन\nविएना – भारताचा अनुभवी बॅडमिंटनपडून पी. कश्‍यप याने शानदार प्रदर्शन करत ऑस्ट्रिया ओपन स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावे केले. कॉमनवेल्थचा विजेता कश्‍यपने स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या जुन वी चिम यांचा पराभव करत विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब केला.\nशनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित पी. कश्‍यपने एकतर्फी विजय मिळविला. जुन चिमचे आव्हान फक्त 37 मिनीटांत परतावून लावत 23-21, 21-14 असा त्याने सामना जिंकला. या विजयासह कश्‍यपचे हे तीन वर्षातील पहिले जेतेपद ठरले.\nया स्पर्धेत प्रारंभीपासूनच 31 वर्षीय पी. कश्‍यप चांगल्या लयमध्ये दिसून आला आणि त्याने एकही सामना गमविला नाही. दरम्यान, अंतिम सामन्यातील पहिल्या सेटमध्ये 126व्या क्रमांकावरील चीमने त्याला कडवी झुंज दिली. मात्र, कश्‍यपने तीन मॅच पॉईंट वाचवत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कश्‍यपने पुन्हा जोरदार प्रदर्शन करत ट्रॉफीवर नाव कोरल.\nगतवर्षीचा यूएस ओपन ग्रॅण्ड प्रिक्‍सचा उपविजेता कश्‍यपने विजयानंतर ट्‌विट केले की, विएना येथील ऑस्ट्रिया ओपनचे विजेतेपद पुढील कामगिरीसाठी नक्‍कीच प्रोत्साहनपर ठरेल. यंदाचा वर्षातील माझे हे पहिले विजेतेपद आहे. मला सातत्याने पाठिंबा देणाऱ्या शुभचिंतकांचे आभार मानतो, असे त्याने ट्‌विट केले. दरम्यान, कश्‍यपला काही काळापासून दुखापतीचा सामना करावा लागत असून यातून तो सावरत आहे.\nसमीर वर्मा अंतिम फेरीत\nजागतिक क्रमवारीत 41व्या क्रमांकावरील भारतीय युवा बॅडमिंटनपटू समीर वर्मा याने स्वीस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याने उपान्त्य सामन्यात 19 वर्षीय कांताफोन वॅंगचारोनचा 21-14, 11-21, 21-12 असा तीन सेटमध्ये पराभव केला. समीर वर्माने सावध सुरूवात करत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये वॅंगचारोन याने दमदार पुनरागमन करत सामन्यात बरोबरी साधली. मात्र, तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये समीरने वर्चस्व राखत 21-12 असे आव्हान मोडित काढले. दरम्यान, उपान्त्यपूर्व सामन्यात त्याने जपानच्या केंटो मोमोटावर 21-17, 21-16 असा विजय मिळवित आगेकूच केली होती.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोहली-धोनीसमवेत सहा खेळाडूंना विश्रांती\nNext articleविराट कोहलीचा सन्मान\nसनथ जयसूर्यावर लागले ‘आयसीसी भ्रष्टाचार विरोधी नियम’ उल्लंघन केल्याचे आरोप\nICC Test Rankings : विराट अव्वल तर शाॅ,पंत आणि उमेश यांच्या क्रमवारीत सुधारणा\nभारतीय संघाने नोंदवला ‘अनोखा विक्रम”\nजाणून घ्या.. रोहित शर्माच्या पत्नीस ‘युजवेंद्र चहल’ काय म्हणाला.\nविजेत्या संघांचा स्थिरावण्यासाठी संघर्ष\nपुणेरी पलटणच्या बोल कब्बडी आंतरशालेय स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान सातव हाय स्कूल संघाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-15T22:08:46Z", "digest": "sha1:QIW4HUBLBSVTIVRULJNAN4CQNQUWLRTD", "length": 9654, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रकल्पबाधितांना घरे देता येत नसतील तर पैसे द्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रकल्पबाधितांना घरे देता येत नसतील तर पैसे द्या\nमुंबई – शहर आणि उपनगरांना पाणी पुरवाठा करणाऱ्या तानसा मुख्य जलवाहीन्यांच्याजवळील झोपड्या हटवून त्याचे पुनर्वसनास असमर्थ ठरलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. संबंधित रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधता येत नसेल अथवा पर्यायी घरे उपलब्ध करून देता येत नसतील, तर त्या रहिवाशांना घर घेण्यासाठी पैसे द्या, असे निर्देश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने राज्य सरकारला दिले.\nउच्च न्यायालयाने शहर आणि उपनगरांना पाणी पुरवाठा करणाऱ्या मुख्य जलवाहीन्यांच्या जवळ उभारलेल्या बेकायदा झोपड्या हटविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील या झोपड्या हटविण्यासाठी न्यायालयाने महापालिकेला 31 डिसेंबरची डेटलाईन दिली आहे. ही डेटलाईन जवळ आल्याने पालिकेने सरसकट सर्वच झोपड्यांना नोटीसा बजावून कारवाईला सुरूवात केली.\nयानंतर रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.\nन्यायालयाने याची गंभर दखल घेऊन गेल्या महिन्यात राज्याच्या मुख्य सचिवांना संबंधित रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील अन्य जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशाला अनुसरून मुख्य सचिवांनी शुक्रवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन व्यतिरिक्त इतरही अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामावरील कारवाईत करण्याचा मुद्दा उपस्थित करून या रहिवाशांसाठी जागा शोधू न शकल्याचे कळवताच न्यायालयाने संताप व्यक्त करून राज्य सरकारला फैलावर घेतले.\nतुम्हाला करोडो मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची सुरक्षा महत्वाची आहे की अन्य ठिकाणी बेकायदा झोपड्या उभारणाऱ्यांच्या पुनर्वसनाची, असा सवाल उपस्थित केला. तसेच या कारवाईमुळे विस्थापित झालेल्या रहिवाशांसाठी घरे उपलब्ध करून देता येत नसतील, तर त्यांना पैसे द्या, ते रहिवाशी त्या पैशांच्या साहाय्याने स्वत: घर शोधतील, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला बजावले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपर्यावरण अहवालात असणार नागरिकांचा सहभाग\nNext article‘जिओ’मध्ये 80 हजार तरुणांना रोजगाराची संधी\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\nInd v/s WI : भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय\nभारत आणि रशियामधील एस-४०० हवाईरक्षा करारावर हस्ताक्षराची मोहोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-15T21:50:32Z", "digest": "sha1:MDHEIVFDJ7WLNJM34O3V5ESPAVG23AXR", "length": 7772, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे दर्शन – डॉ. भटकर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे दर्शन – डॉ. भटकर\nपुणे – भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे दर्शन व कल्याणमय कृती आहे. हजारो वर्षांचा मानवी संस्कृतीचा इतिहास लिहिला गेला आणि पुढील काळातही लिहिला जाईल. त्यात विश्‍वशांती व मानवतेच्या कार्यासाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज विश्‍वशांती प्रार्थना सभागृह कलशारोहणाचाही समावेश असेल, असे प्रतिपादन नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले.\nएमआयटी विश्‍व शांती विद्यापीठतर्फे लोणी काळभोर येथे विश्‍वशांती आणि मानवतेचे प्रतीक असलेल्या ज्ञानेश्‍वर महाराज विश्‍वशांती प्रार्थना सभागृहाचा कलशारोहण समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते. प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, महंत हेमंतपुरी महाराज, महंत डॉ. राघवेश दास वेदांती, हभप तुळशीराम कराड आणि ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक उपस्थित होते.\nया जागतिक स्तरावरील सोहळ्यास हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध, जैन, झोरास्ट्रीयन, ज्यू अशा विविध धर्मातील गाढे अभ्यासक व विद्वान, असे अनुक्रमे पं. वसंत गाडगीळ, शेख बशीर अहमद बियाबानी, अनीस चिस्ती, डॉ. एडिसन सामराज, सरदार राजिंदरसिंग कंडा, भंते नागघोष, हभप बाळासाहेब बडवे, शाहू मोडक यांनी आपापल्या धर्माची प्रार्थना करून शुभाशीर्वाद दिले. यावेळी हभप बापूसाहेब मोरे, विचारवंत फिरोज बख्त अहमद व गोविंद ढोलकिया हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनुपूरनाद महोत्सव रंगणार 3 फेब्रुवारी रोजी\nNext articleनवमतदारांनी यादीत नावे तातडीने नोंदवावीत\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\nखासगी विनाअनुदानीत शाळांना 20 टक्के अनुदान वाटप सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/hbd-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-15T21:28:34Z", "digest": "sha1:S7MA2NU36GV265BBI3MQUHU2PIRU6M3D", "length": 9023, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#HBD : सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा ६४ वा वाढदिवस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#HBD : सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा ६४ वा वाढदिवस\nसदाबहार अभिनेत्री रेखा यांचा आज ६४ वा वाढदिवस. केवळ १५ वर्षांच्या असताना रेखा यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला आणि पाच दशकांहून अधिक काळ गाजवला. रेखा यांनी १७५ पेक्षा अधिक चित्रपटात अभिनय केला आहे.\n१० ऑक्टोबर १९५४ रोजी जन्मलेल्या रेखा यांचे पूर्ण नाव भानुरेखा गणेशन. तमिलचे प्रसिद्ध अभिनेता जेमिनी गणेशन यांच्या त्या कन्या होत्या. परंतु, रेखा यांच्या आईशी लग्न न झाल्याने त्यांनी आपले नाव रेखाला दिले नाही. रेखा यांना अभिनय क्षेत्रात रुची नव्हती. परंतु, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. १९६६ रोजी बालकलाकार म्हणून तेलगू ‘रंगूला रत्नम’ चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केला. यानंतर चार वर्षांनी रेखा यांनी ‘सावन भादा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. यानंतर त्यांनी रामपूर का लक्ष्मण, कहाणी किस्मत की, प्राण जाये पर वाचन न जाये यासारख्या चित्रपटात काम केले. अमिताभ बच्चन सोबत दो अंजाने चित्रपटही प्रसिद्ध झाला. परंतु, ‘घर’या चित्रपटाने रेखांच्या अभिनय करियरला कलाटणी मिळाली. आणि त्या प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहचल्या. १९८१ मध्ये ‘उमराव जान’ चित्रपटासाठी रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.\nधर्मा, कहानी किस्मत की, नमक हराम, धर्मात्मा, खून पसीना, गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, खूबसूरत, अगर तुम ना होते, खून भरी मांग, इजाजत, बीवी हो तो ऐसी, भ्रष्टाचार, फूल बने अंगारे, खिलाडि़यों का खिलाड़ी, आस्था, बुलंदी, जुबैदा, लज्जा, दिल है तुम्हारा, कोई मिल गया और क्रिश यासारखे अनेक चित्रपट चर्चेत राहिले आहेत.\nरेखा यांचे चित्रपट जेवढ्या चर्चेत राहिले तेवढेच त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले आहे. विनोद मेहरा, अमिताभ बच्चन, मुकेश अग्रवाल यांचयासोबत रेखाचे अनेक वेळा नाव जोडले गेले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article# Me Too: बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिचे देखील आरोप\nNext articleकेजरीवालांच्या मंत्र्याच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी\nतुंबाड चित्रपटाची बाॅक्स आॅफिसवर ‘इतक्या’ करोडची कमाई\n‘सगळे म्हणतात माझ्या हाताला माझ्या आईच्या हाताची चव आहे’ – गौरी नलावडे\n#मी टू : विक्की कौशलच्या वडिलांवरही दोन महिलांचे आरोप\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\n#मी टू : २५ वर्षांपूर्वी माझ्यावरही अत्याचार झाला होता – सैफ अली खान\nसाजिद- फरहाद करणार हाऊसफुल 4 चे दिग्दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/govrner-on-mum-uni-result-265839.html", "date_download": "2018-10-15T21:09:19Z", "digest": "sha1:Y6OIZ4KGP6IVMEXEQZ2SI4A3QWL6VZM4", "length": 14166, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "31 जुलैच्या आतच मुंबई विद्यापीठाचे निकाल लावा- राज्यपाल", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n31 जुलैच्या आतच मुंबई विद्यापीठाचे निकाल लावा- राज्यपाल\nमुंबई विद्यापीठाचे निकाल लावण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यास राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी नकार दिलाय. काहीही करा पण 31 जुलै पर्यंत निकाल जाहीर करा, कारणं देऊ नका कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, याबाबत खबरदारी विद्यापीठाने घ्यायची आहे की एकाही विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश आणि शिक्षण याबाबत नुकसान होणार नाही असंही राज्यपाल म्हणालेत\nमुंबई, 24 जुलै : मुंबई विद्यापीठाचे निकाल लावण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यास राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी नकार दिलाय. काहीही करा पण 31 जुलै पर्यंत निकाल जाहीर करा, कारणं देऊ नका कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, याबाबत खबरदारी विद्यापीठाने घ्यायची आहे की एकाही विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश आणि शिक्षण याबाबत नुकसान होणार नाही असंही राज्यपाल म्हणालेत, राज्यपालांनी आज शिक्षण विभागाच्या सचिवांसह विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. राज्यपालांच्या या तंबीमुळे मुंबई विद्यापीठाने सर्व कॉलेजमधील प्राध्यापकांना पुढचे 4 दिवस मुलांना शिकवायचं सोडून फक्त पेपर तपासण्याचे निर्देश दिलेत.\nमुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या निकालाला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. या साऱ्या शैक्षणिक गोंधळाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि शिक्षण मंत्रीच जबाबदार आहेत त्यामुळे राज्यपालांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केलीय. आज सकाळीच त्यांनी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेऊन यासंबधीचं निवेदन दिलंय. या आरोपाबाबत मात्र, विनोद तावडेंनी आदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडत असल्याचा पलटवार केलाय. शिवसेनेचे मंत्री रविंद्र वायकर हे देखील उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री आहेत, मग, आदित्य ठाकरे त्यांचाही राजीनामा घेणार का असा प्रतिसवाल तावडेंनी केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: govrnermum uni resultनिकालास विलंबमुंबई विद्यापीठ निकाल\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2018/05/04/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE/", "date_download": "2018-10-15T21:09:37Z", "digest": "sha1:AWGARIQKK7OED3UUA7OOAH3QDRZEAMX4", "length": 5759, "nlines": 42, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – एप्रिल २०१८ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – एप्रिल २०१८\nपरीक्षांचा मौसम संपून आता मुलांच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. पूर्वी परीक्षा संपल्याचा मुलांना कोण आनंद व्हायचा. आता दोन महिने अभ्यास नाही,कुठलेही वेळापत्रक नाही, आई बाबांचे ओरडणे नाही, फक्त स्वच्छंदपणे बागडायचे \nगेल्या काही वर्षात पार्ल्यात सुट्टीतील शिबिरे सुरु झाली. मुलांनी सुट्टीतील हा वेळ ‘वाया’ घालवण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकावे हा त्यामागचा हेतू. हेतू स्तुत्य असला तरी त्याचा हल्ली अतिरेक होऊ लागला आहे असे वाटते. अनेक so called ‘शिबिरात अभ्यासांचेच किंवा त्याच्याशी संलग्न असलेले विषयच शिकवतात. काही ठिकाणी तर चक्क पुढल्या वर्षीचा अभ्यास सुद्धा सुरु करतात. ह्या सर्व शिबिरांमध्ये मुले येवढी गुंतुन जातात की त्यांना सुट्टीचा ‘फील’ येतच नाही. आजच्या स्पर्धात्मक जगात ह्याला पर्याय नाही असा युक्तिवाद अनेक जण करतील पण मग मुलांचे व्यक्तिमत्व सर्वांगाने कसे फुलणार \nउन्हाळ्याच्या सुट्टीचा उद्देश काय असतो तर वर्षभर अभ्यास केल्यानंतर मुलांना थोडे दिवस पूर्णपणे टेन्शन विरहित खेळायला मिळावेत. रोजच्या चाकोरीबद्ध जीवनातून त्यांनी बाहेर पडावे, वेगवेगळे खेळ खेळावेत, सहलीला जावे, निसर्गाची गट्टी जमवावी, ज्यायोगे त्यांचा अभ्यासाचा शीण पूर्णपणे नाहीसा व्हावा. आज मात्र केवळ आई बाबांना वेळ नाही म्हणून मुलांना कुठल्यातरी शिबिरात अडकवायचे हे कितपत बरोबर आहे तर वर्षभर अभ्यास केल्यानंतर मुलांना थोडे दिवस पूर्णपणे टेन्शन विरहित खेळायला मिळावेत. रोजच्या चाकोरीबद्ध जीवनातून त्यांनी बाहेर पडावे, वेगवेगळे खेळ खेळावेत, सहलीला जावे, निसर्गाची गट्टी जमवावी, ज्यायोगे त्यांचा अभ्यासाचा शीण पूर्णपणे नाहीसा व्हावा. आज मात्र केवळ आई बाबांना वेळ नाही म्हणून मुलांना कुठल्यातरी शिबिरात अडकवायचे हे कितपत बरोबर आहे ह्यात अनेक वेळा मुलांच्या आवडीपेक्षा ‘ह्याचा पुढे काय उपयोग ह्यात अनेक वेळा मुलांच्या आवडीपेक्षा ‘ह्याचा पुढे काय उपयोग ’ ह्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचाच प्रयत्न असतो.\nव्यक्तिमत्व विकासाच्या शिबिरात जाण्यापेक्षा स्वच्छंदपणे बागडल्याने, मित्रांबरोबर गप्पा मारल्याने, वेगवेगळे खेळ खेळल्याने, प्रसंगी थोडी भांडणे, मारामारी केल्याने व्यक्तिमत्व जास्त सुदृढ होते असे माझे मत (व अनुभव देखील) आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2013/04/blog-post.html", "date_download": "2018-10-15T20:59:55Z", "digest": "sha1:UJUFUCRTVTGORDRMWJ5BJ4QCYAY2AWUI", "length": 19184, "nlines": 238, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nएक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत\nएक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत\nश्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.\nनिवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.\nशिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा\nनिवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते\nशिळबाबा: माझ्यासारख्या एकमेव शिळपादकाला मिळालेली किर्ती पाहून मला खुपच समाधानी वाटते. शिळपादन या दुर्लक्षीत गणल्या जाणार्‍या प्रकाराबद्दल श्रोत्यांची जाणीव वाढून त्याचे रसीक वाढत आहेत हे पाहून अभिमानही वाटतो आहे.\nनिवेदकः मला सांगा, ही शिळपादनाची सवय आपणास कशी लागली\nशिळबाबा: लहाणपणापासून मी स्थूल प्रकृतीचा आहे. मी जन्माला आलो तेव्हाही माझे वजन जास्त होते. घरचे सांगतात की त्या हॉस्पीटलात जन्माला येणारा मी पहीलाच इतक्या जास्त वजनाचा होतो. मोठा होत असतांना माझ्या अंगात आळसाचा शिरकाव झाला. प्रत्येक गोष्टीत मला आळस करण्याची सवय लागली. दुपारचे जेवण झाल्यानंतर मी आहे तेथेच झोपून जात असे. नंतर आई मला पाठीत रट्टा देवून रात्रीच्या जेवणालाच उठवत असे. अशा रीतीने दिवस जात होते. दरम्यान मी शाळेत जाण्याचाही कंटाळा सुरू केला. सुदैवाने घरची परिस्थिती चांगली असल्याने शाळेत जाण्याबद्दल मला कुणी आग्रह करत नसत. वडिलांचा सोनारकीचा धंदा होता. पुढे थोडा मोठा झाल्यानंतर मी पण त्यांच्या सोन्याच्या दुकानात जावून बसत असे. या सर्व परिस्थितीमुळे शिळपादनासाठी माझी शारिरीक स्थिती अनुकूल झाली आणि ती सवय पुढे वाढीस लागली.\nनिवेदकः अच्छा. पण मग या शिळपादनाच्या सवयीचे छंदात कसे रूपांतर झाले ती सवय वाढीस कशी लागली\nशिळबाबा: आमचे दुकान पंचक्रोशीत मोठे व प्रसिद्ध होते. दुकानात बसत असतांना मी शिळपादन करत असे. माझी सवय पाहून आमच्या दुकानाच्या मॅनेजरने माझ्यासाठी एक मोठी कॅबीन दुकानात तयार केली. घरून निघून मी दुकानात कॅबीनमध्ये बसत असे. तेथेच जेवण चहा पाणी व्हायचे. सुरूवातीला मी कमी वेळेच्या शिळा वाजवत असे. नंतर नंतर मला जास्त वेळेच्या शिळांची सवय लागली. पुढे मग मला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा झाली. मी एकदा एका गाण्याच्या मुखड्यावर शिळपादन करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला. पुढे मी निरनिराळ्या गाण्यांच्या मुखड्यांवर सराव केला व तो जमू लागला.\nनिवेदकः अं फारच छान. बाहेर फाल्गून महिन्याचे फारच छान वातावरण आहे. तूम्ही बसा. आपण आपल्या श्रोत्यांना बाहेरची हवा चाखायला सांगू. मी पण त्यांच्याबरोबर एक ब्रेक घेतो. श्रोतेहो तूम्ही कोठेही जावू नका. आम्ही आलोच एक छोटा ब्रेक घेवून.\nनिवेदकः (परत ताजेतवाने होवून येतो): श्रोतेहो, आपण प्रसिद्ध शिळ्पादक श्री. शिळबाबा यांच्याशी बोलत आहोत. शिळबाबा, मला सांगा, शिळपादनाची वेळ वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले\nशिळबाबा: तो एक नियमीत सरावाचा भाग आहे. सुरूवातीला फारच कमी वेळ शिळपादन व्ह्यायचे. नंतर नंतर मी खुप सरावाने पोटातील हवानियमन करायला लागलो. यात योग क्रियेचा फार मोठा वाटा आहे. बाबा कामदेव यांच्या आश्रमात मला माझ्या बाबांनी उपचारासाठी सहा महीने पाठवले होते. तेथे शवासन या योगक्रियेचा मी झाडून अभ्यास केला. बाबा कामदेव यांनी मला माझ्यावर मेहेनत घेवून दोन महीन्यातच सर्व अभ्यासक्रम शिकवला आणि सन्मानपुर्वक मी आश्रम सोडला. त्यांनंतर दुकानातील एकांत कॅबीनमध्ये मी शिळपादनाचा रियाज करायला लागलो.\nयात आहाराचाही भाग महत्वाचा आहे. मला काही पदार्थांचे नियमीत सेवन करावे लागते. चणे, फुटाणे माझ्या खिशात तर नेहमीच बाळगावे लागतात. हवाबाण हरडे, तत्सम आयुर्वेदीक औषधे यांचे मी नियमीत सेवन करतो.\nनिवेदकः अच्छा म्हणजे तूम्ही फारच मेहेनत घेतात तर. हे जे तूम्ही शिळपादन करतात ते अचूक कसे करतात म्हणजे सुर कसा लावतात म्हणजे सुर कसा लावतात त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना जरा सांगाना.\nशिळबाबा: मी दुकानात टेपवर गाणी ऐकायचो. त्यात काही अभिजात भारतीय वाद्यांच्या रागावर आधारित कॅसेटस आमच्या मॅनेजरने मला दिल्या. त्या ऐकून मला एखाद्या रागावर आधारित शिळपादन करण्याची कल्पना सुचली व मी ती अंमलात आणली. आधी सांगितल्याप्रमाणे योगक्रियेचादेखील मला उपयोग होतो.\nनिवेदकः तुमचे कार्यक्रम वैगेरे होतात. त्याबद्दल जरा...\nशिळबाबा: कार्यक्रम म्हणजे असे काही नाही, पण एखाद्या बैठकीत जाणे होते. मग माझे शिळपादनाचे कार्यक्रम होतात. मला बंदिस्त ठिकाणी कार्यक्रम करायला आवडत नाहीत. खुले मैदान वैगेरे असेल तर बरे पडते. आणखी एक सांगतो. माझ्या कार्यक्रमाची मी बिदागी काही घेत नाही. जाण्यायेण्याचा खर्च देखील मी आयोजकांकडून मागत नाही. सर्व काही मी मोफत करतो.\nनिवेदकः तुमच्या काही आगामी योजना आहेत काय\nआगामी योजना म्हणजे हा जो काही शिळपादनाचा प्रकार आहे त्याला अंतरराष्ट्रीय किर्ती मिळवून देणे जेणे करून सर्वसामान्य जनतेपर्यंत याची माहिती मिळावी व शिळपादन सारख्या दुर्लक्षीत, हलक्या समजल्या जाणार्‍या प्रकाराबद्दल जागृती निर्माण करण्याची माझी इच्छा आहे. बघूया. तुमच्यासारख्यांचे प्रोत्साहन असेल तर ते कार्यही सिद्धीस जाईल.\nनिवेदकः नक्कीच नक्कीच. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठिशी आहेतच. शेवटी तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छीता\nशिळबाबा: काही संदेश देणे वैगेरे करण्याइतका मी काही मोठा नाही, पण मेहेनत घेतली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जगातला प्रत्येक व्यक्ती शिळपादनात यशस्वी होवू शकतो हेच माझे सांगणे आहे.\nनिवेदकः शिळबाबा, तुम्ही आज आमच्या स्टूडीओत आलात. आम्ही तुमचे आभारी आहोत. जाता जाता आमच्या श्रोत्यांना आपल्या शिळपादनाची एक झलक म्हणून तूम्ही काहीतरी ऐकवा.\nशिळबाबा: मी सुद्धा तूमचा आभारी आहे. माझ्यासारख्या कलाकाराला बोलायला मिळते हे माझ्य भाग्य आहे. आता मी तुमच्या आग्रहाखातर राग 'बहारी ठसधमाल' मध्ये 'आओ सैया खेले होली, जरा नजदीकसे मारो पिचकारी' ही चीज दृतलयीत ऐकवतो. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार.\n(ही मुलाखत एकाचवेळी आंतरजालावर निरनिराळ्या संकेतस्थळांवर प्रकाशित केली गेली.)\nLabels: अनुभव, गप्पा, गप्पागोष्टी, प्रश्नोत्तरे, मुलाखत, मौजमजा\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nएक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत\nसोत्रींचा दारूवरचा लेख आणि मी\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2018-10-15T21:36:09Z", "digest": "sha1:SXTVZAVNBJBMJERI2MEU7DY6WLQJ7Y3P", "length": 3942, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/115", "date_download": "2018-10-15T21:19:47Z", "digest": "sha1:34XBRO3D3BGX6SAB3F7YCEW7QP4LBRCN", "length": 3348, "nlines": 98, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अर्थ तो सांगतो पुन्हा | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nशरद जोशी यांनी सोम, 09/07/2012 - 14:42 ह्यावेळी प्रकाशित केले.\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nRead more about अर्थ तो सांगतो पुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1063/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-15T21:14:26Z", "digest": "sha1:CFNHWGR7W2XZ4U4WCEDXUMEWOEZLWNS6", "length": 13745, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे संपन्न\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. १९९० साली देशात मंडल आयोग लागू करण्यात आला. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास कोणीही तयार नव्हते पण शरद पवार साहेबांनी त्या शिफारशी लागू केल्या. पवार साहेबांनी मराठवाडा विद्यापीठालाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे काम केले. या दोन्ही प्रसंगांच्यावेळी पवार साहेबांवर टीका झाली पण ते डगमगले नाहीत. दबलेल्या वर्गाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. मात्र काही झाले की पवार साहेबांकडे बोट दाखवायचे हे भाजपचे काम आहे. भाजपच्या सरकारने भुजबळ साहेबांना जाणूनबुजून अडचणीत आणले. जेव्हा जामीन मिळण्याची वेळ होती तेव्हा त्यांनी अडचणी निर्माण करत भुजबळ साहेबांना त्रास दिला, असेही ते म्हणाले. एखादा गुन्हा सिद्ध होण्याआधीच त्याची सजा सुरू करणे हा कोणता न्याय आहे भुजबळ साहेबांच्या अटकेनंतर पवार साहेबांविरोधात चर्चा पेरल्या गेल्या. काही जण जाणूनबुजून कारस्थान रचत होते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.\n२०१४ साली लोकांना वाटले की मोदी देश बदलणार आहेत. म्हणून लोकांनी त्यांना भरभरून मते दिली पण झाले उलटेच. आता आपली चूक सुधारण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी लोकांना केले. ओबीसी विद्यार्थ्यांना सवलती देण्याचे काम आघाडी सरकारने केले. पण या सरकारची मानसिकता मनुवादी आहे. भिडे गुरूजी म्हणतात मनु श्रेष्ठ आहे, म्हणजे विचार कसे आहेत हे यातून स्पष्ट होते. हे सरकार चातुर्वर्णाचे समर्थन करणारे सरकार आहे, असे पाटील म्हणाले. याआधी दबलेल्या समाजाला वर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने काम केले मात्र हे सरकार त्याच्या उलट वागत आहे. आज अनेक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत, मात्र सरकार त्यांची दखल घेत नाही. चार वर्षांत फक्त चार लाख ४६ हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. ही आकडेवारी बघून तरुण अस्वस्थ होत आहेत. तरुणांचा असंतोष बाहेर आला तर सरकारमधील लोक त्याला धार्मिक रंग देऊन मोठा वाद उभा करतील आणि चातुर्वर्ण पुन्हा आणण्याचे प्रयत्न करतील. लोकांनी यांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. ओबीसी सेल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महत्त्वाचा घटक आहे. ओबीसी समाज सोबत असेल तरच आम्हाला यश मिळू शकते, असेही ते म्हणाले.\nसांगली आणि जळगाव येथे महानगरपालिकेची निवडणूक झाली मात्र तिथे पराभव स्वीकारावा लागला, सांगलीत बंडखोरांमुळे पराभव स्वीकारवा लागला. मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. अनेक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत सातपेक्षा जास्त माणसे नव्हती. भाजपचा विजय हा मर्यादित झाला आहे त्यामुळे त्यांच्या गोटात ही चिंता आहे. आपल्याला जनाधार नाही असा विचार कार्यकर्त्यांनी करू नये. कार्यकर्त्यांनी नाउमेद होऊन जाऊ नये, असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी यावेळी केले.\nया बैठकीला ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील-नागराळकर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अँड.सचिन आवटे, राज राजापूरकर, प्रा.दिवाकर गमे, हिराचंद बोसुरे, दत्तात्रय घाडगे, राजु गुव्हाणे, अँड.योगेश ढमे, भानूदास शिंदे, भगवान कोळेकर, नानासाहेब राऊत, दिनकर वानखेडे, राजेंद्र पाटील, मिनाक्षी ऊंबरकर, डॉ.विलास मूर्ती, नरेश अरसडे, आदींसह प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.\nनांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक आक्रोश मोर्चा ...\nसर्वसामान्य, कष्टकरी, गोरगरीब, दलित, अल्पसंख्याकांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी तसेच चुकीचे धोरण राबवून बेरोजगार व शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात नांदेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. यावेळी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना निवेदन देण्यात आले. या मो ...\nशनी शिंगणापूर येथील स्थानिक महिलांच्या विनंतीस मान देण्याची भूमिका - चित्रा वाघ ...\nशनी शिंगणापूर येथील महिलांनी केलेली विनंती, मंदीर ट्रस्टींशी चर्चा आणि कायदा व सुव्यस्थेचा निर्माण होणारा प्रश्न लक्षात घेता राष्ट्रवादी महिला काँग्रेसने शनी मंदीरातील महिला प्रवेश पुढे ढकलला आहे. राज्यातील सर्व मंदिरांमध्ये पुरूषांप्रमाणे महिलांना समान प्रवेश मिळेल, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाबाबत चित्रा वाघ यांनी समाधान व्यक्त केले. पण स्थानिक महिलांनी न्यायालाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो पण त्या निर्णयाची प्रत हाती येवू द्या, अशी विनंती चित्रा वाघ यांना केली. महिल ...\nराफेल प्रकरणी मोदी सरकार दोषीच; चौकशी करा, समर्थन कधीच नाही - शरद पवार ...\n६५० कोटी रुपये किंमत असलेले राफेल विमान १६०० कोटी रुपयांना विकत घेतलेच कसे, असा सवाल उपस्थित करत राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषी आहेच, त्यामुळे त्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या प्रकरणी सर्वपक्षीय, संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बीड येथे केली. तुमचे थोडेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे सत्तेची मस्ती दाखवू नका, असा इशारा त्यांनी सरकारसह बीड जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाला दिला. बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-nilesh-rane-comment-135220", "date_download": "2018-10-15T22:07:11Z", "digest": "sha1:5CMDKPKZFXP77CW3UXWXBTZC3ZFP4BDY", "length": 13408, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Nilesh Rane comment एक संधी द्या, विकास करूनच दाखवतो - नीलेश राणे | eSakal", "raw_content": "\nएक संधी द्या, विकास करूनच दाखवतो - नीलेश राणे\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nरत्नागिरी - रत्नागिरीकरांच्या सेवेसाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी आहे. प्रसंगी केसेस झाल्या तरी चालतील; मात्र खरा विकास करायचा असेल तर सभागृहात जाणे आवश्‍यक आहे. आतापर्यंत शिवसेनेला संधी दिली, आता एक संधी मिळाली तर विकास कसा करायचा, हे दाखवून देऊ, असा विश्‍वास स्वाभिमानचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यक्‍त केला.\nरत्नागिरी - रत्नागिरीकरांच्या सेवेसाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी आहे. प्रसंगी केसेस झाल्या तरी चालतील; मात्र खरा विकास करायचा असेल तर सभागृहात जाणे आवश्‍यक आहे. आतापर्यंत शिवसेनेला संधी दिली, आता एक संधी मिळाली तर विकास कसा करायचा, हे दाखवून देऊ, असा विश्‍वास स्वाभिमानचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यक्‍त केला.\nयेथील मेळाव्यात ते बोलत होते. राणे म्हणाले, रत्नागिरीत सभा घेण्याचे धाडस फक्‍त राणेच करू शकतात. या मतदारसंघात गेली दहा वर्षे काम करतो. खासदार असताना सर्वाधिक निधी खर्च केला. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर वचक होता. गेल्या चार वर्षात हे चित्र पालटले आहे. शिवसेना त्याला कारणीभूत आहे. खासदारांनी रत्नागिरीतील कुठच्या तरी एका टाकीखाली सभा लावली. त्यांच्याजवळील गर्दी पाहा आणि स्वाभिमानची सभा पाहा. लगेच सगळ्यांच्या लक्षात येईल. रत्नागिरीचे आरोग्य बिघडले आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत. आम्ही ट्रेनमध्ये आहोत हे लक्षात आल्याने स्थानिक आमदार डबे बदलतात. ते रत्नागिरीचा काय विकास करणार, असा प्रश्‍नही उपस्थित त्यांनी केला.\nखासदार, आमदार, जिल्हा परिषद सेनेचा मात्र येथील तरुण रोजगारासाठी सुकले, आंबा बागायतदार न्यायासाठी मुकले अशी येथील परिस्थिती आहे. मच्छीमार, कुणबी समाजासह प्रत्येक संघटना समस्या सुटतील या अपेक्षीत आहेत. राणे जो शब्द देतील, तो ते पूर्ण करतील असा विश्‍वास आहे. कोकणात येणाऱ्या प्रकल्पांच्या जमिनी विकण्यासाठी शिवसेनेचे सदस्य पुढे असतात. जैतापूर रद्द करू, अशी घोषणा करणाऱ्या खासदारांनी ती पूर्ण केली, का असा प्रश्‍न उपस्थित करत नीलेश राणे यांनी खासदार राऊत यांना लक्ष केले.\nमराठा आरक्षण सर्वात आधी आम्ही मागितले. रत्नागिरीत बैठक बोलाविली, तेव्हा सर्वच समाजाच्या लोकांनी माझ्या मागे उभे राहण्याचे आश्‍वासन दिले, असे राणे यांनी सांगितले.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nअपघातातून बचावले आमदार बाळा भेगडे\nतळेगाव दाभाडे - येथील अथर्व हॉस्पिटलच्या लिफ्टचा रोप तूटून झालेल्या अपघातात आमदार बाळा भेगडे आपल्या मुलासह सुखरूप बचावले. शनिवारी दुपारी...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/518/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T22:29:53Z", "digest": "sha1:DIGQECWVK5HZKWKW3QMNZNTQ7XOR6IQX", "length": 8894, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआमदार निलंबनाच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करणाऱ्या आमदारांना निलंबित करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ आज ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडताना केलेल्या भाषणाची होळी करण्यात आली. ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करत आमदारांचे निलंबन मागे घेतलेच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.\nदरम्यान, अर्थसंकल्पावर मतदान झाले तर त्यामध्ये विरोधकांचे मतदान जास्त होऊ नये म्हणून सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले असल्याची टीका आनंद परांजपे यांनी केली आहे. एकूण उत्पन्नाच्या ठराविक प्रमाणात खर्च विकासकामांवर करायचे निर्देश केंद्राने दिलेले आहेत. मात्र, विकास करण्यासाठी ठेवलेले ११.२५ टक्केही खर्च केलेला नाही. कर्जफेडीवरच १५ टक्के खर्च करण्यात येत आहेत. सर्वत्र महागाई वाढली आहे. सोयाबीनचे भाव, कांदा, टोमॅटो, कापूस या शेतमालाचे दर निम्म्याहून खाली आले आहेत. तूर डाळीला योग्य भाव मिळत नाही. याबाबत फडणवीस सरकार काहीही करीत नाही. आपले हे अपयश झाकण्यासाठी त्यांनी आमदारांना निलंबित करुन शेतकऱ्यांची प्रतारणा केली आहे, अशा शब्दात आनंद परांजपे यांनी सरकारचा निषेध केला.\nसटाणा पालिकेत राष्ट्रवादीची हॅट्रीक होणार - सुनील तटकरे ...\nसटाणा नगरपालिकेच्या दहा वर्षात झालेल्या विकास कामांवर जनता पुन्हा पक्षाच्या हातात सत्ता देईल असा विश्वास व्यक्त करून हॅट्रीक झाल्यास शहराचा कायापालट करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार दिपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, काका रौंदाळ, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मौलाना सय्यद, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट ...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांतर्फे आजपासून संघर्षयात्रेला सुरूवात ...\nशेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी विरोधी पक्षांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या संघर्षयात्रेला आजपासून सुरूवात होत आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसतर्फे विधिमंडळ सभागृहात सातत्याने लावून धरली आहे. याआधीच्या अधिवेशनांमध्येही कर्जमाफीच्या मागणीवर विरोधक ठाम राहिले, मात्र तरीही सरकार याबाबत उपाययोजना करत नसल्याने शेतकऱ्यांचा संघर्ष हा आता महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात लढला जाणार आहे. ४ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या संघर्षयात्रेची सुरूवात आज चंद्रपूर जिल्ह्यातून होत ...\nराज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीची 'सद्भावना यात्रा' ...\nराज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'सद्भावना यात्रा' काढणार आहे. या उपक्रमाअंर्तगत राज्यातील सुमारे १३१० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रूपयांचा मदत निधी दिला जाणार आहे. मदत निधीचे वाटप राज्यातील प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला लवकरात लवकर व्हावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. या उपक्रमाची सुरूवात येत्या ७ मार्च रोजी पु ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/765/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%87_-_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98", "date_download": "2018-10-15T21:48:23Z", "digest": "sha1:PBGCDULAKPRYCWT4XN3E4S2RCKTNPDUF", "length": 9872, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांचे आरोप धादांत खोटारडे - चित्रा वाघ\nनाशिक जिल्ह्यातील कळवणच्या लाभार्थ्याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांनी धमकावल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात केला होता. या आरोपाची शहानिशा करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहमुख गाव गाठले. त्यांच्यासोबत धमकीचा आरोप असलेल्या डॉ. भारती पवार, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, प्रदेश सचिव कामिनी जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसमोर लाभार्थी फुनाबाई पवार यांची भेट घेतली. आपल्या पदाधिकाऱ्यांनी धमकावले का असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला. त्यावर फुनाबाई पवार यांनी आपण यांना ओळखत नाही आणि त्यांनी धमकावले नाही, असे स्पष्टीकरण दिले.\nमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही पद्धतीची शहनिशा, खातरजमा न करता विरोधी पक्षातील महिला पदाधिकारीची बदनामी केली आहे. अशा पद्धतीने राज्यातील महिलांची बदनामी करणे हे राज्याच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्यांचे सहकारी व नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नुकतेच दारूच्या ब्रँडला महिलांचे नाव द्या, असे संतापजनक वक्तव्य केले होते. संपुर्ण राज्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने गिरीश महाजन यांना चप्पल मारो आंदोलन केले. आता स्वत: मुख्यमंत्री अशा पद्धतीने विधाने करत आहेत. या घटना पाहता सत्ताधाऱ्यांनी राजकारण किती खालच्या पातळीवर नेले, हे लक्षात येत आहे. सत्ताधारी महिलांबाबत दाखवत असलेला कळवळा किती बेगडी आहे, हे आता राज्यातील जनतेच्या समोर आले आहे.\nमुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे कि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी थांबवावी तसेच निराधार व बिनबुडाच्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.\nनाशिक ग्रामीण राष्ट्रवादीत इनकमिंग सिन्नर पाठोपाठ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांच ...\nत्र्यंबकेश्वर तालुक्यातील सौ. भारती भोये यांच्यासह हरसूल व ठाणापाडा गटातील शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या उपस्थितीत पक्षामध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी सिन्नर येथील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून आगामी काळात देखील विविध पक्षांमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक असून त्याबाबत योग्य ती चाचपणी केल्यानंतरच त्यांना पक्षात प्रवेश देण्यात येईल असे अॅड. रविंद्र पगार यांनी यावेळी सांगितले.सद्यस ...\nसंघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची मंगळवारी शहापूर येथे होणार सांगता ...\nविरोधकांच्या संयुक्त संघर्षयात्रेला शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभत असून शेतकरी कर्जमाफीची मागणीने राज्यभरात जोर धरला आहे. ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये तसेच शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान शेतकरी आपल्या व्यथा मांडत असून, त्यांच्या मागण्यांसाठी निघालेल्या संघर्षायात्रेत सहभागी होत आहेत. नाशिक जिल्ह्यात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मंगळवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता याबाबत नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधण्यात येणार आहे. मंगळवारी घोटी व शहापूर येथे जाहीर सभांनंतर संघर्षयात्रेच्या दुस ...\nकांद्याच्या हमीभावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमध्ये कांदा फेको आंदोलन ...\nसरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात तालुकावार तहसीलदार कार्यालयांवर अभिनव असे 'कांदा फेको आंदोलन' करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा ५ पैसे किलो इतक्या कवडीमोल भावाने विकला जात आहे. यामुळे कांदा उत् ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE", "date_download": "2018-10-15T21:37:39Z", "digest": "sha1:GDMVMVXL2XV4NDANZM6VGIYZGZUO3F7B", "length": 3885, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेडरल रिझर्व सिस्टमला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nफेडरल रिझर्व सिस्टमला जोडलेली पाने\n← फेडरल रिझर्व सिस्टम\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख फेडरल रिझर्व सिस्टम या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअमेरिकन डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nअमेरिकेची फेडरल रिझर्व (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nफेडरल रिझर्व्ह बँक (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nअमेरिकन डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nफेडरल रिझर्व सिस्टिम (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nवूड्रो विल्सन ‎ (← दुवे | संपादन)\nफेडरल रिझर्व बॅंक (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-dsc-w620-point-shoot-red-price-pdqoh2.html", "date_download": "2018-10-15T22:16:51Z", "digest": "sha1:T6XVGFWICTJITXYR5APQUHDAWFYCRU6L", "length": 17044, "nlines": 422, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड नवीनतम किंमत Jun 11, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेडस्नॅपडील उपलब्ध आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 7,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Sony Lens\nअपेरतुरे रंगे 3.2 - 6.5\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 1.1 fps\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.1 Megapixels\nसेन्सर तुपे Super HAD CCD\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1 / 2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 2 sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस Audio / Video Output\nरेड इये रेडुकशन Yes\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,400 dots\nइनबिल्ट मेमरी 28 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसोनी सायबर शॉट दशकं व६२० पॉईंट & शूट रेड\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/959/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D", "date_download": "2018-10-15T21:09:50Z", "digest": "sha1:YYLSOZXVR6N7W5DEYKD7NKZBQVZQPSWA", "length": 12211, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nलोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालांनी भाजपच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब - नवाब मलिक\nमुंबई येथील प्रदेश कार्यालयात मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी लोकसभा पोटनिवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत संवाद साधला. भंडारा-गोंदिया मध्ये झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयही यावेळी साजरा करण्यात आला. पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली असल्याचे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मधुकर कुकडे यांना भंडारा-गोंदिया मतदारसंघात विजयी करून जनतेने माजी खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केला असल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी करत जनतेचे आभार मानले. भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोले यांनी सरकार जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही, लोकप्रतिनिधींना आपले मत मांडण्याचा अधिकार देत नाही यास कंटाळून राजीनामा दिला होता. देशात झालेल्या चार लोकसभा तर दहा विधानसभा पोटनिवडणुकींचा निकाल आज जाहीर झाला. पालघर वगळता तीन जागेवर भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपला त्यांच्या स्वतःच्या जागाही जिंकता आल्या नाहीत, असे मलिक यांनी नमूद केले.\nपालघरमध्ये मत विभाजनाचा फायदा भाजपला झाला. मतांचे विभाजन झाले नसते तर भाजपला ही जागाही जिंकता आली नसती असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले. बहुजन विकास आघाडीला काँग्रेसने पाठिंबा द्यावा अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. असे झाले असते तर भाजपला पालघरही जिंकता आले नसते असे नवाब मलिक म्हणाले. भाजपने सत्तेचा दुरुपयोग करत, अफाट पैसा खर्च करत, सरकारी यंत्रणेचा वापर करत ही निवडणूक जिंकली. साम-दाम-दंड-भेदाचा वापर या निवडणुकीत भाजपने केला असा आरोप त्यांनी केला.\nभंडारा-गोंदियातही भाजपने तसा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. भाजपने आचारसंहितेचा भंग करत शेतकऱ्यांना प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला आणि निवडणूक आयोगाला तक्रार केली. अनेक इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाला होता. त्यामुळे ४९ ठिकाणी फेरमतदानही घेण्यात आले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सत्तेत राहण्यासाठी नियत चांगली असावी लागते असे मत त्यांनी मलिक यांनी व्यक्त केले. भाजपची नियत चांगली नाही म्हणून इव्हीएमचा दुरुपयोग केला जात आहे. या निवडणुकीतही प्रचंड घोळ झाला होता. इव्हीएम मशीनबाबत लोकांना शंका असल्याचे ते म्हणाले. अनेक विकसनशील देशात आजही बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. निवडणूक आयोगाने याचा विचार करायला हवा असे ते म्हणाले.\nयेऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजप जरी एकत्रित लढले तरी राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आणि इतर समविचारी पक्ष एकत्र येऊन २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेतून खाली खेचू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nजनता म्हणतेय, “नही चाहिए आपके अच्छे दिन, पुराने दिन लौटा दो” – मा. शरद पवार ...\nसुमारे ५.४० लाख टन डाळ असलेली ६ जहाजे मुंबईच्या बंदरावर उभी, मात्र डाळ ऊतरवू दिली जात नाही, पवार यांनी केला खुलासाडाळींच्या व्यापाऱ्यांचे संघटन गेले तीन दिवस मला भेटत आहे. डाळीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी ते दर्शवत आहेत, मात्र केंद्र आणि राज्य सरकारचे यासाठी सहकार्य मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे, असा खुलासा मा. शरद पवार यांनी आज मुंबईतील सभेला संबोधित करताना केला. राज्य सरकारच्या गेल्या वर्षभरातील अपयशाचा पंचनामा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबईतील वरळी येथे जाहीर स ...\nरत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेऊ – सुनिल तटकरे ...\nरत्नागिरी नगरपालिकेच्या हद्दीत झालेल्या विकास कामांवर जनता पुन्हा पक्षाच्या हातात सत्ता देईल असा विश्वास व्यक्त करून रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेऊ असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस आय. आघाडीच्या झालेल्या या एकत्रित मेळ्याव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे माजी खा. निलेश नारायण राणे देखील यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारीही उपस्थित होते.पालिका निवडणुकी ...\nमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा केवळ टाईमपास - आ. राजेश टोपे ...\nमराठा आरक्षणासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी भाजप-शिवसेनेच्या सरकारला दोन वर्षे लागतात, आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरत असताना त्यांच्या भावनांशी खेळत सरकार फक्त वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश टोपे यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाच्या चर्चेदरम्यान केला.यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु केवळ प्रतिज्ञापत् ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2010/06/blog-post_19.html", "date_download": "2018-10-15T21:56:12Z", "digest": "sha1:E6SRTZUTOLIJQTLOESDBGZPYLRJN7FXX", "length": 11243, "nlines": 243, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: ऑफिसातले गाणे", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nआपण बहूतेक सगळेच नोकरदार मंडळी आहोत. कुठे ना कुठे कळफलक बडवतो, खर्डेघाशी करतो, हात काळे करतो. तर बहुतेक ठिकाणी (म्हणजे आय टी सेक्टर मध्ये) कामे करतांना गाणे ऐकणे आता सर्वसाधारण आहे. कुठे एका सेंट्रल स्पिकरवर गाणे वाजवले जाते. कुठे सेंट्रलाईझ म्यूझीक सिस्टीम असते. तर कोठे अशी व्यवस्था नसल्याने जो तो आपापला हेडफोन लावून गाणे ऐकत बसतो. आता आपण या 'ऑफिसात गाणे ऐकणे' या विषयावर जी चर्चा त्या अनूषंगाने जाणारे काही प्रश्न असे:\n१) गाणे सेंट्रलाईज आहे का म्हणजे एका ठिकाणी स्पिकर ठेवलेले आहेत अन कुणीतरी त्याच्या/ तिच्या आवडीचे गाणे वाजवतो.\n२) त्या गाण्याचे ट्रॅक्स तुम्हाला नेहमीच आवडतात काय\n३) तुम्हाला तेथे तुमच्या आवडीचे गाणे वाजवता येते काय\n४) न वाजवता आल्यास अन दुसर्‍याच्या आवडीचे गाणे ऐकून कंटाळा, राग येतो काय तो राग व्यक्त करता तेतो काय तो राग व्यक्त करता तेतो काय राग आल्यास काही उपाय आहे काय\n५) चालू असलेले गाणे न आवडल्यास बंद करता येतो काय\n६) गाणे चालू असले म्हणजे कामात व्यत्यय येतो असे वाटते काय\n७) गाण्याचा व्हॉल्यूम कमी/ जास्त/ सहन करण्याईतपत/ बारीक/ जवळजवळ नाहीच असा असतो काय\n८) महाराष्ट्राबाहेर काम करत असतांना त्या त्या भाषेतले गाणे एकतांना कंटाळा, राग येतो काय तो राग व्यक्त करता तेतो काय तो राग व्यक्त करता तेतो काय राग आल्यास काही उपाय आहे काय\n९) \"गाणे वाजवणे\" या बाबत कंपनीची काही पॉलीसी आहे काय\n१०) गाण्याचा प्रकार कोणता: नेहमी शांत/ उल्हासीत करणारे/ क्लासिकल / इंन्स्ट्रूमेंटल/ आधूनिक सिनेमा संगीत / जुनी चित्रपट गीते/ इंग्रजी/ प्रादेशीक भाषेत आदी.\n११) गाणे ऑनलाईन असते का की कॉम्पूटरवर की सेंट्रल म्युझीक वर लागणारे\n१२) प्रत्येक जण त्याच्या त्याच्या सिस्टीम वर गाणे लावू शकतो काय\n१३) तुमचे या प्रकारामुळे वाद झालेला आहे काय\n१४) \"गाणे वाजवणे \" या प्रकारात केवळ एफ. एम. रेडीओच वाजवला जातो काय\n१५) तुम्हाला काम करतांना \"गाणे वाजवणे \" किंवा \"गाणे ऐकणे \"हा प्रकार आवडतो काय हो/ नाही/ अजीबात नाही/ नकोच ते प्रकार\n१६) ऑनलाईन गाणे हार्डडिस्कवर कॉपी करणे कॉपिराईट गुन्हा आहे हे तुम्हास/ तुमच्या मॅनेजमेंटला माहित आहे काय त्या विरूद्ध काय पावले उचलली आहेत\n१७) ऑफिसची बँन्डविड्थ/ रिसोर्स वापरून ऑनलाईन गाणे डाउनलोड करणे/ शेअर करणे तुम्ही करता काय ते योग्य वाटते काय ते योग्य वाटते काय त्यात किती वेळ खर्ची जातो\n१८) नॉन आय टी नोकरी करणार्‍यांची काय मते/ अनुभव आहे\n१९) \"ऑफीसात कामे करायला जातो. गाणे हे नकोच. मग चर्चा कशाला\"\nLabels: प्रश्नोत्तरे, माहिती, लेख, वाद\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nगीत: कसं जगावं या असल्या दिवसात\nउन्हेरे - गरम पाण्याचे झरे\nयुगलगीत : ही धुंद पावसाळी हवा\nगीत: पहाटे पहाटे जवळ तू ये ना\nवंशावळी : एक ओळख\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/three-drowned-salaimendha-lake-135981", "date_download": "2018-10-15T21:50:49Z", "digest": "sha1:JPS2MYNUILGVPDRY3ZR3PH5F75DNY6DK", "length": 15003, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three drowned in salaimendha lake सालईमेंढ्यात तिघांचा बुडून मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसालईमेंढ्यात तिघांचा बुडून मृत्यू\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nनागपूर/हिंगणा - तेलगावनजीकच्या सालईमेंढा तलावात शहरातील भांडे प्लॉट, चमारपुरातील तिघांचा रविवारी दुपारी चारच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. मैत्रीदिन साजरा करण्यास गेलेल्या दहा जणांपैकी सागर सुरेश जांभूळकर (वय १७), बंटी प्रेमलाल निर्मल (वय १५), प्रथमेश ऊर्फ गुड्डू सिद्धार्थ सिडाम (वय १७) या तिघांवर काळाने घाला घातला. या तिघांचीही घरे आजूबाजूला असून चमारपुरा वस्तीवर शोककळा पसरली.\nनागपूर/हिंगणा - तेलगावनजीकच्या सालईमेंढा तलावात शहरातील भांडे प्लॉट, चमारपुरातील तिघांचा रविवारी दुपारी चारच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. मैत्रीदिन साजरा करण्यास गेलेल्या दहा जणांपैकी सागर सुरेश जांभूळकर (वय १७), बंटी प्रेमलाल निर्मल (वय १५), प्रथमेश ऊर्फ गुड्डू सिद्धार्थ सिडाम (वय १७) या तिघांवर काळाने घाला घातला. या तिघांचीही घरे आजूबाजूला असून चमारपुरा वस्तीवर शोककळा पसरली.\nचमारपुऱ्यातील मृत सागरच्या घरी सर्व मित्र एकत्र आले. घरी या मित्रांनी मैत्रीदिनानिमित्त आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दुपारी सर्वच जण तेलगावनजीकच्या सालईमेंढा तलाव परिसरात गेले. यातील तिघांना तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. दोघे खोल पाण्यात गेले, ते पाण्यात बुडू लागल्याने त्यांना मदतीसाठी तिसरा मित्रही गेला. मात्र, यात तिघांचाही बुडून मृत्यू झाला. काठावर असलेल्या अन्य मित्रांना त्यांची मदत करता आली नाही. त्यांनी हिंगणा पोलिसांना माहिती दिली. पोलिस व अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळावर दाखल झाले. सायंकाळी अंधार होईस्तोवर बंटी व प्रथमेशचे मृतदेह सापडले होते. मात्र, रात्र झाल्यामुळे अग्निशमनच्या जवानांनी शोधमोहीम थांबविली. उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, इतर मित्रांमुळे यांच्या घटनेची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली अन्‌ चमारपुऱ्यावर शोककळा पसरली. घरात माहिती होताच तिन्ही कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. काही वेळातच परिसरात घटनेची माहिती पसरल्याने तिघांच्याही घरांकडे नागरिकांनी धाव घेतली. रात्रीपर्यंत नातेवाइकही पोहोचले. इतर विशाल भगत (१६), ओम नागोसे (१७), स्वप्नील वडमे (१७), शुभम केदार (१७), रितेश भालेकर (१७) हे मित्र बचावले. त्यांनीच घटनेची माहिती पोलिसांना दिली.\nआई म्हणाली, कशाला आले, काय झाले\nसागरच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती मिळताच नातेवाइकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. सागरबाबत मात्र आई वनिता यांना कुणीही काहीही सांगितले नाही. त्यामुळे घरी येणाऱ्या नातेवाइक, परिसरातील नागरिकांना त्या कशाला आले, काय झाले असे प्रश्‍न विचारत होत्या. त्यामुळे नातेवाइकही काही वेळ स्तब्ध झाले.\nमैत्रीदिनाचा बेत जिवावर बेतला\nमैत्रीदिन बाहेर साजरा करण्याचा बेतच या तिघांच्या जिवावर बेतला. मृत सागर हा दहावी नापास असून खासगी रुग्णालयात काम करून टाइल्सचे काम करणाऱ्या वडिलांना हातभार लावत होता. नुकताच त्याने गुटखा तयार करण्याची मशीन खरेदी करून पानटपरी थाटली होती. त्याची आई गृहिणी असून त्याला दहा वर्षांचा लहान भाऊ आहे. बंटी निर्मल हा किराणा दुकानात काम करीत होता तर प्रथमेश सिडाम हा बारावीचा विद्यार्थी होता.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/bappa-morya-re-2017/balganesh-drawings-268264.html", "date_download": "2018-10-15T22:15:09Z", "digest": "sha1:XLG4I2YOTSMNPXTNXMEZJTCFUCFXQICC", "length": 7826, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat: Marathi News, Breaking News in Marathi, Politics, Sports News Headlines", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/08/90.html", "date_download": "2018-10-15T21:26:21Z", "digest": "sha1:X6MSQXM5MHLLTRFXSAUNHSOPJWHTC3SH", "length": 2109, "nlines": 55, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: कोकण विभागात बार्टीमध्ये समतादूत पदाच्या 90 जागा", "raw_content": "\nकोकण विभागात बार्टीमध्ये समतादूत पदाच्या 90 जागा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (बार्टी) समतादूत प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कोकण विभागात राबविण्यात येणाऱ्या या पथदर्शी प्रकल्पात समतादूत (90 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 9 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती व अर्जhttps://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/small-project-water-storage-decrease-27105", "date_download": "2018-10-15T22:11:02Z", "digest": "sha1:YTH4OR4KDJUE25UE3SKJISFCGCT4IQOG", "length": 13772, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "small project water storage decrease 734 लघु प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा आला 51 टक्‍क्‍यांवर | eSakal", "raw_content": "\n734 लघु प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा आला 51 टक्‍क्‍यांवर\nरविवार, 22 जानेवारी 2017\nमराठवाड्यातील चित्र : 75 मध्यम प्रकल्पांतील साठाही 60 टक्‍क्‍यांवर\nऔरंगाबाद - मराठवाड्यातील 734 लघु प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा शुक्रवारअखेर (ता.20) एक्‍कावन टक्‍क्‍यांवर आला आहे. ऑक्‍टोबर 2016 च्या मध्यान्हात या पाणीसाठ्याचा टक्‍का 83.65 वर होता. दुसरीकडे 75 मध्यम प्रकल्पातील झपाट्याने कमी होत असलेल्या पाणीसाठ्यातही जवळपास 21 टक्‍क्‍यांची घट नोंदली गेली आहे.\nमराठवाड्यातील चित्र : 75 मध्यम प्रकल्पांतील साठाही 60 टक्‍क्‍यांवर\nऔरंगाबाद - मराठवाड्यातील 734 लघु प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा शुक्रवारअखेर (ता.20) एक्‍कावन टक्‍क्‍यांवर आला आहे. ऑक्‍टोबर 2016 च्या मध्यान्हात या पाणीसाठ्याचा टक्‍का 83.65 वर होता. दुसरीकडे 75 मध्यम प्रकल्पातील झपाट्याने कमी होत असलेल्या पाणीसाठ्यातही जवळपास 21 टक्‍क्‍यांची घट नोंदली गेली आहे.\nऑक्‍टोबर 2016 च्या मध्यान्हात मराठवाड्यातील 841 लघु, मध्यम व बंधाऱ्यातील उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्‍का 82 च्या पुढे सरकला होता. तेव्हापासून आतापर्यंत पाणीसाठ्यांमध्ये सातत्याने घट नोंदली गेली आहे. गत चार पाच वर्षांत सातत्याने दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पावसाळ्यात व त्यानंतरच्या परतीच्या पावसाने कृपा केली. परंतु, ही कृपा त्यानंतर मोठ्या प्रमाणात घटलेला उपयुक्‍त पाणीसाठा पाहता पाण्याविषयीची चिंता पुन्हा एकदा वाढीस लागण्याचीच चिन्हे आहेत. मराठवाड्यातील 11 मोठे प्रकल्प मिळून 852 प्रकल्पांत आजघडीला केवळ 55.46 टक्‍के अर्थात केवळ 4433.60 दलघमी (156.55 टीएमसी) उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये 75 मध्यम प्रकल्पांतील 570.58 दलघमी (20.14 टीएमसी), 734 लघु प्रकल्पातील 837.51 दलघमी (29.57 टीएमसी), गोदावरील नदीवरील 11 बंधाऱ्यातील 115.46 दलघमी (4.07 टीएमसी), तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील 21 बंधाऱ्यातील 31.38 (1.10 टीएमसी) उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश आहे.\nआठवडाभरात येलदरीत 32 दलघमी पाणी घटले.\nमागील आठवड्याच्या तुलनेत 19 जानेवारी 2017 अखेर परभणी जिल्ह्यातील येलदरी या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात 32 दलघमी (1.12 टीएमसी) ची घट नोंदली घेली आहे. गत आठवड्यात येलदरीत 211 दलघमी (7.45 टीएमसी) उपयुक्‍त पाणीासाठा होता. 19 जानेवारी रोजी उपयुक्‍त पाणीसाठा 179 दलघमी (6.32 टीएमसीवर) येऊन पोचला आहे. केवळ 22 टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा उरला आहे. इतर मोठ्या प्रकल्पांपैकी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात 39 टक्‍के, विष्णूपुरीत 51 टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा उरला आहे.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nMy Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार\nवडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ...\nपाण्यानंतर विकासकामावरुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा\nभिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_38.html", "date_download": "2018-10-15T22:13:21Z", "digest": "sha1:B3TQZW6LPGORUUDMMECGERLFUCCNO2ZY", "length": 13192, "nlines": 58, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "मांजरपाडाचे रखडलेले काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » मांजरपाडाचे रखडलेले काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश\nमांजरपाडाचे रखडलेले काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २२ मार्च, २०१७ | बुधवार, मार्च २२, २०१७\nमांजरपाडाचे रखडलेले काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा...\nछगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश...\nमांजरपाडा प्रकल्पाच्या निधी खर्चास राज्य शासनाची मंजुरी\nयेवला : - वार्ताहर\nछगन भुजबळ यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे मांजरपाडा प्रकल्पाच्या शिल्लक निधी खर्चास शासनाची नुकतीच मंजुरी मिळाली असून या प्रकल्पाचे बंद पडलेले काम आता तातडीने सुरु होणार आहे. या प्रकल्पाच्या रखडलेल्या कामासाठी छगन भुजबळ यांचा आर्थर रोड तुरुंगातून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार आज मांजरपाडा प्रकल्पाच्या शिल्लक निधीच्या खर्चास राज्य शासनाने आज मंजुरी दिल्याची माहिती भुजबळांचे स्विय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे.\nसिंचन विषयक विशेष चौकशी समितीच्या अहवालात ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प म्हणजेच मांजरपाडा (ता.सुरगाणा, जि.नाशिक) वळण योजनेचा समावेश होता. सदर समितीच्या अहवालावरील शासनाचा कार्यपालन अहवाल मुद्दा क्र.९.४.५ च्या अनुषंगाने राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांनी दि.१९.१२.२०१५ रोजी शासनास अहवाल सादर केला होता. त्यावर शासनाने दि.६ जानेवारी २०१६ च्या पत्रान्वये उपस्थित केलेल्या शेऱ्याचा पूर्तता अहवाल गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद कडून दि.१४ मार्च २०१६ रोजी शासनास सादर झालेला होता. त्यावर दि.१२ मे २०१६ च्या शासनाच्या पत्रान्वये मांजरपाडा योजनेच्या टेक्निकल ऑडीट संदर्भात नेमण्यात आलेल्या द्विसदस्यीय समितीने दि. २४ मे २०१६ रोजी सदर प्रकल्प स्थळाची व कार्यक्षेत्राची पाहणी करून शासनास अहवाल सादर केलेला होता.\nसद्यस्थितीत ८.९६ किमी लांबीच्या बोगद्यापैकी ८६ % तर धरण आणि सांडव्याचे ६०% काम पूर्ण करण्यात आलेले आहे. पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे अडवून हे पाणी बोगद्याद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार असल्यामुळे या योजनेस लवकरत लवकर सुधारित प्रशासकीय मान्यता किंवा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येऊन या योजनेचे काम सुरु करावे अशी भुजबळ यांची मागणी होती.\nछगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे मांजरपाडा या महत्वकांक्षी वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील गुजरातच्या हद्दीवरील पाणलोट क्षेत्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे गुजरातकडे आणि अरबी समुद्रात वाहून जाणारे ८४५ दलघफु पाणी आडवुन हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे. यातील १०० दलघफु पाणी स्थानिक वापरसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सध्यस्थितित ८.९६ की मी लांबीच्या बोगद्यापैकी ९० टक्के आणि ३.२० किमी लांबिच्या उघड्या चराचे पूर्ण काम झाले आहे. तर धरणाचे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र सिंचन विषयक चौकशी समितीच्या अहवालानुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितिकडून तपासणी करण्याच्या यादीमध्ये या प्रकल्पाचा समावेश असल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यतेवाचून हे काम ऑक्टो २०१४ पासून बंद पडले होते. विशेष म्हणजे सन २०१४-१५ मध्ये छगन भुजबळ यांनी या प्रकल्पसाठी ७० कोटी निधी उपलब्ध करून दिलेला होता मात्र सत्तापरिवर्तनंमुळे हे काम रखडले होते. मागील वर्षी शासनाने ७० कोटींपैकी सुमारे ४० कोटी निधी राज्यातील दुसऱ्या प्रकल्पांसाठी वर्ग केला होता. सध्यस्थितित या प्रकल्पसाठी ३३ कोटी निधि शिल्लक असुन दि.१८ मार्च रोजी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात उर्ध्व गोदावरीसाठी ३८.३५ कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.\nया प्रकल्पाचे रखडलेले काम सुरु करण्यासाठी भुजबळांचा विधिमंडळात सतत पाठपुरावा सुरु होता. मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनात मा. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना या योजनेचे काम तातडीने सुरु केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना आश्वाशन दिले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या प्रकल्पस्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी सुद्धा केली आहे. केवळ बोगदयाचे काम जरी पूर्ण झाले तरी गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार असल्यामुळे या योजनेसाठी भुजबळांचा पाठपुरावा सुरु होता. याबाबत छगन भुजबळ यांनी यापूर्वी आर्थर रोड कारागृहामधुन मुख्यमंत्र्यांना स्वहस्ताक्षरात पत्र सुद्धा लिहिले होते. आता राज्य शासनाने शिल्लक असलेल्या ३३ कोटी रुपयांच्या निधी खर्चास मंजुरी दिल्यामुळे लवकरच मांजरपाडा प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे. येवला तलुक्यासह दिंडोरी, निफाड आणि चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे लाभ होणार आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43043312", "date_download": "2018-10-15T22:28:44Z", "digest": "sha1:V4KUVN2DRHLI6N5UCI22JHJUFOKQ2HAW", "length": 11593, "nlines": 132, "source_domain": "www.bbc.com", "title": "सोशल : 'सेना-भाजपची आता जोडी कुठे आहे. तुझं माझं ब्रेक-अप झालं ना?' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसोशल : 'सेना-भाजपची आता जोडी कुठे आहे. तुझं माझं ब्रेक-अप झालं ना\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nसरकारमध्ये असल्यानं सरकारविरोधात आंदोलन करायचं नाही, असं कुणीही सांगितलेलं नाही. जनतेची कामं होत नसतील तर सरकारचे कान उपटले पाहिजेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.\nशेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काम करावं, त्यासाठी गरज पडल्यास आक्रमक व्हावं, आंदोलन करावं असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. शिवसेनाभवनात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.\n2019ची निवडणूक आपण स्वबळावर लढवणार अशी घोषणाही शिवसेनेनं केली आहे. त्यांच्यात सतत उडणाऱ्या खटक्यांच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना प्रश्न विचारला होता की, 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्तानं सेना-भाजपच्या जोडीला काय सल्ला द्याल\nआत्मघाती हल्ल्यासाठी तिला नटवण्यात आलं होतं\nमी केराबाई बोलतेय... माणदेशी रेडिओवर तुमचं स्वागत आहे\nवाचकांनी यावर मजेशीर आणि खुसखुशीत प्रतिक्रिया दिल्या. त्यातल्याच या प्रातिनिधिक.\nविजय सबनीस म्हणतात, \"शिवसेनेनं कितीही टीका केली तरी भाजप फारसं उत्तर देत नाही. दोघांचा व्हॅलेंटाईन डे करार आहे की, एकमेकांच्या वोट बॅंक्स राखायच्या.\"\n\"एकत्रितपणे सुखाचा संसार करायचा असेल तर दोघांनीही एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. नाहीतर एक घाव दोन तुकडे करुन ब्रेक अप करा,\" असा सल्ला दिलीप गांधी यांनी दिला आहे.\nसंदीप पाटील यांना वाटतं की, \"सेना-भाजपची कुरबूर म्हणजे पेल्यातलं भांडण आहे.\"\n\"आता जोडी कुठे आहे. तुझं माझं ब्रेक-अप झालं ना\" असा मिश्कील प्रश्न विचारला आहे आदित्य गोडसे यांनी.\nसंदिप फडतरे म्हणतात, \"दोघांनी बसून मन लावून नीट अभ्यास करून शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे वाट कशी लावायची ते ठरवा.\"\nकिशोर भोसले आणि मनोहर बोडके यांनी एकच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, \"सेना-भाजपचं तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना असं आहे.\"\n\"सरकारवर विरोधी पक्षापेक्षा शिवसेनेचाच जास्त वचक आहे,\" असं मत रूपेश तळे यांनी व्यक्त केलं आहे.\nतर दत्तात्रये कामठे म्हणतात, २०१९ नंतर घरी बसल्यावर काय करायचं \nमकरंद ननावरे यांनी सरळ सल्ला दिला आहे, \"Move on\".\n\"जरा सुधारा आणि एकमेकांवर आरोप करू नका,\" असा समजुतीचा सल्ला हर्षित कंटाळे यांनी दिला आहे.\nरूपचंद महाजनही याच मताचे आहेत. ते लिहितात, \"दोघे एकत्र या आणि चांगला महाराष्ट्र घडवा.\"\nशिवसेना-भाजपची युती 1989मध्ये झाली. त्यानंतर 2014पर्यंत जवळपास 25 वर्षं त्यांची नातं सुरळीत होतं. 2014 नंतर मात्र त्यांच्यात खटके उडायला लागले आहेत.\nआता तर त्यांच्यातलं नातं जवळपास संपुष्टात आल्यासारखंच आहे. त्या पार्श्वभूमीवर, गौरव नाईकर म्हणतात, \"जनतेने मध्यस्थी करून यांना घरी पाठवा.\"\nव्हॅलेंटाईन डे विशेष : आपण किस का करतो\nउन्हाळ्यात का होते गारपीट, माहिती आहे का\nव्हॅलेंटाईन डे विशेष : तुमचं प्रेम किती जुनं आहे, माहीत आहे\nजर्मन बेकरी स्फोटात पाय मोडला तरी आम्रपालीने केलं शिखर सर\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n#MeToo : 'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'\nमंगळयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलेची गोष्ट\nपाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\n' युरोपिय राष्ट्रांची तपासाची मागणी\n#MeToo : फक्त सत्यच माझा बचाव करेल - प्रिया रमाणी\nपाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\n'मला कधीही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही, कारण...'\n'हो, मी मुस्लीम आहे आणि मला गरबा खेळायला आवडतं'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/163231", "date_download": "2018-10-15T22:34:03Z", "digest": "sha1:6SRWTYYOE3S3EFXJQWSVOER2ZPAKVIR5", "length": 14813, "nlines": 274, "source_domain": "aisiakshare.com", "title": " || \"ऐसी\" हुच्चभ्रूंची लक्षणे || | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n|| \"ऐसी\" हुच्चभ्रूंची लक्षणे ||\nहुच्चभ्रूंचे कैसे बोलणे | हुच्चभ्रूंचे कैसे चालणे\nसमानांशीच कंपूनी जाणे | कैसे असे ||\nदुर्बोधत्वाचे परम-आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू\nचोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी ||\nउठपटांग ज्ञानराशी | उदंड असती जयांपाशी |\nयांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक |\nशष्प न कळोनि नीचभ्रू लोक | वाचनमात्र राहती ||\nनिरागसतेचे देखावे | परी करावे चातुर्ये \n येरू म्हणतो करावी ||\nअनेकांच्या (माझ्याही ) मनातले लिहिलेत\nकं लिवलंय, कं लिवलंय\nकं लिवलंय, कं लिवलंय\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nपण मला बिलकुल पसंत नाहीये हे .\nशिवाय गूगल परिपुष्ट हे निचभ्रू लक्षण हे तर अजिबात पसंत नाही .\nनोंद घेतली जाईल .\n(आता आमच्या नेत्यानी काय करावं \n(आता आमच्या नेत्यानी काय\n(आता आमच्या नेत्यानी काय करावं \nमार्मिक दिलाय हो अनुतै\nमार्मिक दिलाय हो अनुतै\nयांसी गमे जे रोचक | त्यावरी\nयांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक |\nशष्प न कळोनि नीचभ्रू लोक | वाचनमात्र राहती ||\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nस्वप्नी जे तर्किले रात्री |\nस्वप्नी जे तर्किले रात्री | ते ते तैसेचि लीहिले |\nहिंडता हिंडता आलो | 'ऐसि' या वनभूवनी ||\nसकलांआड जी विघ्ने | हुच्चभ्रूरूप सर्वही |\nलाटिली बहु \"अनंते\" | दापिली कापिली बहू ||\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nजबरी टोला. लै असुरी आनंद जाहला वाचून. इग्नोरुन निरागस राहणे...सही पकडे है\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nयेरू म्हणे धन्यवादू |\nआरशासी नका निंदू ||\nअफाट सुंदर आणि मार्मिक .\nअफाट सुंदर आणि मार्मिक . उच्चभ्रू आणि नीचभ्रू ; दोघानांही धुतलंय मस्त\nयादी करायला घेतलीये ऐसीवरची. नीचभ्रू मधे मी पैला,\nकं हानलाय कं हानलाय\nबऱ्याच वर्षांनी 'येरु' शब्द ऐकून भरुन आले, जसे\nयेरु बोले पाहीन पिता माझा\nनको जाऊ मारील राजभाजा\nही उत्तानपाद राजावरची कविता आठवली.\nसंगीतकार शंकर (जन्म : १५ ऑक्टोबर १९२२)\nजन्मदिवस : लॅटिन कवी व्हर्जिल (इ.स.पूर्व ७०), शास्त्रज्ञ टॉरिचेल्ली (१६०८), तत्त्वज्ञ नित्शे (१८४४), लेखक पी. जी. वूडहाऊस (१८८१), रसायनशास्त्रज्ञ आणि लेखक सी. पी. स्नो (१९०५), अर्थतज्ञ जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०८), लेखक मारिओ पुझो (१९२०), संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतील शंकर (१९२२), लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९२३), नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी (१९२३), कवी नारायण सुर्वे (१९२६), तत्त्वज्ञ मिशेल फूको (१९२६), माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१), बासरीवादक एन्. रमणी (१९३४), वार्ताहर, माध्यमचालक प्रणय रॉय (१९४९), सिनेदिग्दर्शिका मीरा नायर (१९५७), टेनिसपटू एलेना दिमेन्तिएव्हा (१९८१)\nमृत्युदिवस : सम्राट अकबर (१६०५), साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ 'निराला' (१९६१), संगीतकार कोल पोर्टर (१९६४), नोबेलविजेते शास्त्रज्ञ कॉनरॅड एमिल ब्लॉक (२०००), लोकनाट्यकार आणि साहित्यिक वसंत सबनीस (२००२)\nवर्धापनदिन : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी (१८७८), ब्लॅक पॅन्थर पार्टी (१९६६)\n१७८३ : बलूनद्वारे मानवाचे पहिले हवेत प्रक्षेपण.\n१८९४ : युरोपातला ज्यूद्वेष चव्हाट्यावर आणणाऱ्या ड्रेफ्यूस प्रकरणात फ्रेंच सेनेतला ज्यू अधिकारी अल्फ्रेड ड्रेफ्यूसला खोट्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक.\n१९१७ : महिला गुप्तहेर माताहारीला गोळ्या घालून देहदंड.\n१९३२ : टाटा एअरलाइन्सचे (नंतरची एअर इंडिया) पहिले विमानोड्डाण.\n१९५६ : फोर्ट्रान संगणकभाषेचा वापर सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post.html", "date_download": "2018-10-15T22:08:52Z", "digest": "sha1:QQ3EXU4RS252TYQROIRCF2KHJMOPXLVH", "length": 9684, "nlines": 54, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "नगरसेवक सचिन शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन… - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » नगरसेवक सचिन शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…\nनगरसेवक सचिन शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ७ मार्च, २०१७ | मंगळवार, मार्च ०७, २०१७\nनगरसेवक सचिन शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…\nआता निवडणुकीचा हंगाम संपला तरी आता सर्व पक्षीय नगरसेवकांनी सहकार्याचे धोरण ठेवून विकासाच्या बाबतीत राजकारण मध्ये न आणता जनतेच्या अपेक्षांची पुर्तता करावी असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस एड. माणिकराव शिंदे यांनी केले. हुडको वसाहतीमध्ये प्रभाग क्र.८ चे राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन एड. माणिकराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मालेगावजवळील जवार्डी येथील दादामहाराज , नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी उपस्थित होते.\nशहरामध्ये निवडणुकीनंतर जनतेला नगरसेवकांशी संपर्क साधण्यासाठी नगरसेवकाचे संपर्क कार्यालय गरजेचे आहे, निवडणुकीच्या काळात दररोज भेटणारे उमेदवार नगरसेवक झाल्यावर भेटत नाही. मात्र सचिन शिंदे यांनी संपर्क कार्यालय सुरु करुन प्रभागातील जनतेचा विश्वास सार्थ ठरवला असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी नगराध्यक्षांना उद्देशून एड.शिंदे यांनी राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. नगरपालिकेवरही सध्या भाजपचेच नगराध्यक्ष आहेत तरी येवला शहराची रखडलेली भुयारी गटार व रस्ते क्रॉक्रिंटीकरणाची योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे कॉग्रेस राष्ट्रवादीने दुर्लक्ष केल्याचे म्हणत शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर केल्याचे मत एड.शिंदे यांनी मांडले. सध्या भाजप – शिवसेनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव वापरावरून आरोप प्रत्यारोप चालू आहेत असे बोलत एड.शिंदे यांनी हा वाद न करता भाजपला शहर , राज्य, केंद्र तिन्ही ठिकाणी पाच वर्षांसाठी सत्ता आहे हे लक्षात घेऊन छ.शिवाजी महाराज हे कोण्या एका जाती धर्माचे नव्हे तर सर्वधर्मीय रयतेचे राजे होते, छत्रपतींचा तो आदर्श डोळ्यापुढे ठेवून सर्वसामान्यांसाठी कार्य करा असे आवाहन त्यांनी केले.\nनगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांनी संपर्क कार्यालय उपक्रमाची स्तुती करीत जनतेने आपल्या सुचना नगरपालिकेला कळवण्याचे आवाहन केले. यावेळी जनकल्याण सेवा समितीचे नारायण शिंदे यांनी शहरातील रहदारीच्या प्रश्नावर तोडगा म्हणून विंचुर चौफुलीवर वाहतुक सिग्नल यंत्रणेसाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी एड. बाबासाहेब देशमुख,बालू शिंदे, नगरसेवक डॉ.संकेत शिंदे, नगरसेवक गणेश शिंदे, नगरसेवक प्रविण बनकर,नगरसेवक दयानंद जावळे, एड. शाहु शिंदे, एड.मिलींद शिंदे संतोष परदेशी, मनिष काबरा, निस्सार लिंबुवाले, राजू कदम, प्रशांत शिंदे, अरविंद शिंदे, भास्करराव शिंदे, शुक्लेश्वर जाधव, शाम शिंदे, राम शिंदे, रवि शिंदे, तात्या त्रिभुवन, रामदास पाटील, भागीनाथ उशीर, आरिफ तांबोळी, सुमित शिंदे आदींसह रायगड ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/11084", "date_download": "2018-10-15T22:21:24Z", "digest": "sha1:LGK3PJ3W432PL5FUV7GUYAFX2GIDPY56", "length": 4404, "nlines": 88, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अ‍ॅक्सेसरीज : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अ‍ॅक्सेसरीज\nकार ट्युनिंग - परफॉरमन्स\nतुम्हाला कधी आपली गाडी रेस कार सारखी चालवावी असे वाटते का\nतुम्ही कधी फास्ट मुव्हींग कार्सचा थ्रिल घेतला आहे का\nस्टॉक कार रेस मध्ये आपली कार चालवावी असे वाटले का\nउत्तर हो असेल पण तश्या कार्स तुम्ही विकत घेऊ शकत नसाल आणि तुमच्या कडे कार असेल तर मात्र इंजीन ट्यूनिंग किट एकदा वापरून बघाच. पेट्रोल व डिझेल दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.\nकारचे स्टॉक इंजिन (म्हणजे गाडीत लावून आलेले) हे आपल्याला हवे आणखी ट्युन करता येते जेणे करून त्याचा शक्ती आणि प्रति लिटर क्षमता अजून वाढेल. (परफॉर्मन्स आणि मायलेज)\nट्युनिंग हे दोन प्रकारे करता येते.\nRead more about कार ट्युनिंग - परफॉरमन्स\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T20:55:03Z", "digest": "sha1:AKDAHKI4S37E5LZUJOS5BTDNMHQ6SKN3", "length": 8964, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान बनेलही : राहुल गांधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान बनेलही : राहुल गांधी\nनवी दिल्ली – मित्रपक्षांची इच्छा असेल तर पंतप्रधान बनेलही, अशी स्पष्टोक्ती कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. अर्थात, विरोधी पक्षांनी प्रथम एकत्र येऊन सत्तारूढ भाजपचा पराभव करण्याची गरज असल्याच्या वास्तवावरही त्यांनी बोट ठेवले.\nएचटी लीडरशिप समिटदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना राहुल यांनी विविध मुद्‌द्‌यांवर भूमिका मांडली. पंतप्रधान बनण्याच्या शक्‍यतेबाबत विचारल्यावर त्यांनी ती बाब मित्रपक्षांच्या इच्छेवर अवलंबून असल्याचे नमूद केले. अर्थात, पंतप्रधान कोण बनणार ही दोन टप्प्यांची प्रक्रिया आहे. मित्रपक्षांशी आमची चर्चा झाली. त्यात पंतप्रधानपदाबाबतची प्रक्रिया दोन टप्प्यांची असल्याचे आम्ही निश्‍चित केले. प्रथम एकत्र येऊन भाजपचा पराभव करणे याला प्राधान्य आहे. त्यानंतर निवडणूक झाल्यावर काय करायचे ते ठरवता येईल, असे त्यांनी म्हटले.\nमागील काही काळापासून राहुल यांच्या मंदिर भेटींचा विषय गाजत आहे. मात्र, मी अनेक वर्षांपासून मंदिरे, गुरूद्वारा आणि मशिदींना भेटी देतो. पण, माझ्या मंदिर भेटींना अचानकपणे प्रसिद्धी मिळू लागली. भाजपला ते रूचत नसल्याचे मला वाटते. ती बाब त्या पक्षाला क्रोधित करते. केवळ आम्हीच मंदिरांमध्ये जाऊ शकतो असे त्या पक्षाला वाटत असावे, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला. टीका पचवण्याची कला मी शिकलो आहे. टीकेमुळे मी विचलित होत नाही. टीका सहन करायला आणि प्रश्‍न स्वीकारायला मी तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे का करू शकत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. यूपीएच्या अध्यक्षा असणाऱ्या आई सोनिया गांधी यांच्या आणि तुमच्या नेतृत्वशैलीत काय फरक आहे, असा प्रश्‍न राहुल यांना विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, मी आईकडून खूप काही शिकलो. तिने संयमी बनण्याचा धडा मला दिला. मी आता आईप्रमाणे अधिक ऐकून घेतो.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…तर विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची चिन्हे\nNext articleकालवाग्रस्त आंदोलनाच्या पवित्र्यात\nमुंबईत एअर इंडियाचा विमानातून एअर होस्टेस पडली\nजयंती विशेष : वाचा मिसाइलमॅनचे 10 विचार\n#मी टू : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआंवरही आरोप\nतेल कंपन्यांच्या प्रमुखांची आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत बैठक\nगृहमंत्री पाक सीमेवर करणार शस्त्रपुजन\nमनोहर पर्रिकर यांची प्रकृती नाजुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T21:53:00Z", "digest": "sha1:QMHQBVJTZJ4CFYZUIFIMQ323XWKPBBIM", "length": 11972, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रपुरुषांच्या बदनामीची मोहीम सुरू – डॉ. चौधरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराष्ट्रपुरुषांच्या बदनामीची मोहीम सुरू – डॉ. चौधरी\nचिंचवड – बौद्धिक उंची कमी असल्याने पुतळ्यांची उंची वाढवली जात आहे. देशात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या बदनामीची मोहीम सुरू आहे. परंतु, पंतप्रधान मोदी परदेशात मात्र गांधी आणि इतर राष्ट्रपुरुषांचा उदो उदो करतात, याचे कारण स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही नेता सामील नसल्याने त्यांना गांधी-आंबेडकर-पटेल यांचे नाव घ्यावे लागते; आणि हेच सत्ताधाऱ्यांचे खरे दुःख आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांनी चिंचवड येथे केले.\nमोहननगर येथील दत्त मंदिर चौकात जयभवानी तरुण मंडळ आणि कालीमाता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत याचसाठी केला होता अट्टाहास ( स्वातंत्र्य चळवळ आणि आजचा भारत) या विषयावरील चतुर्थ पुष्प गुंफताना डॉ. विश्वंभर चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाभाऊ गोलांडे होते. नगरसेविका मीनल यादव, मनीषा महाजन, सुप्रिया सोळांकुरे, छाया देसले, मुख्य संयोजक मारुती भापकरसुभाष पागळे, जालिंदर काळभोर, शंकर काळभोर, गणेश दातीर-पाटील आदी उपस्थित होते.\nडॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले की, देशात यापूर्वी कधी नव्हती एवढी धार्मिक भावना उफाळून आलेली आहे. सोशल मीडियामधून मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, अशी हाकाटी सुरू आहे. द्वेषभावना वाढीस नेऊन देशाला पुढे जाऊ द्यायचे नाही, असेच सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. खरं म्हणजे प्रत्येक देशाला संस्कृती आणि परंपरा असते त्यामुळे त्याचे अवडंबर माजवण्याची गरज नाही. वास्तविक जगात एकही धर्म आणि जात शुद्ध नाही तर सर्वच संकरित असून हे वैज्ञानिक सत्य आहे; पण आताच्या सरकारला धर्म, परंपरा पाहिजे, मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन नको आहे.\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्याशी तीव्र मतभेद होते, त्यांना भारताचे पंतप्रधान होऊ दिले नाही असे अनेक गैरसमज मुद्दाम पसरवले जातात. विदेशात शिक्षण घेतले असल्याने नेहरू हे स्त्रीदाक्षिण्य पाळत असत; परंतु आता त्या गोष्टींवरून त्यांचे चारित्र्यहनन केले जाते आहे. यापूर्वीच्या सरकारने टेकड्या आणि भूखंड विकले; तर आताचे सरकार नद्या आणि समुद्र विकायला निघाले आहे. त्यामुळे गांधी, नेहरू, पटेल, सुभाषबाबू, आंबेडकर यांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान लक्षात घेऊन त्यांची बदनामी सहन न करता गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय ही काळाची गरज असल्याचे विश्‍वंभर चौधरी यांनी सांगितले.\nअनिल जाधव, राहुल साळुंखे, कैलास केसवड, गोरख देवकाते, अभिजित भापकर यांनी संयोजनात सहकार्य केले. अभिजित शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र घावटे यांनी आभार मानले.\nसुभाषबाबूंविषयी खोटी माहिती प्रसूत\nसुभाषचंद्र बोस यांच्या विषयी देखील आताचे सरकार खोटी माहिती प्रसूत करत असल्याचा आरोप विश्‍वंभर चौधरी यांनी यावेळी केला. सुभाषबाबू यांना कायम पंडित नेहरूंनी साथ दिली. त्यांच्यात आणि गांधीजींमध्ये मतभेद होते; तसेच सरदार पटेल आणि सुभाषबाबू यांचे एकमेकांशी पटत नव्हते याचे कारण सुभाषबाबू कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. हिटलर आणि मुसोलिनी यांची मदत स्वातंत्र्य चळवळीसाठी घ्यावी, असे सुभाषबाबूंना वाटायचे; पण हुकूमशहांच्या मदतीने स्वातंत्र्य मिळविण्याची कल्पना गांधी आणि कॉंग्रेसला पसंत नव्हती. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुभाषबाबूंनी जिंकली; पण मतभेदामुळे त्यांनी राजीनामा दिला होता, असे असले तरी सुभाषबाबूंना गांधी विषयी व्यक्तिगत आदर होता, असेही विश्‍वंभर चौधरी यांनी नमूद केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला\nNext articleपुणे : चायनीज दुकानात बोलावून तरुणास मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/5402-swwapnil-joshi-playing-flute-after-25-years-in-ranangan", "date_download": "2018-10-15T22:12:34Z", "digest": "sha1:MCMJ7W333WOPMJI2G3P2FULUAAHAEMBD", "length": 9945, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा घुमणार स्वप्नीलच्या बासरीचे सूर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nतब्बल २५ वर्षानंतर पुन्हा घुमणार स्वप्नीलच्या बासरीचे सूर\nPrevious Article 'अश्विनी भावे' ह्यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस \nNext Article 'शितल चव्हाण' चा ग्रामीण भागातून थेट मराठी चित्रपटसृष्टी असा थक्क करणारा प्रवास...\nगोड चेहरा, लांब केस, डोक्यावर मोरपंखी मुकूट आणि हातात बासरी... कृष्णाचं हे एकंदर वर्णन ऐकलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे स्वप्नील जोशी... कृष्णाची छवी आपल्या सगळ्यांच्या मनात बसवणारा रामानंद सागर यांचा हा कृष्णा रणांगण चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या बासरीच्या सूरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाला आहे.\n'डान्स महाराष्ट्र डान्स' च्या मंचावर स्वप्नील जोशी आणि गणेश आचार्य करून देणार प्रेक्षकांना बालपणाची आठवण\nकृष्णातल्या स्वप्नीलची एक वेगळी जागा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे आता बासरी हातात घेऊन स्वप्नील खलनायकाच्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा कोपरा काबिज करणार आहे. कृष्णातला गोड स्वप्नील आता खलनायकाच्या डोळ्यात दिसणारा रोष आपल्यासमोर घेऊन येतो आहे. या रोषामागचं कारण चित्रपटात स्पष्ट होणार असलं तरी एकंदर ट्रेलर पाहता स्वप्नीलने साकारलेल्या या खलनायकाची भिती नायिकेच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसते. यावरून कृष्णाची भूमिका साकारणारा हा तोच अभिनेता आहे, यावर विश्वासच बसत नाही. बासरी सोडली तर या दोन्ही भूमिकांमध्ये तसं बघितलं तर कोणतंही साम्य नाही. असं असलं तरी कृष्णाला मिळालेली प्रसिध्दी श्लोकलाही मिळेल असा विश्वास प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहे.\nया चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन राकेश सारंग यांचं असून 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. तर सहनिर्मिती अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी केली आहे.\nरणांगण येत्या ११ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\nPrevious Article 'अश्विनी भावे' ह्यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस \nNext Article 'शितल चव्हाण' चा ग्रामीण भागातून थेट मराठी चित्रपटसृष्टी असा थक्क करणारा प्रवास...\nतब्बल २५ वर्षानंतर पुन्हा घुमणार स्वप्नीलच्या बासरीचे सूर\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2012/12/blog-post_15.html", "date_download": "2018-10-15T22:10:53Z", "digest": "sha1:HAS7J73DHIYRJYZMLYP7B3YUGUWHYBPR", "length": 5680, "nlines": 51, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना अँड.माणिकराव शिंदे - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना अँड.माणिकराव शिंदे\nनगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना अँड.माणिकराव शिंदे\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १५ डिसेंबर, २०१२ | शनिवार, डिसेंबर १५, २०१२\nयेवल्याचे नगराध्यक्ष नीलेशभाई पटेल यांचा 12-12-12 चा अनोखा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या विशेष दिली ग्रामीण रुग्णालयात जन्म घेतलेल्या चार बालकांच्या शिक्षणाची पूर्णपणे जबाबदारी स्वत: नीलेशभाईंनी घेतल्याने बालकांच्या मातांनी समाधान व्यक्त केले.\n12 तारखेला ना. शरदचंद्र पवार, खा. गोपीनाथ मुंडे व नगराध्यक्ष नीलेशभाई पटेल यांचा अनोखा वाढदिवस सर्वच ठिकाणी साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या दिनी येथील ग्रामीण रुग्णालयात 11 तारखेला रात्री 12 वाजुन 12 मिनीटांनी परवीन युनुस पठाण (रा. येवला) या महिलेने कन्यारत्नाला जन्म दिला, तसेच रात्री 12.20 वाजता अफसाना अहमद अन्सारी (रा. मिल्लतनगर, येवला) पहाटे 5.55 ला ज्योती बाळासाहेब राजुळे (रा. ताजपार्क, येवला) व सकाळी 7.5 वा. भारती दादासाहेब उकिरडे (रा. कोळम, ता. येवला) या महिलांनी मुलाला जन्म दिला. प्रसुत झालेल्या महिलांच्या घरची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यांचे पती मोलमजुरी करीत असल्याने नगराध्यक्ष नीलेशभाईंनी या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37858?page=2", "date_download": "2018-10-15T22:44:32Z", "digest": "sha1:G6EC7JSRDGK2ZBWXIMWRZYMS4XONV56E", "length": 10855, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची! | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची\nप्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची\nआजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची\nनिसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.\nचला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू\n१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.\n२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.\n३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.\n४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.\n५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.\n६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.\nबस्के तुझ्या फोटुसारखाच एक फोटु.\nकामशेतच्या जवळ असताना काढलाय.\n14 मोरपिशी- रोटोरुआ - न्यू\n14 मोरपिशी- रोटोरुआ - न्यू झीलंड\nसान्टा फे, न्यू मेक्सिको मधील\nसान्टा फे, न्यू मेक्सिको मधील समर स्काय\nआकाशाचे रंग हे बरोबर आहे ना\nआकाशाचे रंग हे बरोबर आहे ना इथे\nएक से एक आहेत सगळी प्रचि\nएक से एक आहेत सगळी प्रचि\nमला हेच सूचणार ना \nमला हेच सूचणार ना \nव्वा दिनेशदा... तों पा सु\nव्वा दिनेशदा... तों पा सु\nगंधर्वा, झब्बू कुठेय तूझा \nगंधर्वा, झब्बू कुठेय तूझा \nनिसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, <<<\nहे सगळे निसर्गातलेच रंग आहेत\nहे सगळे निसर्गातलेच रंग आहेत कि, मी एकत्र केलेत\nसुंदर प्रचि मागच्या महिन्यात\nमागच्या महिन्यात मुलांना ब्रुकफिल्ड झूला नेले होते, हा तिथला\nगरम होत असेल ना त्याला..\nगरम होत असेल ना त्याला..\nमस्त विषय आणि एकाहून एक सरस\nमस्त विषय आणि एकाहून एक सरस फोटो बघायला मिळत आहेत\n10 शॅंपेन पूल - रोटोरुआ -\n10 शॅंपेन पूल - रोटोरुआ - न्यू झीलंड\nबस्के, ऐकत नाही, सुरेख\nबस्के, ऐकत नाही, सुरेख प्रचि.\nसगळ्यांचेच प्रचि अप्रतिम आहेत, जास्वंद आणि सगळेच खरंतर.\nहुडहुडीसाठी अजुन एक फोटो...\nहुडहुडीसाठी अजुन एक फोटो...\nसेनापती, मस्त फोटो. कुठला\nसेनापती, मस्त फोटो. कुठला आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-hc-v10-camcorder-camera-price-p8MQhi.html", "date_download": "2018-10-15T21:47:53Z", "digest": "sha1:3XOADZLNTGXNQSRJ34CNACOHYVY7SJXU", "length": 14742, "nlines": 383, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेराफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 14,449)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.56 Megapixels\nऑप्टिकल झूम Above 15x\nऑडिओ विडिओ इंटरफेस Yes\nस्क्रीन सिझे 2 to 2.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,400 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720\nविडिओ रेकॉर्डिंग 1280 x 720\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर कॅमेरा\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/tag/new/", "date_download": "2018-10-15T21:55:22Z", "digest": "sha1:ZU4XIOIAXK2BLTUIBRMFXBNNQIF4E4ND", "length": 4459, "nlines": 50, "source_domain": "traynews.com", "title": "new Archive - Blockchain बातम्या", "raw_content": "\nमार्च 3, 2018 प्रशासन\nअमेरिका ओलांडून घरमालकांची साठी विकिपीडिया त्यांच्या दशलक्ष डॉलर घरे विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत\nगेल्या वर्षी, रिअल इस्टेट ऑफर संख्या वाढत स्वीकार पैसे cryptocurrency विनंती सुरु केले आहे. Some\nवाचन सुरू ठेवा »\nऑगस्ट 21, 2018 प्रशासन\nTradeFred एक जागतिक ऑनलाइन विदेशी मुद्रा आणि CFD व्यापार व्यासपीठ आहे. आमचे तज्ञ\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे Unboxed – एक मोठ्या प्रमाणात मार्केट ब्रांड खर्च करत आहेत,\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=user/login&destination=comment%2Freply%2F101%23comment-form", "date_download": "2018-10-15T21:04:01Z", "digest": "sha1:63ECFYPHMN3PG3QFBFAVABLG44FLR6ZO", "length": 8448, "nlines": 113, "source_domain": "anandachedohi.com", "title": "User account | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/corporate-park-work-project-start-in-navi-mumbai-1609853/", "date_download": "2018-10-15T21:51:17Z", "digest": "sha1:JVFVY3NX2M4WURIMJ3OLK42AQG57RQ6Q", "length": 15024, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Corporate Park work Project start in Navi Mumbai | खारघर कॉर्पोरेट पार्कच्या कामाला यंदा सुरुवात | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nखारघर कॉर्पोरेट पार्कच्या कामाला यंदा सुरुवात\nखारघर कॉर्पोरेट पार्कच्या कामाला यंदा सुरुवात\nसिडकोने सरकारकडे तीन वाढीव चटई निर्देशांक मागितला आहे.\nयंदा डिसेंबर अखेपर्यंत धावणारी नवी मुंबई मेट्रो, नेरुळ-उरण रेल्वेमार्गाचे अंतिम टप्प्यात असलेले काम आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आलेली गती, यामुळे सिडकोने चौथा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या (बीकेसी) धर्तीवर खारघर येथे १२० हेक्टर जमिनीवर खारघर कॉर्पोरेट पार्क (केपीसी) उभारण्यास यंदा सुरुवात होणार आहे. यासाठी जगातील सात वास्तुविशारदांनी आपले आराखडे सिडकोला सादर केले आहेत. त्यातील एकाचा आराखडा महिन्यात स्वीकारला जाणार आहे. हे पार्क बीकेसीपेक्षा वेगळे व्हावे यासाठी सिडकोने सरकारकडे तीन वाढीव चटई निर्देशांक मागितला आहे.\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २० वर्षांपूर्वी वांद्रे-कुर्ला उपनगरामधील जमिनीवर भराव टाकून अडीच एफएसआयने बीकेसीची उभारणी केली. अत्यंत नियोजनबद्ध, प्रशस्त आणि सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने या ठिकाणी अनेक आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था, बँका, बहुउद्देशीय बडय़ा कंपन्या, कॉर्पोरेट जगत कंपन्यांनी कार्यालये थाटली आहेत. त्याच धर्तीवर पण बीकेसीत राहिलेल्या उणिवांचा अभ्यास करून सिडको खारघर व सेंट्रल पार्क दरम्यानच्या पारसिक डोंगररांगेच्या पायथ्याशी असलेल्या १२० हेक्टर मोकळ्या जमिनीवर खारघर कॉर्पोरेट पार्क उभारणार आहे. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी जागतिक पातळीवरील वास्तुविशारदांकडून आराखडे मागविण्यात आलेले आहेत. अमेरिका, इंग्लड, नेदरलॅन्ड, सिंगापूर अशा २४ देशांतून आलेल्या या सात आराखडय़ांचे परीक्षण पाच निष्णात अधिकाऱ्यांच्या समितीने केले असून त्यातील एक आराखडा या पार्कसाठी निश्चित केला जाणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी तीन एफएसआय दिल्यानंतर उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारती हे या पार्कचे आकर्षण ठरणार आहे. त्या शहरातील सर्वात उंच इमारती ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जगातील वास्तुविशारदांना पसंत पडेल असा आराखडा घेऊन या संपूर्ण पार्कच्या बांधकामाची जबाबदारी सिडको स्वीकारणार आहे. पुढील महिन्यात सातपैकी एका डिझाइनरच्या कलाकृतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर प्रकल्पाला सुरुवात केली जाईल. राज्य सरकारने या प्रकल्पाला तीन एफएसआय दिल्यानंतरही आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी उंच इमारतींना येणारी मर्यादा या प्रकल्पात अडथळा ठरण्याची शक्यता आहे.\nविमानतळ, मेट्रो, गोल्फ कोर्स, पनवेल टर्मिनस या परिसरात एखादे कॉर्पोरेट पार्क उभारावे असा निर्णय सिडकोने गेल्या वर्षीच घेतला आहे. त्यासाठी जागतिक वास्तुविशारदांकडून आराखडे मागविण्यात आले आहेत. त्यातील एका आराखडय़ाला मान्यता दिली जाणार आहे. हे पार्क बीकेसीपेक्षा चांगले व्हावे यासाठी सिडकोचे प्रयत्न सुरू असून यंदा या कामाला चालना मिळणार आहे. – भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/water-pipeline-leakage-in-dombivali-kdmc-1608678/", "date_download": "2018-10-15T21:30:10Z", "digest": "sha1:OSDPSDG7AECKIL3ZF37DJYOSWFZKR6Y4", "length": 15403, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Water pipeline leakage in dombivali KDMC | डोंबिवलीत शेकडो लिटर पाणी वाया | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nडोंबिवलीत शेकडो लिटर पाणी वाया\nडोंबिवलीत शेकडो लिटर पाणी वाया\nदररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे.\nएमआयडीसीत मुख्य जलवाहिनीवरून सुरू असलेली गळती आणि रिक्षाचालक त्या पाण्याचा रिक्षा धुण्यासाठी करीत असलेला वापर.\nपाणीग़ळतीकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप\nडोंबिवली शहराच्या विविध भागात महापालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांवरून घेण्यात आलेल्या बेकायदा जोडण्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. पालिकेच्या जल विभागातील कर्मचारीही जोपर्यंत अशा ठिकाणच्या तक्रारी येत नाहीत तोपर्यंत या पाणी गळतीकडे दुर्लक्ष करीत आहेत.\nकल्याण-डोंबिवली शहरात बेकायदा बांधकामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांना महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात नाही. या बेकायदा वस्त्यांमध्ये राहणारे रहिवासी रात्रीच्या वेळेत चोरटी कामे करणाऱ्या प्लम्बरना हाताशी धरून पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला वेल्डिंग यंत्राच्या साहाय्याने छिद्र पाडतात. चोरून बेकायदा चाळीपर्यंत जलवाहिन्या घेतात. या जलवाहिन्यांना मध्यभागी बुस्टर बसविले जाते आणि अधिक दाबाने पाणी खेचले जाते. अनेक ठिकाणी या चोरीच्या जलवाहिन्या रस्ते, पदपथ, नाल्यांच्या मध्यभागातून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे येजा करणारी वाहने, पादचाऱ्यांसाठी या जलवाहिन्या अडथळा ठरत आहेत. रहिवाशांना जलवाहिनी फुटल्याची माहिती नसते.जलवाहिनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा रिक्षाचालक रिक्षा धुण्यासाठी, टपरी मालक, झोपडीधारक वापर करीत आहेत. पालिका अधिकारी फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी आले तरी दुसरी जलवाहिनी तोडून निघून जातात, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.\nडोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा रस्त्यावरील बंदिश हॉटेल भागात रस्त्याखालून गेलेली जलवाहिनी सतत फुटत असल्याने या भागात तळे साचलेले असते. या रस्त्यावरून दिवस, रात्र वाहनांची येजा सुरू असते. त्यामुळे साचलेल्या पाणी, खड्डय़ातून मार्ग शोधत वाहनचालकांना जावे लागते.\nडोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा भागातील गोपीनाथ चौकात सुमारे ५० ते ६० जलवाहिन्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून बेकायदा घेण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्या यापूर्वी नाल्यातून चोरून घेण्यात येत होत्या. आता उघडपणे रहिवासी मुख्य जलवाहिनीवरून पाणी वापरत आहेत.\nया जलवाहिन्यांवरून सतत वाहनांची येजा सुरू असल्याने त्या फुटतात आणि पाणी गळती सुरू होते. मागील आठवडय़ापासून गोपीनाथ चौकातील जलवाहिन्या फुटल्याने चौकात पाणी साचले होते.\nपाणीपुरवठा विभागाच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना या चोरीच्या जलवाहिन्यांची माहिती असूनही त्यांच्याकडून या वाहिन्यांवर कारवाई केली जात नसल्याच्या या भागातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. या चोरीच्या वाहिन्यांमुळे आजूबाजूच्या गृहसंकुलांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या संकुलांना पालिकेच्या पाणीपुरवठा टँकरवर अवलंबून राहावे लागते.\nडोंबिवली एमआयडीसीतील फेज दोनमधील शिळफाटा रस्त्यावरील पिंपळेश्वर हॉटेलसमोर एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरून मागील तीन दिवसांपासून पाणी गळती होत आहे. रहिवाशांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1911", "date_download": "2018-10-15T20:56:27Z", "digest": "sha1:2DYF2KBFTDLMPGBJMMQAK6NZ6QBI4N7U", "length": 17412, "nlines": 82, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पुर्वांचलातील महाराष्ट्रा चा सहभाग-डोंबीवली येथील नागालॅण्ड वसतीगृह. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपुर्वांचलातील महाराष्ट्रा चा सहभाग-डोंबीवली येथील नागालॅण्ड वसतीगृह.\nपुर्वांचलात संघाचे बरेच कार्य आहे असे आपण ऐकतो. पण तेथील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने नेमके काय चालू आहे याची एक झलक सर्वांना कळावी या उद्देशाने हा लेखन प्रपंच:-\n९ मार्च १९९९ रोजी अभ्युदय प्रतिष्ठान संचालित डोंबिवलीत सुरू झालेल्या पुर्वांचल विकास प्रकल्पाला १० वर्षे पुर्ण झाली त्यानिमीत्ताने ३१/१/२००९ रोजी प्रसिध्द नेत्रशास्त्रविशारद डॉ. तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.\nहास्यसम्राट् ह्या मालिकेतुन महाराष्ट्राला हसविणारे एक कलाकर श्री अभिनय बोरकर ह्यांनी हसत खेळत नागालॅण्ड्हुन सर्वप्रथम डोंबीवलीत आलेल्या १० विद्यार्थ्याची व्यवस्थापक म्हणुन जवाबदारी पेलत ह्या वसतिगृहाची सुरवात केली. अतिशय भिन्न वृत्तीच्या आणि प्रकृतीच्या, आई वडीलांपासुन अतिशय् दुर रहायला आलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे जिकिरीचे तसेच अत्यंत चिकाटीचे काम श्री अभिनय बोरकर ह्यांच्या नंतर श्री रविकिरण काळे व त्यानंतर श्री व सौ. शशिकांत लेले ह्यांनी समर्थपणे पेलले. नंतरच्या कालावधीत श्री विद्याधर पाठक तसेच श्री संजय काथे ह्यांनी देखील ही कठीण जवाबदारी अत्यंत आनंदाने व प्रेमाने पार पाड्ली. विद्यमान व्यवस्थापक श्री दिलीप दिक्षीत व सौ सानिका दिक्षीत हे दि. ७/६/२००४ पासुन ही जवाबदारी गेली पाच वर्षे सांभाळत आहेत्.\nगेल्या १० वर्षातील विद्यार्थ्यांची शालेय प्रगती बघता आत्तापर्यंत एकुण ७ विद्यार्थी १० वी पास झाले आहेत. २ विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. तसेच इथे राहुन शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी नागालँडमधील शाळेत शिक्षक म्हणुन जवाबदारी सांभाळत आहेत्.\nवसतीगृहातील विद्यार्थी फक्त शालेय शिक्षणात पुढे आहेत असे नाही तर खेळातील ह्यांची प्रगतीही लक्षणीय आहे. पेंढारकर कॉलेजमधील सर्व एथलेटिक्स स्पर्धातील वैयक्तिक गटात रसिलूग पामे ह्या विद्यार्थ्याने घवघवीत यशा मिळवले आहे.\n३१ मे त ४ जून ह्या कालावधीत विद्यार्थ्याची अलिबाग परीसरात सहल नेण्यात आली होती. मुरुड्चा जंजिरा किल्ला, कणकेश्वर ह्या ठिकाणी जाउन आल्यानंतर अलिबाग मध्ये झालेल्या बांगलादेशी घुसखोरी संबंधातील एका जाहीर कार्यक्रमास सर्व विद्यार्थी उपस्थित राहीले होते. परतीच्या प्रवासात मांडवा ते भाउचा धक्का हा लांचचा प्रवास विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा अनुभवला\nगेल्या वर्षात भारत मेरा घर योजनेअंतर्गत नागालॅण्डमधील ७ महिला व ६ पुरुषांनी वसतीगृहास भेट दिली. ह्या नागरीकांसमवेत विद्यार्थ्यांच्या शाळा व कॉलेजला भेट देण्याचा कार्यक्रम घेण्यात् आला. स्थानिक नागरीकांच्या घरातुन ह्या सर्व व्यक्तींची चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच ९ जानेवारी २००८ रोजी ५० कुटुंबांच्या उपस्थीतीत सदर नागरीकांनी आपले मनोगत व्यक्त केले व सहभोजनाचा आनंद घेतला.\nआजच्या घटकेला जनकल्याण समिती, पुर्वांचल विकास अंतर्गत ठाणे,डोंबीवली, चिपळुण रत्नागिरी, पर्वरी(गोवा), सांगली, चिंचवड, नाशीक, पुणे, संभाजीनगर, परभणी, नांदेड लातुर अंबाजोगाई, नागपुर गोंदीया येथील वस्तीगृहात २०० पेक्षा अधीक विद्यार्थी-विद्यार्थीनि शिक्षण घेत आहेत. भविष्यात हेच भावी नागरीक भारत व पूर्वांचल यामधील मजबूत पुलाचे काम करतील यात शंका नाही. आज गरज आहे ती त्याना आपल्यात सामावुन त्याच्या मनात आपल्या बद्दल जवळीकिची भावना निर्माण करण्याची.\nसहसा माहीत नसलेल्या/प्रकाशात न येणार्‍या चांगल्या बातम्या/चांगली माहीती येथे दिल्याबद्दल धन्यवाद\nअशा संस्थांचे (वसतीगृह) आणि संबंधीत छायाचित्रे येथे चिकटवलीत तर लेख अधिक उत्तम दिसेल.\nगरजांचा पुरवठा करण्याचा उपक्रम चांगला आहे.\nअशामुळे परस्पर आपुलकी वाटू शकेल.\nसहसा माहीत नसलेल्या/प्रकाशात न येणार्‍या चांगल्या बातम्या/चांगली माहीती येथे दिल्याबद्दल धन्यवाद\nह्या संस्था पुढे पुलाचे काम करतील हे निश्चित\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nसृष्टीलावण्या [15 Jul 2009 रोजी 02:09 वा.]\nसीलच्या निमित्ताने ह्या ईशान्येतील विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी सुमारे ७-८ वर्षापूर्वी मिळाली होती. निसर्गात जास्त राहिल्याने ते थोडे बुजरे पण हसतमुख असतात.\nत्यानंतर एकदा दिल्लीला गेले असताना चकमा निर्वासिताशी भेट झाली. बांगलादेशातील धर्मांध मुसलमानांनी त्रास देऊन ह्या चकमांना कसे भारतात पळायला भाग पाडले ते कळले. मात्र इथे ह्या आपल्याच बांधवांना आसामी उल्फा बंडखोर कसे त्रास देत आहेत हे पण कळले, वाईट वाटले.\nचिकाटीचे काम श्री अभिनय बोरकर ह्यांच्या नंतर श्री रविकिरण काळे\nनुकताच एक विवाहाचे स्थळ म्हणून श्री. काळे ह्यांना भेटण्याचा योग आला. एकुणच व्यक्तिमत्व समर्पित आहे असे जाणवले.\nइंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,\nमधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,\nचौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,\nसृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||\nपर्स्पेक्टिव [20 Jul 2009 रोजी 22:58 वा.]\n३१ मे त ४ जून ह्या कालावधीत विद्यार्थ्याची अलिबाग परीसरात सहल नेण्यात आली होती. मुरुड्चा जंजिरा किल्ला, कणकेश्वर ह्या ठिकाणी जाउन आल्यानंतर अलिबाग मध्ये झालेल्या बांगलादेशी घुसखोरी संबंधातील एका जाहीर कार्यक्रमास सर्व विद्यार्थी उपस्थित राहीले होते.\nकृपया प्रस्तुत जाहीर कार्यक्रम कोणी आयोजित केला होता, वगैरे तपशील मिळू शकतील काय\nतसेच सहलीत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांच्या वयोगटाबद्दल अधिक माहिती मिळू शकेल काय\nप्रत्येक जातीजमातीच्या लोकांसाठी स्वतंत्र वसतीगृहे असल्यामुळेच लोकांमधला दुरावा वाढत जातो. त्यामुळे अशी वसतीगृहे असणे धिक्कार्ह आहे. मुसलमानांच्या स्वतंत्र मदरशांमुळे त्यांच्यात भारतद्वेष कसा पोसला जातो हे सर्वश्रुतच आहे. आतातर काय, मदरशांमध्ये जाणार्‍या सर्व पुरुषांसाठी(वयाची अट नाही) दिल्लीच्या केन्द्र सरकारने प्रवासासाठीची फुकट सीझन तिकिटे वाटायचा निर्णय घेतला आहे. बॉम्ब बनवण्याचे सार्वत्रिक शिक्षण आता फुकटात मिळेल.\nत्यामुळे डोंबिवलीतल्या त्या वसतीगृहाबद्दल मला जराही कौतुक नाही.--वाचक्नवी\nप्रत्येक जातीजमातीच्या लोकांसाठी स्वतंत्र वसतीगृहे असल्यामुळेच लोकांमधला दुरावा वाढत जातो.\nघरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अश्या सोयी असाव्यात असे वाटते अर्थात आपण म्हणता त्याप्रमाणे अशी वसतीगृहे ठराविक जातीसाठी असली पाहिजेत असे नाही.\nयाच धर्तीवर परदेशस्थ भारतीय विद्यार्थ्यांसाठी + तात्पुरत्या परदेशस्थ नोकरदारांसाठी हॉस्टेल काढण्याचे ऐकिवात आले होते. इथे मात्र ह्या मुद्द्यावर मात्र माझ्या मनात द्विधा आहे. स्वतःला त्यांच्या जागी ठेवले की अश्या वसतीगृहांची गरज का भासत असेल हे जाणवते\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nउत्तर प्रदेशात जसा एक पूर्वांचल आहे तसा पूर्वांचलात एक महाराष्ट्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2014/04/04/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-10-15T21:37:36Z", "digest": "sha1:5Z7BJGVF3VHH7MN7RJP5CXSAH7PQAZVJ", "length": 11725, "nlines": 44, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "आदरांजली | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nमंगलाबाई – एक महान पर्व\nमंगलाबाई म्हणजे एक महान पर्व होतं. 20व्या शतकातलं स्त्री शिक्षण, स्त्री-रोजगार, गरीब कामगाराच्या वस्त्या, समाजातील उपेक्षित घटक, त्यांचे रहाणीमान, अपुऱ्या सोयी हे सामाजिक विषमतेचे विषय त्यांना अस्वस्थ करीत. त्यांचं पोरकं बालपण इंचलकरंजीत काकांच्या कुटुंबात गेलेलं आणि त्यातून आलेलं सामाजिक भान हळू हळू डाव्या विचारसरणीकडे झुकत जाऊन वर्तनातही येऊ लागलं. माधवराव भागवतांच्या बरोबर झालेल्या विवाहानंतर त्या दादरला लेडी जमशेटजी रोडवरील “जयंत निवास’मध्ये राहण्यास आल्या आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा अधिक घट्ट होत त्यानी कार्यास सुरूवातही केली. स्त्री शिक्षण, समाज सुधारणा, रूग्ण सेवा, राजकीय क्षेत्र आणि स्वातंत्र लढा, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ या सगळ्या प्रश्नांनी भेडसावणारे जीवन नुसते न्याहळत न बसता सक्रियपणे अन्य महिलांबरोबरही त्या चळवळीत उतरल्या.\nसाली भागवत पतीपत्नीनीं पार्ल्यात राहण्यास यायचे नक्की केले आणि नियतीनेही बाईंच्या सामाजिक कार्याची कर्मभूमी नक्की केली. त्यावेळी पार्ले, कहाणीमधल्या कथेसारखे आपटपाट नगर होते. वाड्यांची वस्ती होती. मंगलाबाईंचा आजूबाजूच्या स्त्रियांशी परिचय होत गेला. संघटनेचे विचार आणि कार्याची दिशा मिळाली. आपण आपले संसार, मुलेबाळे नीटनेटके व्हावेत म्हणून प्रयत्न करतो मग आपल्या भोवती सगळे असेच चित्र, वातावरण असावे, आपल्या स्वराज्यचे सुराज्य व्हावेसे वाटत असले तर ह्या झोपड्यांतील मुलांना माणसांना बरोबर नेले पाहिजे, तरच समाजाचा उत्कर्ष साधला जाईल. त्यासाठी प्रत्यक्ष कार्याची सुरूवात मुला मुलींच्या शिक्षणाने करता येईल. दारू, महागाई यांचे दुष्परिणाम समजावणे गरजेचे आहे पण त्यासाठी महिलांनी एकत्र येऊन स्त्री संस्था सुरू करणे महत्त्वाचे आहे असा विचार त्यांनी केला. ती संधी त्यांनी म्युनिसिपालटीच्या निवडणुकामधून ही घेतली.\nजानेवारी 1952 रोजी संक्रातीच्या दिवशी महिला संघाची स्थापना झाली. मंगलाताईच्याच मागील बाजूच्या घरात बाल मंदिराची स्थापना झाली तसेच स्त्रियांचे इतर उपक्रम सुरू झाले. प्रत्येक उपक्रमात त्यांना पार्ल्यामधील स्त्रियांचे सहकार्य लाभले. समाजकार्यासाठी माणसे ओळखण्याची त्यांची नजर, हातोटी वैशिष्ट्यपूर्ण होती. संस्थेचे आर्थिक व्यवहार स्वच्छ व पारदर्शी असावे याकडे त्यांचा कटाक्ष होता. उद्योगिनी, ग्रंथालय, सकस आहार योजना, व्यायामशाळा आणि शैक्षणिक विभाग तर इंग्रजी मराठी माध्यमाच्या एस.एस.सी. पर्यंतच्या शाळा, एसएनडिटीचे महिला महाविद्यालय, निरंतर शिक्षण योजना, ग्रंथालयाचे वर्ग असा विस्तार होत गेला.\n“अग्रत: पथि सदैव गम्यताय’ या बोधवाक्याप्रमाणे सर्वाथाने महिला संघ नामरूपास आले. परांजपे बी स्कीम रोड नं. 1 आणि सुभाष रोड हे जिथे भेटतात तेथील कोपऱ्यावर “विलेपार्ले महिला संघाची’ मोठी वास्तू आज दिमाखाने उभी आहे. ही जागा मिळवताना देखील मंगलाताई, त्यांचे पती माधवराव आणि सहकारी मंडळींनी खूप कष्ट घेतले. सामाजिक कार्यकर्त्यांनी एक पिढी घडवण्याचे कार्य बाईंनी अत्यंत कर्तव्य दक्षतेने केले. संस्थेने रोजगार निर्मितीची साधने निर्माण करतानाच आजच्या पिढीला येणाऱ्या नव्या बदलाचे अवकाश दिले.\nया सर्व प्रवासात त्यांचे व्यक्तिगत जीवनही गुरफटत गेले. कुटुंबियांची साथ मिळाली. व्याख्यानमालेमुळे गुणीजनांच्या ओळखी दृढ होत गेल्या, नवे विचारही मांडले गेले. बाईंनी परदेशी प्रवासात स्त्रियांचे प्रतिनिधित्व केले. त्या मोजकेच पण मुद्देसूद बोलत असत. फावला वेळ, मला वाटतं त्यांच्याजवळ नसावाच.\nमंगलाताई भागवतांनी वयाच्या साठीला संस्थेमधून सेवा निवृत्ती घेतली. त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या समृद्ध समाजकार्याची नोंद नानाजी देशमुखांच्या दीनदयाळ संशोधन समितीने घेऊन त्यांना पुरस्कार दिला. आपल्या विचारांशी जुळणाऱ्या या संस्थेच्या कार्यात त्या काही वर्षे सहभागीही झाल्या. बीड, अंबेजोगाई, चित्रकुट येथे भटक्या मजुरांच्या मुलांसाठी शाळा, फिरता दवाखाना, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण अशी वेगवेगळी कामे करणाऱ्या या संस्थेच्या मुंबई येथील समितीवर त्यांनी आनंदाने काम केले.\nत्यांच्या ह्या समाजकार्यात अडीअडचणी, संकटे, वादळे आली पण सर्वांशी सामना करून त्यांनी आपल्या कार्याची पूर्तता केली. त्यांच्या या कार्यासाठी “पार्ले भूषण’ बरोबरच अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. मंगलाताईंचे आयुष्य, कर्तृत्व, सामाजिकता पुरून उरणारी आहे म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्व एका महान पर्वासारखे वाटते.\n-वसुधा पंडित (महिला संघ-आजीव सभासद)\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-252345.html", "date_download": "2018-10-15T21:31:16Z", "digest": "sha1:E6XJSLJ5G47EIKLDJ6T2HM62IPV3EYDD", "length": 18644, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आॅस्करचं काऊंटडाऊन सुरू!", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nचित्राली चोगले,26 फेब्रुवारी : अॅण्ड दी ऑस्कर गोज टू ऐकण्यासाठी सगळेच आतुर असतात.चर्चा रंगतात, जल्लोष होतो, नाराजी देखील असते. पण सगळ्यात उत्सुकता असते ती अखेर या अकॅडमी अॅवॉर्डसची, त्या ग्लॅमरस सोहळ्याची आणि विजेता कोण होणार याची.यंदा सुद्धा असंच काहीसं आहे.येत्या 26 फेब्रुवारी रोजी हा सोहळा लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणारे. याचं थेट प्रक्षेपण भारतात 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.30 वाजता सुरू होईल.हा सोहळा एक्लुझिव्ह स्टार मुव्हीज चॅनलवरच पहाता येणारे.27 फेब्रुवारीच्या सकाळी 5.30 वाजल्यापासून हा सोहळा भारतात लाईव्ह बघता येईल तर याचा रिपीट टेलीकास्ट त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता असेल.\nयंदा जिम्मी किमेल या अॅवॉर्ड सोहळ्याचं सूत्रसंचालन करणारे त्याने या बाबत हल्लीच ट्विट देखील केलं.अॅकॅडमी अवॉर्ड होस्ट करण्याचं हे जिमीचं पहिलं वर्ष असलं तरी या आधी त्याने 2012\nआणि 2016चे एमी अवॉर्डस् होस्ट केलेत.\nनेहमी प्रमाणे 89व्या ऑस्कर पुरस्कारांची चर्चा, उत्सुकता आणि फॅन फोलोविंग तर खूपच आहे.या सगळ्या गरमागरमीत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.\nअपेक्षेप्रमाणे 'ला ला लॅण्ड' सिनेमाने यंदाच्या ऑस्कर नॉमिनेशन्सवर वर्चस्व गाजवलंय.14 नॉमिनेशन्स मिळवत रेकॉर्ड ब्रेक करणारा हा यंदाचा एकमेव सिनेमा ठरलाय.यंदाच्या गोल्डन ग्लोब्समध्ये देखील सिनेमाने अनेक पुरस्कार पटकवले आणि सिनेमा किती उत्तम जमून आलाय हे सिद्ध झालं.आता अकॅडमी अॅवॉर्डसमध्ये सुद्धा हेच दृष्य दिसेल का की सगळं चित्रंच बदलेलं असेल हे बघण्यासारखं असेल.\nया व्यतिरिक्त विशेष आकर्षण ठरलं मेरील स्ट्रीप यांना मिळालेलं यंदाचं नॉमिनेशन्स. त्यांच्या फ्लोरेन्स फॉस्टर जर्किन्स सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन मिळालंय.हे त्यांचं 20वं नॉमिनेशन आहे आणि 3 वेळा त्यांनी या गोल्डन ट्रॉफीवर त्यांचं नाव कोरण्याचा मान मिळवलाय.फ्लोरेन्स फॉस्टर जर्किन्स हा फ्लोरन्स जर्किन्स यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा.मेरील यांच्या अजरामर अभिनयाने त्याला वेगळीच उंची मिळालीये.यंदाच्या गोल्डन ग्लोब्समध्ये याच सिनेमासाठी सेसील बी देमील हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आलं.याच गोल्डन ग्लोब्सची पुनरावृत्ती करून या सिनेमासाठी यंदा 4था ऑस्कर अॅवॉर्ड त्या घरी घेऊन जाणार का हे यंदाचं एक मुख्य आकर्षण ठरणारे.\nया सगळ्या नॉमिनेशन्समध्ये लायन या सिनेमाने ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.सिनेमाची चर्चा तशी जोरदार होती. पण सिनेमा थेट सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या कॅटेगरीत नॉमिनेशन मिळवेल हे फारसं स्पष्ट नव्हंत. लायनने सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून नॉमिनेशन तर मिळवलंच.शिवाय निकोल किडमॅनला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून तर देव पटेलला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून या सिनेमासाठी नॉमिनेशन मिळालीयेत.\nदेव पटेल गेली अनेक वर्ष अनेक हिट सिनेमे देऊन सुद्धा या ऑस्कर अॅवॉर्डपासून वंचितच राहिला होता.यंदा त्याला पहिल्यांदाच नॉमिनेशन मिळालंय.त्याने यंदाच्या बाफ्टाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारावर त्याचं नाव तर कोरलंय, तसंच ऑस्कर सोहळ्यातही होईल का हे तर 27 फ्रेब्रुवारी रोजी कळेल.\nया 89व्या पुरस्कारात सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड सिनेमा कुठला ठरेल असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.मोयन्ना सिनेमा खूपच लोकप्रियता मिळवलीये. नेहमीच्या मोठ्याल्आ महालात रहाणाऱ्या राजकुमारींपेक्षा डिस्नेची ही राजकुमारी मात्र वेगळी आहे.तिचं हे वेगळेपणच हटके ठरलंय. तेच सिनेमाला पुरस्कार ही मिळवून देईल का\nशिवाय यंदा पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळणार त्या नावांच्या यादीत लिओनार्डो, प्रियांका चोप्रा. एम्मा वॉटसन अशी भारी नावं आहेत.त्याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहेच.या सगळ्या नॉमिनशेनच्या गरमागरमीत खरी बाजी कोण मारते ते लवकरंच कळेल.सध्या तरी आपण अंदाज बांधत 27 फ्रेब्रुवारीची वाट पाहत,अॅण्ड दी ऑस्कर गोज टू ऐकण्यासाठी सज्ज होऊयात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T21:22:52Z", "digest": "sha1:65QFVUKEVLYZZ6A2M5C2WN77NIVAKGRT", "length": 4705, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युरोपातील भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► इटलीमधील भाषा‎ (१ क, ५ प)\n► पोलंडमधील भाषा‎ (१ क, १ प)\n► फ्रान्समधील भाषा‎ (१ क, ७ प)\n► बाल्टिक भाषासमूह‎ (३ प)\n► युनायटेड किंग्डममधील भाषा‎ (६ प)\n► स्पेनमधील भाषा‎ (१ क, ५ प)\n\"युरोपातील भाषा\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी २०:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/54170", "date_download": "2018-10-15T21:44:22Z", "digest": "sha1:7STJUK36ROGOZKLRMHDUVD6HXV3YEGSK", "length": 3942, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - सवय दोन मिनिटांची | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - सवय दोन मिनिटांची\nतडका - सवय दोन मिनिटांची\nतु अशी का फुगली आहे\nदोन मिनिटात खायला कर\nजाम भुक लागली आहे\nमग बायको म्हणाली नवर्‍याला\nम्यागीची हौस अजुन का भरली नाही,.\nमाझ्यात हिंमत उरली नाही\nएकदम चाबूक,,जिंकलस मित्रा जिंकलस.........\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1219", "date_download": "2018-10-15T21:48:57Z", "digest": "sha1:34BRAN2FYD4SUSNJPL6LOKZETGOUBP4I", "length": 6475, "nlines": 45, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बजाज या कंपनिच्या मोटार सायकली. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nबजाज या कंपनिच्या मोटार सायकली.\nआजच्या स्पर्धेच्या युगात बजाज या कंपनिने बरीच मजल मारली आहे पण मला असे जाणवले कि ही कंपनि फक्त स्पर्धे मधे पुढे आहे.\nक्वालिटी च्या बाबतित नाहित. हो असे बोलण्याचे कारण हि असेच आहे, बर्‍याच विचारविनीमया नंतर मी बजाज पल्सर २०० सी सी\nघेतली पण मी आता गाडी च्या कार्यकुशलते वर खुश नाही. कारने अशी की , २०० सी सी असुन गाडीची कार्यकुशलता ( पर्फोंमंन्स् )\nतरी मला तुम्हा लोकांचे अनुभव जाणुन घ्यायचे आहेत.\nबुलंद भारत की बुलंद तसवीर, हमारा बजाज, हमारा बजाज... हि बजाजची जाहिरात ज्यांनी पाहिली आहे त्या सर्वांना अजुनही लक्षात असेल. हे लिहायचे कारण असे की बजाजच्या गाड्यांचा खप हा त्यांच्या विपणनामुळे जास्त होतो. बजाजने आजवर अनेक गाड्या काढल्या आणि बंद केल्या. खास करून एकदम टुकार गाड्या म्हणजे बजाज रेव, सफायर, स्ट्राइड, विंड १२५. अशा अनेक गाड्या आहेत ज्या आल्यानी गेल्या. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. पण बजाजच्या गाड्यांमध्ये पल्सर हा एकमेव प्रकार डोळे झाकून विकत घेण्यासारखा आहे. मी जुनी १५० चालवली आहे. ती खुप आवडली होती. तसेच आत्ता सुद्धा २०० चालवतो आहे. ती सुद्धा खुप आवडली आहे. मला तरी २०० ची कार्यकुशलता योग्य वाटली. हा एखादा गियर अजुन असता तर आवडले असतेच. पण २०० ची कामगीरी समाधानकारक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. हल्ली हिरोहोंडा बजाजच्या पावलावर पाउल ठेउन जाते आहे असे हि आमचे वैयक्तिक मत आहे.\nतुम्ही कार्यकुशलतेला कोणते मापदंड घेतले आहेत का एक मुद्दा लिहिलात तर पुढे सविस्तर लिहिता येईल.\nसृष्टीलावण्या [20 Sep 2009 रोजी 10:54 वा.]\nहे लिहायचे कारण असे की बजाजच्या गाड्यांचा खप हा त्यांच्या विपणनामुळे जास्त होतो.\nआता हिच जाहिरात पाहा ना... कल्पकतेचा अद्वितीय नमुना आहे -\nस्वातंत्र्याचा सण, दारात रांगोळी, श्रृंगारली आळी, झगमगे || तोरणे, पताका, सांगती डोलून स्वातंत्र्याचा दिन, उगवला || स्वातंत्र्यासाठी या, आम्ही काय केले पूर्वज श्रमले, तयासाठी ||\nबजाज चा नवीन शोध...\nबजाज कंपनिच्या मोटारिंचे आता पुन्हा नवीन पर्रव सुरु झाले .... म्हणे काय तर..... यांनी २०० सी सी बंद केली आणी १८० सी सी ला २०० सी सी साऱखा चेहरा दिला.\nआणी \"फासटेस्ट् इंडीयन\" या नावा खाली २२० सी सी च्या गाडी ची \"यमपी यफ आय\" प्रणालि काढुन त्या जागी २०० सी सी चा कार्बोरेटर लावला.\nअशी आहे आपल्या स्वदेशी गाडीचची नवी कार्यकुशलता.... याला प्रगती म्हणावी की .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2012/01/blog-post_15.html", "date_download": "2018-10-15T21:37:19Z", "digest": "sha1:7NVQ4T3XXLFCRYSJQ6J6O4B7AMD4K2AL", "length": 13664, "nlines": 253, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nपुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड\nपुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड\nमागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.\nसरसगड किल्यावर येथे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक-गावाच्या पुर्वेकडून व दुसरा पश्चिमेकडून. पुर्वेकडचा मार्ग थोडा सोपा आहे. पश्चिमेकडचा मार्ग बल्लाळेश्वर देवस्थानाच्या मागील बाजूने जातो. आम्ही पश्चिमेकडून गेलो होतो. सुरूवातीची चढाई केल्यानंतर मोठे पठार लागते. तेथून सरसगड असा दिसतो.\nयावेळी पावसाळ्यानंतर लगेचच गेलो होतो त्यामुळे गवत खुप वाढलेले होते. मला याची अपेक्षा नव्हती. एकतर लहान मुले अन त्यात जनावरांची भिती. त्यामुळे त्यांना आरडाओरड करत व पाय आपटत चालण्यास सांगितले होते. पुन्हा मागे सरसगड दिसतो आहे. (मुले फ्रेममध्ये सतत येत असल्याने कुणाचा रसभंग होत असेल तर क्षमस्व.)\nयेथे थोडी झाडी आहे.\nपाली (ता. सुधागड) गाव. पाली हे रायगड जिल्ह्यातले तालूक्याचे गाव आहे. जरी सरकारी अंमलबजावणीसाठी याला सुधागड तालूका म्हणतात, पण पाली येथील किल्याचे नाव सरसगड असे आहे. प्रत्यक्षात सुधागड हा वेगळा किल्ला येथून सुमारे दहा किलोमिटर दुर आहे.\nयेथे थोडीशी खडकाळ चढण आहे. येथून उतरतांना मात्र बसून उतरावे लागते.\nवरील चढाई संपल्यानंतर हा एक टोकाचा भाग आहे. खाली अगदी सरळ उतरण आहे. येथील ग. बा. वडेर शाळेतील मुले शालेय स्पर्धेदरम्यान मात्र येथूनच वरती येतात. त्यांना येथे येण्यासाठी अगदी अर्धा तास लागतो.\nयाच्याच थोडे वर ही एक चौकोनी गुहा आहे.\nपुर्वी येथे शिवाजी महाराजांचे शिपाई बसत असावेत. आता हि मुले बसलेली\nयेथून वरती जाण्यासाठी पायर्‍या खोदलेल्या आहेत.\nयेथील गवताची उंची थोडी अधिक होती. येथूनच बुरूज चालू होतो.\nकिल्यावर जाण्याचे तिन टप्पे आहेत. हा दुसरा टप्पा.\nहे गवत पुरूषभर उंचीचे व अंग कापणारे होते. अद्याप किल्यावर वर्दळही नसल्याने पायवाटही तयार झालेली नव्हती.\nथोडी काळजी घेत, पाय आपटत, मोठे आवाज काढत येथून मार्ग काढला.\nप्रशस्त खडक. याच्याच मागे दोन पाण्याचे टाके आहेत. पाणी पिण्यालायक व थंडगार असते. पुर्वेकडचा व पश्चिमेकडचा मार्ग येथे एकत्र येतात. येथे बरोबर आणलेला थोडफार खाऊ खाल्ला.\nयेथून वरती जाण्यासाठी सरसोट चढाई करावी लागते. लहान मुले असल्याने त्यांना मी खालीच सांभाळले. वरती एक शंकराचे मंदीर आहे. तेथे केवळ शुभम जावून आला. येथे कॅमेरॅची बॅटरी संपली असल्याने पुढील फोटो काढता आले नाहीत.\nउतरतांना आर्या एक दोन ठिकाणी व मी सुध्दा एके ठिकाणी उतरणीवरच्या गवतावरून पाय सरकून घसरलो. खाली येतांना फारसा वेळ लागला नाही. आल्यानंतर सुरूवातीच्या चढाईच्या ठिकाणी चंद्रपुर येथून आलेले एक दहा बारा जणांचे कुटुंब भेटले. त्यात चार एक महिला, पाच मुले व एक पुरूष होते. त्यांचे कडे पाणी नसल्याने आमच्या पाण्याच्या बाटल्या त्यांनी संपवल्या. पुढे किती चढाई आहे याची विचारपुस झाली. नंतर आम्ही खाली उतरून देवूळवाड्यात शिरलो. (बल्लाळेश्वर देवळाच्या मागील भागास देवूळवाडा म्हणतात.) मुले दमलेली नसल्याने टणाटण उड्या मारतच घरी आली.\nजरी किल्यावरची चढाई सोपी असली तरी मुलांना मजा देवून गेली.\nLabels: छायाचित्रे, जागा, ठिकाण, भूगोल\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nलष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स\nपांडूरंग माझा गरीब राहू द्या\nयुगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले\nपुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड\nचांदराती माझ्यासंगती हासलं चांदणं\nकाय सैपाक काय करू मी बाई\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36841/by-subject/14", "date_download": "2018-10-15T22:15:19Z", "digest": "sha1:YJEMESFMJICO2WL6SIPVMY73MDPKDCYA", "length": 3630, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखुणा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कविता /गुलमोहर - कविता विषयवार यादी /शब्दखुणा\n आरती श्री स्वामी समर्थ \n'' जलते हैं जिसके लिये..'' एक भावानुवाद (1)\n''माझा भारत'' :परमहंस योगानंद : एक पद्यानुवाद (1)\n''सहज भरकटत नजर'' (1)\n'ती' एक बातमी (1)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1097", "date_download": "2018-10-15T20:57:38Z", "digest": "sha1:N7NBMTQ5W5IOLDOPP5IWKIBODONZLLEO", "length": 13270, "nlines": 87, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कुत्र्याचा पाठलाग करणारा ससा ! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकुत्र्याचा पाठलाग करणारा ससा \nशनिवारवाड्याबद्दल असे ऐकले होते की त्या भूमीवर एका कुत्र्याच्या मागे ससा पाठलाग करताना दिसला. ते पाहून वाड्याची जागा हीच असावी असे निश्चित केले. या वाड्याची जागा निश्चिती, भूमीपूजन इत्यादी महत्त्वाच्या घटना शनिवारी घडल्यामुळे याला शनिवारवाडा असेच नाव पडले.\nकुत्र्याचा वा कोल्याचा पाठलाग करणारा ससा हा प्रसंग बहुधा हरिहरराय-बुक्क यांनी सुद्धा पाहिला आणि आपल्या राज्याची राजधानी त्या ठिकाणी करण्याचे त्यांनी योजले.\nया सारख्या काही अख्यायिका आपण् ऐकलेल्या असतील. त्यातील सत्यासत्य आपण जाणत असाल तर कृपया येथे लिहावे ही विनंती. तसेच या सारख्या विलक्षण अख्यायिका / सत्य घटना इतर काही ऐतिहासिक स्थळांबाबत माहित असल्यास त्या सुद्धा येथे द्यावात. माहितीपूर्ण आणि रंजक चर्चा होईल.\nअशा रंजक गोष्टी बरेचदा माहिती असतात पण आज का कोणास ठाऊक एकही आठवत नाही. :-(\nबाय द वे, हरिहरराय बुक्क कोण हक्का-बक्कावाले का ;-) म्हणजे विजयनगरचे शासक का\nत्यांच्याबद्दल एक आख्यायिका आताच समजली की या दोघा भावांना मुहम्मद बिन तुघलकने बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडले होते पण ते पळून गेले आणि पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करून त्यांनी विजयनगर राज्याची स्थापना केली.\nहिंदू धर्मात परत येण्याचे हे सर्वात आद्य उदाहरण समजायला हवे.\nबळजबरीने धर्मांतर नव्हते बहुदा\nआनंदयात्री [18 Mar 2008 रोजी 05:56 वा.]\nसंदर्भ, स्थळांची नावे अन तपशिल निटसा आठवत नाही पण त्यांचे धर्मांतर बळजबरीने नव्हते बहुदा. त्यांनी मुस्लिम धर्म स्विकारुन, मुघलांच्या सैन्यात प्रवेश करुन, दिल्लीत मुघलांबरोबर राहुन पातशहाची मर्जी संपादन केली होती. नंतर दक्षिणेतील एक जहागिरी (बहुदा बंगळुर चु.भु.ग द्या घ्या) मिळवुन, सगळी जमवाजमव करुन स्वतःला हिंदु राजा म्हणुन घोषीत केले, असे काहिसे स्मरते आहे.\nवरिल उतार्‍यासाठी चु.भु.ग द्या घ्या.\n\"कुत्र्याचा पाठलाग करणारा ससा\" हे कश्याचे प्रतीक आहे\n\"कुत्र्याचा पाठलाग करणारा ससा\" हे कश्याचे प्रतीक आहे\nनक्की कल्पना नाही. बहुधा शिकारीप्रण्याची हुसकावणी साध्या प्राण्याकडून होते म्हणजे तो जास्त पराक्रमी बनला आहे. हे वास्तूसाठी शुभचिन्ह मानले असावे. कारण राजाच्या राहण्याचे ठिकाण निवडायचे होते.\nमलाही असे वाटते. जिथे ससाही कुत्र्याचा पाठलाग करू शकतो त्या जागेवर राहणारे लोक निर्धास्त असावेत असा संकेत असावा.\nआस्तेक (Aztec) लोक वणवण फिरत असताना त्यांना एका तळ्यात बेटावरती निवडुंगावर बसून एक गरुड सापाशी झुंजताना दिसला. वस्ती करण्यासाठी तीच दैवी खूण (शकुन) ते शोधत होते. त्या बेटावरती त्यांनी आपली राजधानी वसवली. आजच्या वाढलेल्या मेक्सिको शहरात ते तळे पूर्ण बुजवून टाकलेले आहे. पण मेक्सिकोच्या झेंड्यावरती सापाशी झुंजणारा गरुड अजून आहे.\nछान माहिती. अशीच्झ माहिती-कथा या चर्चेत याव्या असे वाटते आहे.\nया चर्चेपेक्षा थोडासा वेगळा प्रतिसाद पण असे प्रतिसादही चालून जावेत असे वाटते. \"टू अनटाय गॉर्डियन नॉट\" (एखादी कठीण गोष्ट एका झटक्यात सोडवणे) आख्यायिका पुढीलप्रमाणे -\nतुर्कस्तानाजवळ पर्शियन पठारावर पूर्वी फ्रिजिया नावाचे एक राज्य होते. या राज्याला योग्य राजा राहिला नव्हता. राज्याचा राजा कसा निवडायचा यावर गावातील मांत्रिकाचा (ओरेकल) सल्ला घेण्यात आला. \"गावाच्या वेशीतून येणारा पहिला मनुष्य राजा होईल\" असे भाकित मांत्रिकाने केले. मजेशीर गोष्ट म्हणजे, वेशीतून पहिला प्रवेशणारा माणूस बैलगाडीतून येणारा एक सामान्य गावकरी होता; पण मांत्रिकाच्या कृपेने त्याला राजा होण्याची संधी मिळाली.\nआपल्यावरील अनुग्रहाची परतफेड म्हणून या राजाने आपली बैलगाडी झ्यूसला अर्पण केली आणि देवळासमोर एक विशिष्ट प्रकारे गाठ बांधून उभी केली. मांत्रिकाने लगेच दुसरी भविष्यवाणी केली की \"ही गाठ जो सोडवून दाखवेल तो आशियाचा* राजा होईल.\" अनेकजणांनी अनेक प्रयत्न केले पण ती गाठ कोणालाही सोडवता आली नाही.\nत्यानंतर कित्येक वर्षांनी अलेक्झांडर आपल्या सैन्याला घेऊन फ्रिजियात दाखल झाला. झ्यूसच्या देवळात त्याने प्रश्न केला की \"ही गाठ कशाप्रकारे सोडवली जाते याला महत्त्व आहे का\" गावकर्‍यांनी तो प्रश्न महत्त्वाचा नाही म्हणताच त्याने तलवारीने दोराचे दोन तुकडे केले आणि गाठीचा प्रश्न झटक्यात सोडवला. ;-) त्यारात्री विजांचा कडकडाट होऊन प्रचंड वादळ झाले आणि झ्यूसने पुत्राला कौल दिला असे मानले गेले.\n* त्या काळचा आशिया हा पर्शियापर्यंतच खंडित होता. अलेक्झांडर भारतात पोहोचण्यापूर्वीच आशियाचा सम्राट झालेला होता.\nप्रतिसाद फारसा अवांतर नाही :)\nछानच अख्यायिका. प्रतिसाद आवडला.\nशीर्षक वाचून ही बातमी आठवली. वॉल स्ट्रीट जर न्यू जर्सीत या ठिकाणी हलवली तर कायम तेजी राहील :) ['बेअर' आसपास फिरकणार नाही ]\nमजेदार प्रसंग. शनिवार वाड्याच्या जागेवर असेच काही झाले असणार :)\nआपल्याकडे खेडोपाडी अशा प्रकारच्या अनेक दन्तकथा आढळतात. महाराष्ट्रातल्या एका गावात अनेक वर्षे वीज नव्हती कारण वीज आल्यास अपशकुन होईल असे लोकाना वाटत असे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2330", "date_download": "2018-10-15T20:54:35Z", "digest": "sha1:BU2FXJKUXPTXIDE22UAAMVFTHEU7ZRGC", "length": 28113, "nlines": 76, "source_domain": "mr.upakram.org", "title": "काही तरी भलतेच! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\"माणूस नेमका असा का वागतो या प्रश्नाचे उत्तर धर्म, संस्कृती, संस्कार, रूढी, परंपरा इत्यादीत शोधण्यापेक्षा उत्क्रांतीत शोधणे योग्य ठरेल.\" प्राध्यापक साळुंखे तुडुंब भरलेल्या क्लासला उद्देशून सांगत होते. \"माणसाच्या चित्रविचित्र वागणुकीची मुळं उत्क्रांतीच्या इतिहासात नक्कीच सापडतील. त्याच्या प्रत्येक वागणुकीच्या छटांचा संदर्भ उत्क्रांतीच्या इतिहासात दडलेला आहे.\" क्लासवर नजर टाकत ते पुढे म्हणाले \"कुणाला यासंबंधी चाचणी कराविशी वाटत असल्यास त्यांनी हात वर करावे.\"\nएक हात वर आला. \"सर, काही जण बेस बॉल कॅप उलटे घालतात. त्यातून काय अर्थबोध होऊ शकतो\nएका मिनटाचीसुद्धा उसंत न घेता सर म्हणाले, \"याला कदाचित दोन कारणं असू शकतील. एक, मुळात बेसबॉलची कॅप आपल्याला उन्हाच्या त्रासापासून वाचवण्यासाठी घातली जाते. परंतु तीच उलटी घातल्यास तरुणींवर इम्प्रेशन मारणे सुलभ होत असावे. प्रत्येक तरूण तरुणीला आकर्षित करण्यासाठी काही ना काही क्लृप्त्या वापरत असतो. आपण इतर स्पर्धकाहून वेगळे आहोत हे ठसवण्याचा हा प्रयत्न असावा. दुसरे कारण म्हणजे कॅप उलटी घालून मला अशा उन्हापासून संरक्षण करून घेण्याची गरज नाही असे त्याला सुचवायचे असते. मी स्वत: सशक्त असून कुणीही माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही हा मेसेज तो पोचवत असतो. माणूस समाजजीवी आहे. गटा-गटात राहणारा आहे. परंतु कॅप उलटी घालून आपण इतरापेक्षा श्रेष्ठ आहोत हेच जणू त्याला सुचवायचे असते.\"\nगेल्या काही दशकात उत्क्रांत मानसशास्त्र (evolutionary psychology) हा विषय बहुचर्चित ठरत आहे. याचबरोबर वादाचा विषय म्हणूनही याकडे तज्ञ व अभ्यासक नेहमीच बघत आहेत. यासंबंधात दोन विरुद्ध टोकाची मतं ऐकायला मिळत असतात. काही तज्ञांना या अभ्यासामधून माणूस प्राण्याचा संपूर्ण नकाशा आपल्यासमोर उभा राहील व त्यातून या प्राण्याच्या वैचित्र्यपूर्ण वैविध्याची जाण होईल असे वाटते. याउलट इतर काही तज्ञांना या अभ्यासामधून काढलेले बहुतेक निष्कर्ष थातुर-मातुर, उथळ, अवैज्ञानिक व वेळ मारून नेणाऱ्या भाकडकथा आहेत असे वाटते. मतभेद कितीही असले तरी माणूस हा उत्क्रांत होत आलेला प्राणी असून त्याच्या प्रत्येक अंग-प्रत्यंगाच्या रचनेला भोवतालची परिस्थिती कारणीभूत असून त्याला अत्यंत प्रतीकूल परिस्थितीतसुद्धा तगून राहण्यासाठी त्यामुळे मदत मिळत आहे याबद्दल मात्र त्यांच्यात एकमत आहे. शरीराप्रमाणे त्याच्या मानसिक जडण-घडणीलासुद्धा उत्क्रांतीच कारणीभूत आहे असे बहुतेकांचे मत आहे.\nअत्यंत उत्कटतेने बाजू मांडणाऱ्या उत्क्रांत मानसतज्ञांच्या मते माणसाच्या अगदी बारीक-सारीक वर्तणुकीचे मूळ उत्क्रांतीत नक्कीच सापडते. कारण या वर्तनातूनच त्याला निवडीचा फायदा मिळाला आहे. हे वर्तनच त्याच्या तगण्याच्या लढाईत मदत करत आलेली आहे. मूल का रडते मूल विशिष्ट खेळणीच का हाताळते मूल विशिष्ट खेळणीच का हाताळते अनोळखी चेहऱ्याकडे जास्त वेळ का म्हणून निरखून बघते अनोळखी चेहऱ्याकडे जास्त वेळ का म्हणून निरखून बघते मुलींच्या तुलनेने मुलं जास्त उनाड का असतात मुलींच्या तुलनेने मुलं जास्त उनाड का असतात मुली भातुकलीच्या खेळात जास्त का रंगतात मुली भातुकलीच्या खेळात जास्त का रंगतात मुलं मैदानी खेळात इतका उत्साह का दाखवतात मुलं मैदानी खेळात इतका उत्साह का दाखवतात खेळाच्या मैदानावर खेळाडू हमरी-तुमरीवर का येतात खेळाच्या मैदानावर खेळाडू हमरी-तुमरीवर का येतात वयात येत असलेल्या मुली सौंदर्यप्रसाधनं का वापरू लागतात वयात येत असलेल्या मुली सौंदर्यप्रसाधनं का वापरू लागतात भावाभावामध्ये वैर का असते भावाभावामध्ये वैर का असते एकमेकाचे खून करण्यापर्यंत त्यांची मजल का जाते एकमेकाचे खून करण्यापर्यंत त्यांची मजल का जाते वरवरून पाहता विजोड वाटणाऱ्या नवरा-बायकोंचे वैवाहिक जीवन दीर्घ काळ कसे टिकते वरवरून पाहता विजोड वाटणाऱ्या नवरा-बायकोंचे वैवाहिक जीवन दीर्घ काळ कसे टिकते काही बायका भांडकुदळ का असतात काही बायका भांडकुदळ का असतात काही पुरुष इतके लाळघोटेपणा कसे काय करू शकतात काही पुरुष इतके लाळघोटेपणा कसे काय करू शकतात तरुण-तरुणी पहिल्याच भेटीत प्रेमात कसे काय पडू शकतात तरुण-तरुणी पहिल्याच भेटीत प्रेमात कसे काय पडू शकतात हिंसेचे आकर्षण का असते हिंसेचे आकर्षण का असते .... असे एक ना दोन, हजारो प्रश्नांची उत्तरं उत्क्रांतीत शोधणे शक्य आहे, असे ठामपणे हे तज्ञ दावा करत असतात.\nहे सर्व खरे मानल्यास स्वार्थी जनुकांच्या लहरीनुसार आपले वागणे असेल. आपण केवळ नाचणाऱ्या बाहुल्या असून खेळवणारे सूत्रधार जनुक आहेत. आपल्या प्रत्येक आवडी-निवडीबद्दल, वर्तणुकीतील छोट्यामोठ्या छटांबद्दल उत्क्रांतीत कार्य-कारणभाव शोधता येईल. साळुंखे सराप्रमाणे ताबडतोब विश्लेषण करता येणे शक्य नसले तरी थोड्याशा अभ्यासानंतर प्रत्येक वर्तनामागील कारणभाव शोधणे जड जाणार नाही. थोडा जास्त वेळ लागला तरी उत्तर खचितपणे सापडेल.\nपरंतु या शास्त्राला विरोध दर्शविणाऱ्या तज्ञांच्या मते या प्रकारच्या कार्य कारणभावात काही तथ्य नाही. कारण हे सर्व ढोबळ अंदाज असून या गोष्टी प्रायोगिकरित्या सिद्ध झालेले नाहीत. (वा सिद्ध करता येत नाहीत.) त्यांचा सैद्धांतिक पाया ठोस नाही. लहानपणाच्या वर्तनातून मोठेपणी ते मूल काय होणार याचा अंदाज बांधणे शक्य माही. जनुकीय जडण-घडण (पिंड), भोवतालची परिस्थिती (संस्कार), भोवतालची परिस्थिती (संस्कार), परिस्थितीत होत असलेले बदल, पालन पोषण, सामाजिक दबाव, आर्थिक स्थिती, भौगोलिक वातावरण, आकलन क्षमता, इत्यादी अनेक घटक माणसांना घडवत असतात. त्याच्या वर्तनाला कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे माणसातील प्रत्येक वर्तनाच्या छटांना प्रत्येक वेळी उत्क्रांतीच्या इतिहासाच्या पानात शोधणे बालिशपणाचे वाटेल. तरीसुद्धा धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, रूढी-परंपरासारख्या इतर कुठल्याही विशदीकरणापेक्षा उत्क्रांतीच्या विश्लेषण व विवरणामागे सैद्धांतिक बैठक असण्याची शक्यता जास्त आहे. परंतु साळुंखे सरांनी सांगितल्याप्रमाणे उलटी कॅप घातलेला तरुण उत्क्रातींच्या इतक्या सर्व गोष्टींचा विचार करत असेल हे अशक्य वाटते. सहज वा गंमत म्हणूनसुद्धा त्यानी कॅप उलटी सरकवली असेल. यातून एवढा मोठा अर्थ काढावा हे काहीतरीच वाटते.\nउत्क्रांत मानसशास्त्राच्या पुरस्कर्त्यांनासुद्धा इतर करत असलेल्या टीका-टिप्पणींची पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या मते यासंबंधीचे विवरण केवळ ऐकीव गोष्टी, वा ओढून ताणून आणलेल्या, काही तरी फेकून इतरांची तोंड बंद करणाऱ्या भाकड कथा नाहीत. वर्तनातील प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीसंबंधींच्या विधानामागे - जरी त्यांचे विश्लेषण वा विधान खरे (वाटत) नसले तरी - ढोबळ मानाने उत्क्रांतीचा सिद्धांत - दूरान्वये ना का होईना - दडला आहे, हे नाकारता येत नाही.\nफक्त या विधानांची चाचणी घेणे जास्त अवघड आहे, हे मान्य करावे लागेल. उत्क्रांतीसंबंधीच्या गृहितकांच्या आधारे केलेल्या मानवी वर्तनांच्या अंदाजांची चाचणी कदाचित शक्य होईल, असे त्यांना वाटते. उदाहरणार्थ, मानसशास्त्रीय व मानववंश-शास्त्रीय अभ्यासामधून तरुणीला आकर्षित करण्यासाठी तरूण स्वत:च्या शरीरयष्टीचे जाहीर प्रदर्शन करत असेल का याची चाचणी घेणे शक्य आहे. परंतु बेसबॉलच्या उलट्या कॅपमधून उत्क्रांतीचे निष्कर्ष काढणे वा उत्तर शोधणे अतार्किक ठरेल.\nउत्क्रांतीच्या इतिहासातच सर्व गोष्टी दडल्या आहेत, हा समजच मूळ वादाचा विषय ठरत आहे. उत्क्रांत मानसतज्ञांच्या विरोधात असणाऱ्या तज्ञांना जुजबी उत्तराने समाधान मिळणार नाही. ठोस पुरावा दिल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. परंतु आपण सर्व उत्क्रांत होत गेलेल्या प्राण्यांच्या इतिहासाचे फलित आहोत हे मात्र नाकारू शकत नाही.\nलेखात अधिक खोली हवी...\nराजेशघासकडवी [26 Feb 2010 रोजी 08:59 वा.]\nया लेखात उत्क्रांतीवादी मानसशास्त्राची टीका करायची आहे, समर्थन करायचे आहे की मर्यादा दाखवून द्यायच्या आहेत याचा अंदाज येत नाही. सूर टीकेचा वाटला तरी दोन्ही दगडांवर पाय ठेवल्यासारखा वाटतो. साळुंखे हे प्रातिनिधिक असल्याचा आभास निर्माण होतो. नावावरून हे नवे थेर काही पसंत नाही असे वाटते... पण लेखात दोन तीन वेळा उत्क्रांतीचा गवगवा केलेला आहे.\nहे सर्व खरे मानल्यास स्वार्थी जनुकांच्या लहरीनुसार आपले वागणे असेल. आपण केवळ नाचणाऱ्या बाहुल्या असून खेळवणारे सूत्रधार जनुक आहेत.\nहा तर्क कुठून येतो हे कळले नाही. कृपया गृहितकांवरून सिद्ध करा किंवा कोणाही मान्यताप्राप्त उत्क्रांतीवादी मानसशास्त्रज्ञाच्या विधानाचा संदर्भ द्या. हा मुद्दा जवळपास याच शब्दात उत्क्रांतीविरोधकांनी रिचर्ड डॉकिन्सच्या सेल्फिश जीन विरोधात मांडला होता. तो खोडून काढून देखील पंचवीस वर्षं होऊन गेली. ( हे वाक्य त्याच चर्चेच्या संदर्भात आले का अन्यथा 'स्वार्थी ' जनुकाचा इथे संबंध काय अन्यथा 'स्वार्थी ' जनुकाचा इथे संबंध काय\nउत्क्रांत मानसतज्ञांच्या विरोधात असणाऱ्या तज्ञांना जुजबी उत्तराने समाधान मिळणार नाही.\nकुठच्या तज्ञांचं जुजबी उत्तरांनी समाधान होतं\nएकंदरीत फारच उथळ व ढिली चर्चा वाटली.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nप्रभाकर नानावटी [26 Feb 2010 रोजी 16:14 वा.]\nफोर्थ डायमेन्शन हे सदर विचार प्रयोगावर (thought experiment) भर देण्यासाठी मुळात लिहिलेले आहे. हे प्रयोग फक्त विचार सुचवितात समस्यांना उत्तरं देत नाहीत. त्यामुळे कदाचित लेखात अधिक खोली हवी असे वाटण्याची शक्यता आहे. प्रयोग करत असताना काही मोजक्या inputs वरून ouputs काय येऊ शकतात यांचा अंदाज करण्याइतपत हे लेख आहेत. हाच धागा पकडून इतर ठिकाणी माहिती शोधावे, विचार करावा अशी कल्पना त्यामागे आहे.\nरिचर्ड डॉकिन्सचा स्वार्थी जनुकाचा मुद्दा इतर अनेक वैज्ञानिकांनी खोडून काढला असला तरी विचार प्रयोगाची ती गरज होती म्हणून त्याचा उल्लेख केला आहे.\nयाचबरोबर उत्क्रांती सिद्धांताला न सुटलेले प्रश्न अजूनही आहेत. या संबंधातील एक लेख न्यू सायंटिस्टच्या अंकात आलेला असून डॉकिन्स, पिंकर, रिचर्ड फॉर्टी, फ्रान्स डी वॉल इ.इ. वैज्ञानिकांचा त्यात सहभाग आहे.\nविचार प्रयोगाच्या मर्यादेमुळे लेखातील चर्चा उथळ व ढिली वाटली असेल. परंतु उत्क्रांती, जनुक, यासारखे विषय आता राजेश घासकडवी छान व सखोलपणे हाताळत असल्यामुळे त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही.\nउत्क्रांतीच्या तत्त्वातून मनुष्याच्या वागणूकीचे कितपत स्पष्टीकरण मिळू शकते, याबद्दल मतमतांतरे आहेत.\n\"अशी मतभिन्नता आहे\" हे जर कोणाला माहीत नसेल तर हा लेख वाचून खचित माहिती होईल.\nपरंतु कित्येकदा श्री. नानावटी यांची उदाहरणे मला पटत नाहीत. बेसबॉल टोपीचे उदाहरण कमालीचे विज्ञान-पद्धत-विरोधी वाटते.\nप्राध्यापक विज्ञान-पद्धतीने विचार करणारा असता, तर त्याने असे काही म्हटले असते :\nपुढील विधाने आपण निरीक्षण करून तपासूया :\n१. टोपी उलटी घालणार्‍यांची अपत्ये सामान्यपणे टोपी उलटी घालणारी असतात. सकृद्दर्शनी टोपी उलट घालण्याचा स्वभाव आनुवांशिक असू शकल्याचा निष्कर्ष आपण काढू शकतो.\n२. पिढ्यांचा क्रम निरीक्षिला तर टोपी उलटी घालणार्‍यांची अपत्ये अधिक जगतात/स्वतः अधिक अपत्ये पैदा करतात. सकृद्दर्शनी टोपी उलटी घालण्याच्या स्वभावाने वंशसातत्यात सापेक्ष वृद्धी होते, असा निष्कर्ष आपण काढू शकू.\n१. आणि २. असे दिसल्यास टोपी उलटी घालण्याचे स्पष्टीकरण उत्क्रांतीच्या तत्त्वात दिसते असे आपण म्हणू.\nही जनावरे असती तर आपण कदाचित काही प्रयोग करून सिद्धता पूर्ण करू शकलो असतो. पण मनुष्यांमध्ये असे प्रयोग अनैतिक आहेत. तस्मात् जितपत नैतिक तत्त्वात जमते तितपत स्पष्टीकरण आपण उत्क्रांतीच्या तत्त्वातून दिलेले आहे.\nउत्क्रांत मानसशास्त्राच्या अतिरेकाचा विरोध करणारासुद्धा विज्ञान-पद्धतीने विचार करणारा असता, तर साधारण अशाच प्रकारे निरीक्षण-बद्ध तर्क सांगून विरोध करेल.\nपण वरील लेखात वादी-प्रतिवादी पश्चात्-बुद्धीने वाटेल ते स्पष्टीकरण देत आहेत. ही तर अंधश्रद्धा आणि कल्पनाविलास झाला. उदाहरणार्थ विरोधक सुद्धा लेखात असा विरोध करतो :\nपरंतु साळुंखे सरांनी सांगितल्याप्रमाणे उलटी कॅप घातलेला तरुण उत्क्रातींच्या इतक्या सर्व गोष्टींचा विचार करत असेल हे अशक्य वाटते. सहज वा गंमत म्हणूनसुद्धा त्यानी कॅप उलटी सरकवली असेल. यातून एवढा मोठा अर्थ काढावा हे काहीतरीच वाटते.\nविचार करत असेल हे अशक्य वाटते त्या तरुणाला विचारून तो काय विचार करतो ते समजू शकेल ना. अशक्य वाटण्याचा संबंध काय त्या तरुणाला विचारून तो काय विचार करतो ते समजू शकेल ना. अशक्य वाटण्याचा संबंध काय आणि त्याहूनही - वाटण्या-न-वाटण्याचा उत्क्रांतीशी संबंध काय आहे. या प्रतिवाद्याला उत्क्रांतीची तत्त्वेही माहीत नाहीत आणि निरीक्षणातून काही कळू शकेल याचे भानही नाही.\nमनुष्याच्या वागणुकीत वंश आणि संस्कार यांचा वेगवेगळा असा वाटा किती (\"नेचर व्हर्सेस नर्चर\"), एकमेकांचा परिणाम बदलणारा वाटा किती (\"जीन-एन्व्हायरनमेंट इंटरॅक्शन\"), हे प्रश्न जैव-वैज्ञानिकाना सतावत आहेत. वैज्ञानिकांमध्ये आंतरिक आणि एकमेकांतले वैचारिक संघर्ष होत आहेत, हे खरेच.\nपण या लेखातून दोन हट्टी आणि कल्पनाविलासी वैचारिक परंपरांमधली वांझोटी वादावादी असल्याचा भास होतो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/393/%E0%A5%AF_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2018-10-15T22:29:48Z", "digest": "sha1:5A6WV4CN7VYTKS3EB7NGRFI4JQ4L76ZF", "length": 8402, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\n९ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून नोटबंदी विरोधात राज्यव्यापी आंदोलन - नवाब मलिक\nकाळेधन संपवण्यासाठी तसेच दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला असे म्हटले जात होते. या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले होते. मात्र पंतप्रधान मोदींचा हा निर्णय पूर्णतः फसला असल्याची टीका राष्ट्रावादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. व्यापार मंदावले आहेत. अतिरिक्त कामाच्या बोज्यामुळे बॅंकेचे कर्मचारी हैराण आहेत. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. सर्वात जास्त परिणाम हा शेतकरी बांधवांवर झाला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमाल रस्त्यावर फेकून आपला आक्रोश व्यक्त करत असल्याचे नवाब मलिक म्हणाले. नोटाबंदीमुळे संपूर्ण देशात आर्थिक मंदीचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली. जनतेच्या आक्रोशाला आवाज देण्यासाठी ९ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात आंदोलन करणार आहे, हे नमूद करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यात सांविधानिक पद्धतीने आंदोलन करतील, असे आश्वासनही मलिक यांनी दिले.\nझोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवणे अशक्य - जयंत पाटील ...\nभाजपची मदत करण्याची मानसिकता कोणाची आहे ते आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत अशा वातावरणात कुठल्या तरी मागच्या गोष्टी काढणे हे आवश्यक वाटत नाही. एकीकडे समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर दुसरीकडे काही लोक भाजपची सुपारी घेत आहेत. झोपलेल्यांना उठवणे सोपे असते मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवणे अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर दिली आहे.भाजप-शिवसेना या जातीयवादी सरकारच्या काळात भिमा-क ...\nथकित स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना त्वरित मिळाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्र ...\nराज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांच्या थकित स्कॉलरशिप राज्य सरकारने त्वरित द्याव्या, यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पुणे शहर यांच्या वतीने बुधवारी निदर्शन करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शन करण्यात आले.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी, मेरिट धारक विद्यार्थी, आरोग्यविज्ञान, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, कृषी महाविद्यालय, नर्सिंग, ...\nराज्यातील अंशकालीन महिला परिचरांच्या समस्यांची खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून दखल ...\nअहमदनगर जिल्हा परिषद महिला परिचर महासंघांच्या अंशकालीन महिला परिचरांनी खासदार सुप्रिया सुळे यांची श्रीगोंदा येथे भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आज सादर केले. खा. सुळे सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील विविध समाजघटकांशी संवाद साधत आहेत. या भेटीदरम्यान आपल्या मागण्यांचे निवेदन सुळे यांना सादर करून महिला परिचरांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या.राज्यामध्ये सुमारे १० हजार ५०० अंशकालीन परिचर आहेत. त्यांच्या कामाची वेळ ९ ते १ अशी निर्धारित असूनही त्यांच्याकडून प ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/shiv/", "date_download": "2018-10-15T22:36:46Z", "digest": "sha1:52MZKF2FVAKR2GJ7IPZP3S6L7B4Q5APT", "length": 9402, "nlines": 163, "source_domain": "pcmcnews.in", "title": "shiv – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/snake-found-local-train-thane-135149", "date_download": "2018-10-15T21:38:45Z", "digest": "sha1:X4IFXYDPZRPWZHUYSOWIUVKBZ2ZA22DI", "length": 9767, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "snake found in local train at thane ठाण्यात लोकलमध्ये आढळला साप | eSakal", "raw_content": "\nठाण्यात लोकलमध्ये आढळला साप\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nटिटवाळा सीएसएमटीच्या आच वाजून तेहतीस मिनिटांच्या धीम्या लोकलमधील फर्स्ट क्लास मधील डब्यात ठाणे स्थानकात साप आढळला.\nमुंबई : टिटवाळा सीएसएमटीच्या आच वाजून तेहतीस मिनिटांच्या धीम्या लोकलमधील फर्स्ट क्लास मधील डब्यात ठाणे स्थानकात साप आढळला.\nडब्यातील पंख्यावर साप बसला होता, त्याला एका प्रवाशाने पाहिले आणि आरडाओरडा केला असता सर्व प्रवासी डब्यातून खाली उतरले. त्यानंतर एक माणूस काठी घेऊन आला आणि त्याने त्या सापाला पंख्यावरून खाली पाडले व काठीने डब्याखाली फेकले. अचानक लोकलमध्ये साप आढळल्याने प्रवाशांमध्ये भीतीने मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला.\n बेपत्ता झालेल्या मुलाचा सांभाळ\nकेडगाव, जि. पुणे - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेला अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nगोळीबारात जखमी झालेल्या न्यायाधीशाच्या पत्नीचा मृत्यू\nगुडगाव (पीटीआय) : सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या न्यायाधीशाच्या पत्नीचा आज सकाळी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला....\nजमीन बळकावून आजी-माजी नगरसेवकांची महिलेला धमकी\nनाशिक : भाजपाचे विद्यमान नगरसेवकासह एक माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यासह चार संशयितांनी दसक शिवारातील जागा बळकावली आणि त्यावर प्लॉट पाडून त्यांची...\nरिपब्लिकन चळवळीतील धनंजय सुर्वे यांचा भारिपमध्ये प्रवेश\nउल्हासनगर : दोनवेळा नगरसेवकपद भूषवणारे अंबरनाथचे माजी नगरसेवक तसेच रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते धनंजय सुर्वे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65265", "date_download": "2018-10-15T21:21:32Z", "digest": "sha1:OPS3CXSZUYJIVTYRYPDIFRIKYGXGEWFZ", "length": 4044, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नातं | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नातं\nतरी नाती होती गुंफली\nतुझं माझं म्हणून मीही\nनातं तुझं माझं जुळलं\nतू नाही तरी आज\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2015/03/30/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-15T20:55:10Z", "digest": "sha1:CBGMS5UWTS25I3KLINHJWIPCQJ4OJIGK", "length": 34615, "nlines": 65, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "पार्ल्याचे क्रीडाविश्र्व अपुऱ्या सोयी आणि संभ्रमित पालक | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nपार्ल्याचे क्रीडाविश्र्व अपुऱ्या सोयी आणि संभ्रमित पालक\nगेले काही दिवस आपण सर्वजणच क्रिकेट विश्वचषकामधे बुडून गेलो होतो. आपले खेळाडू चांगले खेळले, भारतीय संघ जिंकला की लगेच आपण त्यांना डोक्यावर घेतो व हरला की ताशेरे ओढायला सुरूवात करतो. जूनमधे कॉलेजच्या प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्या की आपल्याला आठवते की अमक्या ढमक्याला स्पोर्टस कोटात प्रवेश मिळाला अथवा खेळाचे काही गुण वाढवून मिळाले. त्यावर तावातावाने चर्चा सुरू होतात. पण या हरण्याजिंकण्यामागे अथवा काही वर्षं खेळत आंतरशालेय, राज्यीय अथवा राष्ट्रीय स्पर्धांत भाग घेऊन त्यासाठी उरफोड मेहनत करणाऱ्या मुलांच्या मेहनतीचा कितीजण विचार करतात आपल्याही मुलाने असा एखादा वेगळा खेळ खेळावा. त्यात प्रविण्य मिळववं असा किती पालकांचा दृष्टीकोन असतो\nआपण मुलांना शालेय वयात किती वेळ मैदानी खेळ खेळू देतो आज काही मुलांना व्यायामशाळेत अथवा जिमनॅस्टिक किंवा तत्सम खेळांकडे पालक पाठवतात. पण त्यात केवळ मुले दोन तास बिझी राहावीत, अथवा माझा मुलगा अमूक खेळ खेळतो असे मिरवण्याची वृत्तीच जास्त दिसते. एका खेळातून दुसऱ्या खेळाकडे वारंवार बदलले जाते. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत जिमनॅस्टिक, बु्दीबळ, कराटेचे प्रशिक्षण पूर्ण होऊन आता तो क्रिकेट अथवा फुटबॉल प्रशिक्षणाला जातो असे अभिमानाने सांगणारे पालकही दिसतात. काहिजण मुलांना व्यवस्थित एखाद्या खेळाच्या प्रशिक्षणाला पाठवतात. त्याकडे चांगले लक्षही पुरवतात. ही मुले मोठमोठ्या स्पर्धांमधे नावही कमावतात. त्यांचे कौतुकच वाटते पण तेवढ्यात १० वी १२वी ची “महत्त्वाची’ वर्षं येतात व या सर्व क्रीडा प्राविण्याला बाजूला सारून फक्त “टक्के’ प्राविण्याची जबाबदारी येऊन पडते व खेळ मागे पडत जातो. यात पालकांचाही पूर्ण दोष आहे असे नाही. मुळातच आपल्या देशात, समाजात खेळाला, खेळाडूंना मान नाही. आज क्रिकेटमधे पैसा चांगला मिळतो म्हणून त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडासा बदलला आहे. पण इतर क्रीडाप्रकारांचे काय आज काही मुलांना व्यायामशाळेत अथवा जिमनॅस्टिक किंवा तत्सम खेळांकडे पालक पाठवतात. पण त्यात केवळ मुले दोन तास बिझी राहावीत, अथवा माझा मुलगा अमूक खेळ खेळतो असे मिरवण्याची वृत्तीच जास्त दिसते. एका खेळातून दुसऱ्या खेळाकडे वारंवार बदलले जाते. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत जिमनॅस्टिक, बु्दीबळ, कराटेचे प्रशिक्षण पूर्ण होऊन आता तो क्रिकेट अथवा फुटबॉल प्रशिक्षणाला जातो असे अभिमानाने सांगणारे पालकही दिसतात. काहिजण मुलांना व्यवस्थित एखाद्या खेळाच्या प्रशिक्षणाला पाठवतात. त्याकडे चांगले लक्षही पुरवतात. ही मुले मोठमोठ्या स्पर्धांमधे नावही कमावतात. त्यांचे कौतुकच वाटते पण तेवढ्यात १० वी १२वी ची “महत्त्वाची’ वर्षं येतात व या सर्व क्रीडा प्राविण्याला बाजूला सारून फक्त “टक्के’ प्राविण्याची जबाबदारी येऊन पडते व खेळ मागे पडत जातो. यात पालकांचाही पूर्ण दोष आहे असे नाही. मुळातच आपल्या देशात, समाजात खेळाला, खेळाडूंना मान नाही. आज क्रिकेटमधे पैसा चांगला मिळतो म्हणून त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडासा बदलला आहे. पण इतर क्रीडाप्रकारांचे काय त्यांना किती मान मिळतो त्यांना किती मान मिळतो इतर देशांप्रमाणे आपल्या इथे खेळाडू केवळ खेळ खेळून पोट भरू शकत नाही. त्यासाठी त्याला शैक्षणिक पात्रतेवरच अवलंबून राहावे लागते अथवा स्वयंरोजगाराचाच मार्ग अनुसरावा लागतो त्यामुळे पालक पूर्णता चुकीचे ठरत नाहीत.\nआज पार्ल्यातील खेळाडू व त्यांचे प्रशिक्षण यांच्यासमोरही हा सर्वात मोठा प्रश्न आहेच. पण ज्यावर मात करूनही ते आपला मार्ग चालू इच्छित आहेत. आज पार्ल्यातून अनेक चांगली मुले वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात चमकताना दिसतात. पार्लेकर नागरिक व येथील राजकीय नेतृत्व त्यांचे आदरसत्कार करून त्यांना मिळणारे यश साजरेही करताना दिसतात. कौतुक हे झालेच पाहिजे. पण त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पार्लेकर, अनेकविध संस्था, सर्वच पक्षांतील राजकीय नेतृत्व यांचे काहीच कर्तव्य नाही आपल्याला चांगले खेळाडू हवे असतील तर त्यांच्या मागे खंबीर उभे राहणेही आपलेच काम आहे. पार्ल्यात प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, लोकमान्य सेवा संघ, स्वा. सावरकर केंद्र आदि संस्था यासाठी अविरत झटत आहेत. पार्ले टिळक, महिला संघाच्या शाळाही या प्रयत्नांत सामिल आहेत पण हे प्रयत्न काही महत्त्वाच्या अडचणींमुळे तोकडे पडत आहेत.\nयातील पहिली अडचण जागेची पार्ल्यात वाढत चाललेल्या जागांच्या भावांमुळे प्रशिक्षणासाठी मोकळी जागा मिळणे अशक्य झाले आहे. इनडोअर जागेत (सभागृह वगैरे) पुरेसे उत्पन्न मिळत असेल तरच सुविधा द्यायची वृत्ती त्यामुळे बळावत आहे. मैदानांबाबत बोलायचे तर पार्ले टिळक शाळेची तीन मैदाने, महिला संघाचे एक, परांजपे शाळेचे एक व डहाणूकरचे एक व टिळक मंदीराचे एक ही खाजगी मैदाने पण त्यातील टिळक मंदिराच्या मैदानात व्यायामशाळा व इतर वेळी अनेक कार्यक्रमांनी ते व्याप्त असते. डहाणूकरचे मैदान क्रिकेटसाठी राखीव केले गेले आहे कारण इतर खेळ खेळल्यास तेथील खेळपट्ट्या खराब होतात. परांजपे शाळेचे मैदान सोसायटी व शाळा यांच्या वादात सापडले आहे त्यामुळे इतरांना तेथे प्रवेश नाही. महिला संघाचे मैदान फक्त शाळेच्या खेळाडूंकरता व पार्लेटिळक आयसीएससीचे सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणांनी कोणाला दिले जात नाहिये. मराठी माध्यमाच्या मैदानात व्यायामशाळा तर इंग्लिश मिडीयमच्या मैदानात व्हॉलिबॉलचे प्रशिक्षण चालते. म्हणजे इतरांना (फुटबॉल, कबड्डी वगैरे) उरली ती महानगरपालिकेची दोन मैदाने. दुभाषी मैदान व आझाद रोडचे मैदान. आझाद रोडचे मैदान महानगरपालिकेच्या आत्यंतिक ढिसाळ देखभालीची शिकार ठरले आहे. काही स्थानिक मुले तेथे खेळतात पण शिस्तबद्ध प्रशिक्षणासाठी ते वापरता येत नाही.\nदुभाषी मैदानात सकाळ संध्याकाळ चालायला येणाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे सकाळी ८ ते संध्या ४ यावेळातच तेथे खेळता येते. पण ही वेळ मुलांच्या शाळा कॉलेजची असते. म्हणजे पार्ल्यातील खेळाडूंनी खेळायचे कोठे त्यातही आमच्या थोर मुंबई महानगरपालिकेने त्यावर “क्रिकेट, फुटबॉल खेळण्यास मानाई’ असा फलक लावला आहे मैदान हे खेळण्यासाठी नसेल तर कशासाठी असते त्यातही आमच्या थोर मुंबई महानगरपालिकेने त्यावर “क्रिकेट, फुटबॉल खेळण्यास मानाई’ असा फलक लावला आहे मैदान हे खेळण्यासाठी नसेल तर कशासाठी असते या दोन्ही मैदानांवर स्वच्छतागृहांची व कपडे बदलण्याची सोय नाही. त्याचा त्रास मुलींना भोगावा लागतो. त्यांनी यातून कसा मार्ग काढायचा या दोन्ही मैदानांवर स्वच्छतागृहांची व कपडे बदलण्याची सोय नाही. त्याचा त्रास मुलींना भोगावा लागतो. त्यांनी यातून कसा मार्ग काढायचा इतर खाजगी मैदानांप्रमाणे दुभाषी मैदानाला रात्री कुलूप लावले जात नाही. तेथे सुरक्षारक्षक नाही. दिव्यांची पुरेशी सोय नाही. त्यामुळे अंधार पडल्यावर संशयास्पद व्यक्तींचा येथे वावर सुरू होतो. जे आजुबाजुच्या इमारतीतील रहिवाशांसाठी व खेळाडूंच्या सुरक्षेसाठी घातक आहे. उत्कर्ष मंडळाच्या चौकात दिव्यांची रोषणाई करून आजूबाजूच्या इमारतीतील लोकांना रात्रभर त्रास भोगावयाला लावणाऱ्या दिग्गजांना दुभाषी मैदानातील अंधार मात्र जाचत नाही. ही मोठी आश्चर्याची बाब आहे. तेथे भरपूर उजेडाच्या दिव्यांची सोय केल्यास रात्री ८ ते १०/११ पर्यंत लहान घरांमधील गरजू मुले अभ्यासासाठी त्या जागेचा वापर करू शकतील हे यांना कळेल का\nखेळांतील सुविधा पाहिजेत हे खरे आहे पण त्यासाठी लागणाऱ्या पैशाचं काय त्याची जबाबदारी पार्ल्यातील समाजिक संस्था म्हणजेच पर्यायाने पार्लेकर नागरिक घ्यायला तयार आहेत का\nपार्ल्यात आज महत्त्वाची गरज आहे ती एका मध्यवर्ती क्रीडा संघटनेची सर्व क्रीडाप्रकारातील प्रशिक्षक, संस्था, शाळा व मैदाने असणार्‍या संस्था, पार्ल्यातील मान्यवर यांनी एकत्रित येऊन उपलब्ध जागा/ मैदाने सर्वांना कशी कशी आलटून पालटून वापरता येतील, उपलब्ध साधन सुविधांचा एकमेकांशी मेळ घालत कशाप्रकारे जास्तीतजास्त उपयोग होऊ शकेल यावर विचार करण्याची आज खरी गरज आहे. आपले वैयक्तीक अहम, कुरबुरी, राजकीय मतभेद बाजूला ठेऊन जर क्रीडाक्षेत्रात आपण आदर्श ठरलो तर राज्य किंवा देशालाच काय जगाला आपण उत्तम क्रिडापटू देऊ शकू एवढी गुणवत्ता येथील मुलांमधे नक्कीच आहे. खेळाबद्दलची मानसिकता बदलण्याचे काम आपण पार्लेकर नाही करणार तर कोण करणार\n“परदेशातील धोरणांप्रमाणे आपल्याकडेही “क्रिडा सल्लागार’ (स्पोर्टस कन्सलटन्ट) नेमण्याची व त्यांचा सल्ला प्रत्येक खेळाडूने घेणे अनिवार्य केले पाहिजे. ६/७ वर्षाचे मुल स्वत:ला योग्य क्रीडाप्रकाराची निवड करू शकतेच असे नाही. शिवाय त्याचा स्वभाव, अंगकाठी, शारीरिक क्षमता बघून ते त्याला खेळ ठरवायला मदत करतील अशी मुले जास्त काळ पर्यंत खेळू शकतील’.\n– गणेश देवरुखकर (मल्लखांब प्रशिक्षक ).\nमाझा मुलगा सुश्रुत १३ व १६ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धांमधे विजेता ठरत होता. मधे त्याचे एक वर्ष दुखापतीने वाया गेले. पण स्वत:च्या मेहनतीने तो त्यातून वर आला. अर्थात डॉक्टर व त्याचे कोच उदय पवार यांची खूपच मदत झाली. पवारांनी आम्हाला त्याच्या प्रामाणिक मेहनतीवर व मुलांना आवडते ते त्यांना करू द्यावे या आमच्या विचारावर ठाम राहण्यास सांगितले. आज खेळातही, वैयक्तिक कामगिरी व्यतिरिक्त, समालोचक, कोचिंग, पंच, सल्लागार असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे भविष्याची तशी भीती नाही वाटत. – मिलिंद करमरकर (पालक)\nमाझी मुलगी दुर्वा लॉन टेनिसमध्ये उत्तम यश मिळवत आहे. पण अजून ती सातवीत आहे. या पुढील वर्षांमधे तिच्यावरचा शैक्षणिक भारही वाढेल. त्यावेळी दोन्हीतील कशावर एकाग्र व्हायचे हा निर्णय तिचा तिने घ्यावा असे आम्हाला वाटते. मात्र तिला जर फक्त खेळावर एकाग्र व्हायचे असेल तरी आमचा त्याला पाठींबाच राहिल.\n– राजेश देव (पालक)\nपार्ले टिळक इ.मि.स्कुल, पार्ले टिळक आय सी एस सी स्कुल, महिला संघ यांचे फुटबॉलचे संघ आहेत. शिवाय पीपीएल हेही पार्ल्यात फुटबॉल मॅचेस भरवतात. ह्या खेळाचे कोच प्रसाद परांजपे सांगतात “महत्त्वाच्या शाळा, कॉलेजच्या वर्षांनांही यातील खेळाडूंची गळती होत नाही. मुलांचा पालकांचा चांगला प्रतिसाद आहे’ पण त्यांचा कोचिंगसाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्यांना सरावासाठी चांगले मैदानच नाही. शाळांची खाजगी मैदाने वापरता येत नाहीत. उरता उरले दुभाषी मैदान. तेथे चालायला येणारी मंडळी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंतच खेळू देतात. पण ही वेळ मुलांच्या शाळा कॉलेजची असते त्यामुळे सतत भांडणे होतात. शिवाय येथे क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी सर्वच असल्याने जागेचा प्रश्न निर्माण होतो. रोज नवे मैदान शोधावे लागते. या सर्व कारणांनी लहान वयातच प्रशिक्षण सुरू करता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय, खेळाडू निर्माण करणे गुणवत्ता असूनही अशक्य झाले आहे.\nबॅडमिंटनचे कोचिंग सध्या फक्त महिला संघच्या ओरायन स्कुलमधे उपलब्ध आहे. संस्थेने इमारतीच्या मागच्या मध्यवर्ती भागात उत्तम दर्जाचे कोर्ट बांधून दिले आहे. शाळेच्या वेळा संभाळून दिवसात ३वेळा येथे कोचिंग चालते. कोच अनंत चितळे सांगतात मुलांचा व पालकांचा प्रतिसादही येथे चांगलाच आहे. मात्र हा खेळ खर्चिक आहे. त्यामुळे सामान्य अथवा कनिष्ठ वर्गातील मुलांना परवडणे कठीण जाते. त्यासाठी चांगल्या शिष्यवृत्यांची सोय व्हायला हवी.\nस्वा. सावरकर केंद्रातील बॅटमिंटन कोर्ट उघड्या मैदानात आहे. पावसाळ्यात चिखलामुळे तिथे सराव घेता येत नाही व बंदिस्त कोर्ट करण्याचा ठराव महानगरपालिकेच्या नियम व अटिंमधे अडकून पडला आहे. त्यामुळे आज खेळाडूंचा मात्र तोटा होतो आहे. वर्षानुवर्षे महानगरपालिकेत पार्ल्यातून निवडून येणारे नगरसेवक स्वत:च्या पक्षाची सत्ता पालिकेत असूनही याबाबत काही करू शकत नाहीत का\nपोहोण्यातील प्रशिक्षणासाठी पार्ल्यातली एकमेव जागा म्हणजे ठाकरे क्रीडासंकुलाचा जलतरण तलाव. पार्ले टिळक शाळेच्या ज्या विहिरीत इथल्या मुलांच्या अनेक पिढ्या पोहायला शिकल्या ती विहिर गेले काही वर्षे बंद पडलेली आहे. आजच्या मुलांवरही मार्कांच्या रॅटरेसचा ताण आहेच त्यात अभ्यास, पोहोणे, अजून एखादा खेळ त्यातच नृत्य अथवा गायन अशा अनेक क्लासना मुलं जात असतात. त्यांच्या वेळा आणि त्यातील कष्ट यामुळे ती कशावरच नीट एकाग्र होऊ शकत नाहीत व त्याचा प्रशिक्षणावरही परिणाम होतो. त्यातच आजच्या पालकांना प्रत्येक गोष्टीत “फास्ट रिझल्ट’ लागतात. पोहोण्याच्या सर्व मोठ्या स्पर्धा साधारण एप्रिल नंतर सुरू होतात. पण मार्चमधे शालेय व कॉलेजच्या परीक्षा येतात. इतर सर्व राज्यांत स्पर्धांसाठी खेळाडूंना शाळा, कॉलेज व परीक्षांमधे कन्सेशन दिले जाते. जे महाराष्ट्रात मिळत नाही. बहुतेक मुले ९वी १०वी नंतर चांगला परफार्मन्स मिळत असूनही गळतात. स्पर्धेतील सर्व तयारी जरी कोच करून घेत असते तरी जी काळजी, उदा. मुलांची मानसिक काळजी, त्यांचा आहार, पालकांनी घ्यायची ती विशेष घेतली जात नाही असे कोच संदीप नेवाळकरांचे म्हणणे आहे.\nपार्ले टिळक शाळा, टिळक मंदिर, हेडगेवार मैदान या ठिकाणी लहान मुलांसाठी व्यायामशाळा उपलब्ध आहेत. थोडेफार वार्मअपचे व्यायाम व नंतर मुलांना आपल्या मनाप्रमाणे ऍथलॅटटिक, फुटबॉल, व्हॉलिबॉल, साखळी, फिस्की, लगोरी पद्धत. मुलांना मैदानावर मनसोक्त खेळायला मिळावं हा त्यामागील हेतू आहे.\nपालकांची अपेक्षा फक्त मुलांना खेळायला मिळावे अशी असल्याने एखाद्या खेळाचे विशेष प्रशिक्षण देता येत नाही. पार्ले टिळक मधे मैदानाची देखभाल नीट झाली व त्यात ट्रॅक आखता आले तर ऍथलेटिक्सची तयारी मुलांकडून करून घेणे शक्य आहे. थोड्याफार सोई उपलब्ध झाल्यास लांब उडी, गोळाफेक घेता येणे शक्य आहे. त्यासाठी संस्थेकडून पाठींबा मिळण्याची गरज आहे. सध्या पार्ल्यातील मुलांना ऍथलेटीक्ससाठी जुहूला जावे लागते यात वेळ जातो असे प्रशिक्षिका मोहिनी जुवेकर यांनी सांगितले.\nप्रबोधनकार, टिळक मंदीर येथील प्रशिक्षणाला पालकांचा व मुलांचा चांगला प्रतिसाद असलेला हा खेळ. पण या खेळासाठी लागणाऱ्या सामुग्रीची (गाद्या, बॅलन्स बीम, रोलिंग रोप इत्यादी) कमतरता हा यातील सर्वात मोठा प्रश्न असे प्रशिक्षिका मृदुला दातार यांनी सांगितले टिळकमंदिरात ते हा खर्च कसाबसा भागवतात पण त्यामुळे त्यांना मर्यादीत ४० मुलेच घेता येतात. जिमनॅस्टीक्स प्रशिक्षक निलम बाबर सांगतात या खेळासाठी लागणारी उपकरणे अत्यंत महागडी (अनेकदा २/३ लाखाची) असल्याने संस्थांना स्वत:ची घेणे कठीण होते. यासाठी सरकारची ग्रॉंट मिळावी यासाठी प्रचंड पेपरवर्क करावं लागतं. तसेच सरकारी निधीतून मिळणारी उपकरणे देतात जी दुय्यम दर्जाची असतात. आज दोन्ही संस्थांची मुले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धात भाग घेत आहेत. त्यांच्या अधिक तयारीसाठी पूर्वी संस्थेचे प्रशिक्षक त्यांना बालेवाडीलाही घेऊन जात. पण आता बालेवाडीतील उपकरणेही जुनी व वापरता येण्याजोगी राहिली नाहीत.\nमल्लखांब या देशी खेळाचे प्रशिक्षण पार्लेश्वर व्यायामशाळा व हेडगेवार व्यायामशाळेत दिले जाते लंगडी, आट्यापाट्या, मल्लखांब खोखो आदि देशी खेळांना आपले सरकारच प्रोत्साहन देत नाही. त्याचा समावेश सी ग्रेडच्या खेळांत केला जातो व त्यामुळे राष्ट्रीय खेळातही त्यांच्या स्पर्धा ठेवता येत नाहीत. या खेळांनी खेळाडूंमधे “स्पोर्टस फिटनेस’ येतो. आपण रग्बी सारखे विदेशी खेळांना प्रोत्साहन देत आहोत पण देशी खेळांकडे दुर्लक्ष करीत आहोत. आज रग्बीमधे पुढे येणारे खेळाडू (आपल्या देशाचे) मुख्यत्वे आट्यापाट्या मल्लखांबातून प्रशिक्षित झालेले आहेत.\nपार्ल्यात कबड्डीचे सामने भरवणारे गजानन क्रीडा मंडळाचे दादा मोडक सांगतात पार्ल्यात कबड्डीचे संघ आहेत. शिवाय महिलांचे तीन संघ आहेत. पण त्यांच्यासाठीही सरावासाठी मैदान हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. रोज वेगळ्या जागी सराव करावा लागतो. मुलगे एकवेळ येतात पण एक हेगडेवार मैदान सोडले तर इतर मैदानांवर स्वच्छतागृहाची व कपडे बदलण्यासाठी जागेचा अभाव आहे याचा त्रास मुलींना फार प्रमाणात होतो. याकडे कोणाचेच लक्ष नाही.\nपार्ल्यात क्रिकेटला तशा काहीच अडचणी नाहीत असे क्रिकेट प्रशिक्षक सुरेन आयरे यांचे म्हणणे आहे. डहाणूकरचे मैदान पूर्णपणे त्यांच्यासाठी राखीव आहे. पार्ले टिळक असो.ने त्यावर प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी धावपट्टी बनवलेली आहे. गुणवान खेळाडू येथे घडत आहेत. तरीही अधूनमधून बेधूंद मंडळी येथे चोरटा प्रवेश करून बाटल्या व त्यांच्या काचा टाकत असतात. या मंडळींचा बंदोबस्त होऊ शकतो का\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-15T22:14:25Z", "digest": "sha1:XDG2E5EKTT4BMQB5ZWNX5UPH6XOJH5BO", "length": 8887, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉक्‍टर व्हायचे होते – पूनम धिल्लन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडॉक्‍टर व्हायचे होते – पूनम धिल्लन\nआपल्याला बॉलिवूड्‌मध्ये अभिनेत्री व्हायचे नव्हते, तर डॉक्‍टर व्हायचे होते असे पूनम धिल्लनने म्हटले आहे. आपल्या 56 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने आपले मनोगत व्यक्‍त केले. “सोनी महिवाल’, “तेरी महेरबानियां’,”कर्मा’, “सोने पे सुहागा’ यासारख्या तब्बल 90 सिनेमांमध्ये आपल्या सौंदर्याची अदा दाखवलेल्या पूनमला अभिनेत्री होण्यापेक्षा डॉक्‍टर होण्यातच अधिक रस होता, हे ऐकून धक्काच बसतो.\nबॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आपला पहिला सिनेमा मोठ्या निर्मात्याचा असावा असे वाटत असते. मात्र पण फारच कमी लोकांची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकते. पूनमला वयाच्या 16 व्या वर्षी “मिस इंडिया’ किताब जिंकता आला. त्यानंतर यश चोप्रांच्या “त्रिशुल’साठीची ऑफर मिळाली होती. सतत अभ्यासात गर्क असलेल्या पूनमला सिनेमात काम वगैरे करणे म्हणजे वेळेचा अपव्यय करण्यासारखे वाटले आणि तिने या सिनेमात काम करण्यास सरळ सरळ नकार देऊन टाकला होता. मात्र नंतर तिने का रोल स्वीकारलाही होता.\nयश चोप्रांनी पूनमला “नूरी’साठी लीड रोल दिला आणि तिच्या करिअरची दिशाच बदलून गेली. फारुख शेखबरोबरच्या या सिनेमात नूरीच्या रोलचा तिच्यावर शिक्का बसला आणि तिचे टोपणनावच नूरीवाली पूनम असे बनून गेले. पूनमला डॉक्‍टर बनायचे होते. पण तिच्या मोठ्या भावाने तिला या क्षेत्रात येण्यास विरोध केला. यानंतर सिनेमातच तिचे करिअर बनत गेले. दिग्दर्शक अशोक ठकारियाबरोबर विवाहबद्ध झालेली पूनम पुढे सिनेसृष्टीपासून दूर गेली आणि आता तिने स्वतःला काही सामाजिक कामातही व्यस्त करून घेतले आहे. व्यसनमुक्‍ती, कुटुंब नियोजन आणि एड्‌स सारख्या महत्वाच्या विषयांबाबत जनजागृती करणाचे काम पूनम करते आहे. आता छोट्या छोट्या रोलमध्ये ती पुन्हा पडद्यावर दिसते आहे. मात्र स्वाभाविकपणे तिचा रोल आई, वहिनी असाच असतो आहे. त्यापेक्षा आता दिग्दर्शन आणि निर्मितीच्या कामात लक्ष घालण्याची तिची ईच्छा आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा: जिल्हा परिषद कर्मचारी वेतनाच्या प्रतिक्षेत\nNext articleअनुष्का आता करणार कॉमेडी\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\nमहिला चित्रपट निर्मात्यांची #MeToo साठी ‘अशी’ आहे भूमिका\nउर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\n‘सुपर डान्सर शो’ आता येणार मराठीत\n#MeToo: कोण आहे सपना भवनानी \n#MovieReview: ‘तुंबाड’ एक विलक्षण अनुभूती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://latestgovtjobsupdate.blogspot.com/2014/07/135.html", "date_download": "2018-10-15T21:48:48Z", "digest": "sha1:6OOAQRYWCKTZBNBL3EY6GP56RYITS6YM", "length": 2425, "nlines": 56, "source_domain": "latestgovtjobsupdate.blogspot.com", "title": "Latest Govt Job Update: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात 135 जागा", "raw_content": "\nवसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात 135 जागा\nवसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात 135 जागा\nवसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अस्थायी स्वरुपात वैद्यकीय अधिकारी (23 जागा), सार्वजनिक आरोग्य परिचारिका (3 जागा), अधिपरिचारिका (19 जागा), ए.एन.एम. प्रसविका (74 जागा), फार्मासिस्ट (7 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (7 जागा), क्ष किरण सहाय्यक (1 जागा), समुपदेष्टा (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांच्या थेट मुलाखती दि. 1 ऑगस्ट 2014 ते 5 ऑगस्ट 2014 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 22 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_26.html", "date_download": "2018-10-15T22:13:39Z", "digest": "sha1:ZE3LRSXMXYAET6BOMNVX3YBBBTYXQOYR", "length": 7332, "nlines": 57, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "भिंगारे प्राथमिक शाळेतील चिमुकले चिऊताई च्या संवर्धनासाठी सरसावले पक्षीमित्र विद्यार्थ्यांनी केली पक्षांच्या दाणा-पाण्याची सोय. - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » भिंगारे प्राथमिक शाळेतील चिमुकले चिऊताई च्या संवर्धनासाठी सरसावले पक्षीमित्र विद्यार्थ्यांनी केली पक्षांच्या दाणा-पाण्याची सोय.\nभिंगारे प्राथमिक शाळेतील चिमुकले चिऊताई च्या संवर्धनासाठी सरसावले पक्षीमित्र विद्यार्थ्यांनी केली पक्षांच्या दाणा-पाण्याची सोय.\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २६ मार्च, २०१७ | रविवार, मार्च २६, २०१७\nभिंगारे प्राथमिक शाळेतील चिमुकले चिऊताई च्या संवर्धनासाठी सरसावले\nपक्षीमित्र विद्यार्थ्यांनी केली पक्षांच्या दाणा-पाण्याची सोय.\nभिंगारे (ता.येवला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून पक्षांसाठी अन्न व पाण्याची भांडी स्वतः तयार केली. त्या भांड्यात पाणी व दाणे ठेवून पक्षांच्या​ संवर्धनचा संकल्प केला. शालेय आवारात ९० ते १०० लहान - मोठी झाडे आहेत व परिसरातील अनेक ठिकाणी पक्ष्यांचे घरटे आहेत. त्यामुळे शाळेत नेहमीच पक्षांचा किलबिलाट असतो , परंतु वाढत्या तापमानात अन्न व पाण्याअभावी काही दिवसांपासून शाळेतील हा किलबिलाट बंद झाला होता. ही बाब ​शिक्षक व विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पक्षांची मदत करण्याचे ठरविले.\nशिक्षक व मुलांनी पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, सलाईन बाटल्या, बरण्या व डबे यांपासून विविध आकारांची पाणी व दाण्यासाठी भांडी स्वतः तयार केली.सर्व विद्यार्थ्यांनी दोन याप्रमाणे तयार करून शालेय परिसरात लावण्यात आली.व्यवस्था करत असताना चिऊताई सह विविध पक्षांनी हजेरी लावल्याने​ विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.\nतसेच प्रत्येक मुलाने स्वतःच्या घराजवळ अशी व्यवस्था करण्याचे ठरवले. विद्यार्थ्यांना पक्षी​ संरक्षण व संवर्धन करण्याची भावना जागृत होऊन प्राणीमात्रांविषयी आपुलकी निर्माण व्हावी. यासाठी शिक्षक ज्ञानेश्वर बारगळ यांनी निसर्गचक्रातील​ पक्षांचे महत्त्व समजावून सांगितले.याप्रसंगी मुख्याध्यापक छाया गुठे, कमल बिडवे, भाऊसाहेब गाडे उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2016/01/blog-post_15.html", "date_download": "2018-10-15T22:21:46Z", "digest": "sha1:3RHLSV73KRKEI4SCAZD6M7QQG4BJ6ADX", "length": 18419, "nlines": 145, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Indian Festival : मकरसंक्रांतीलाच एवढ महत्व का ?", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nIndian Festival : मकरसंक्रांतीलाच एवढ महत्व का \nलेखक Vijay Shendge वर्गवारी : भारतीय सण, लेख, सामाजिक\nकाल गावाहून आलो. अनेकांनी मकरसंक्रांती संबंधित काहीतरी मिळेल या अपेक्षेने माझ्या ब्लॉगला भेट दिली होती. नवं काहीतरी द्यावं या हेतूनं बसलो. इकडून तिकडून थोडी माहिती गोळा केली. मनातल्या मनात काही ओळी आकाराला आल्या. एक भेटकार्ड तयार करून त्या त्यावर उतरवल्या. ते भेटकार्ड तुम्हाला मनापासून आवडेल अशी आशा आहे.\nबारा राशी असतात. हे आपल्याला माहित आहे. यातली प्रत्येक रास हि वेगवेगळ्या महिन्याला याप्रमाणे बारा महिन्याच्या बारा राशी असतात. ज्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला संक्रांत म्हणतात. या नुसार खरे तर प्रत्येक महिन्याला संक्रांत येते. मग जानेवारी महिन्यातल्या संक्रांतीलाच एवढे महत्व का आणि याच संक्रांतीला मकरसंक्रांत का म्हणतात \nआज सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणुन आजच्या संक्रांतीला मकर संक्रात म्हणतात. आजपासून उत्तरायण सुरु होते. सुर्य भारताच्या अधिकाधिक जवळ येऊ लागतो. त्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते.\nअंधार कोणालाच आवडत नाही. तर प्रकाशाची प्रत्येकजण वाट पहात असतो. अंधार हे वाईटाचं तर प्रकाश हे चांगुलपणाचं प्रतिक मानलं जातं. ………. अंधार हे अधोगतीच तर प्रकाश हे प्रगतीच प्रतिक मानलं जातं………. अंधार अनिष्ट तर प्रकाश निष्ट.………. अंधार निराशा तर प्रकाश आशा………. अंधार म्हणजे चाचपडण………तर प्रकाश म्हणजे बागडणं.\nत्यामुळेच मकरसंक्रांत हा दिवस वाईट गोष्टींच्या निर्मूलनाचा तर चांगल्या गोष्टींच्या आगमनाचा दिवस मानलं जातो. दिवस मोठा झाल्यामुळे प्रत्येक प्राणिमात्राला अधिक उर्जा मिळू लागते. सृष्टी चैतन्याने भरून जाते. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल दिसू लागते. वठलेल्या झाडालाही हिरवे धुमारे फुटू लागतात. दिवस मोठा झाल्यामुळे प्रत्येक प्राणिमात्राला अधिक उर्जा मिळू लागते. आजपासून वाढणारा उन्हाचा चटका उदयाच्या पावसाची रुजवात करणार असतो.\nथोडक्यात उदयाच्या भाग्योदयाची सुरवात आजच्या मकर संक्रांतीपासून होणार असते. म्हणुन आजचा दिवस प्रत्येकाला तिळगुळ देऊन , नव्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देऊन साजरा केला जातो.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nIndian Festival : मकरसंक्रांतीलाच एवढ महत्व का \nnatsamrat movie : नाटक्या ते नटसम्राट\nश्रीपाल सबनीस हे कसले साहित्यिक \nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-l830-16-mp-advanced-point-shoot-camera-red-price-pdG2Kb.html", "date_download": "2018-10-15T22:09:20Z", "digest": "sha1:DF7YRIEP7M5XB7RHYZPJB2AUKTHMJPKI", "length": 18338, "nlines": 452, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स ल८३० पॉईंट & शूट\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड नवीनतम किंमत Sep 13, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेडस्नॅपडील उपलब्ध आहे.\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 20,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR lens\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels\nऑप्टिकल झूम 34 x\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3.0 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन Approx. 921 k-dot (RGBW)\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन ल८३० 16 पं अडवान्सड पॉईंट & शूट कॅमेरा रेड\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/author/pcmcnews/page/5/", "date_download": "2018-10-15T22:35:00Z", "digest": "sha1:W2XZR7RZ6YN2WU6SSBBQS6SRYPZ4NE2P", "length": 17958, "nlines": 118, "source_domain": "pcmcnews.in", "title": "PCMC News Team – Page 5 – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसोलापुरातील नवी पेठे येथील मोबाईल गल्लीत कोयत्याने वार करून खून\nJuly 8, 2018\tक्राईम, महाराष्ट्र\nसोलापूर – सतीश उर्फ आबा कांबळे वय 32 राहणार पत्रा तालीम सोलापूर याची निर्घृण पणे खून केला आहे. सोलापूर येथील शिंदे चौक येथे ही घटना घडली आहे. आबा कांबळे हे पत्रा तालीम चे कार्यकर्ते होते. नवी पेठ येथील मोबाईल गल्ली मध्ये त्यांचे मोबाईल दुरुस्ती करण्याचे दुकान आहे. रात्री 9:30 च्या सुमारास …\nअफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये,अनोळखी इसम दिसल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा\nJuly 7, 2018\tमहाराष्ट्र\nसोलापूर – मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरात मुले पळविणारी टोळी शहरात फिरत असल्याची अफवा काही समाज कंटक सोशल मीडिया, व्हाट्सएप वर मेसेज पाठवून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने सर्व नागरिकांना आहवान करण्यात येत आहे की ,आपल्या भागात फिरणारे भिक्षुक,अनोळखी इसमास कोणीही मारहाण तसेच कोणत्याही …\nमोदी सरकारची बदनामी : प्रकाश आंबेडकरां विरुद्ध पोलिसात तक्रार\nJuly 7, 2018\tमहाराष्ट्र\nपंढरपूर : भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात हेतुपुरस्सर मोदी सरकारची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये शहर भाजप अध्यक्ष संजय वाईकर यांनी लेखी तक्रार केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या बेताल वक्तव्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशा आशयाची मागणी …\nनाणार प्रकल्पासाठी वेळ आली तर खासदारकीचा राजीनामा तोंडावर मारू : नारायण राणे\nJune 27, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nमुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाला आपला विरोध अधिक तीव्र केला आहे. नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, प्रसंगी भाजपाने दिलेल्या खासदारकीचा राजीनामा फेकेन, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सौदी अरबस्तानच्या …\nभय्यू महाराज यांच्या पार्थिवावर होणार आज अंत्यसंस्कार\nJune 13, 2018\tठळक बातम्या, देश\nइंदूर: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. भय्यू महाराज यांनी काल 12 जून रोजी इंदूरमधल्या राहत्या घरी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती. दरम्यान आज सकाळी 9 ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता …\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nJune 13, 2018\tठळक बातम्या, मनोरंजन\nपीसीएमसी न्यूज – काही सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपने इंटरनेट सेन्सेशन बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिला बॉलिवूडमध्ये पाहणे कुणाला आवडणार नाही होय, सगळे काही जुळून आले तर प्रिया लवकरच बॉलिवूडमध्ये दिसेल आणि ती सुद्धा रणवीर सिंगसोबत. रणवीर सिंग स्टार ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटासाठी करण व रोहितला प्रिया हिरोईन …\nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nJune 12, 2018\tठळक बातम्या, देश\nमुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत कसे तरी वाचले, कर्नाटकात हरले, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिसणारही नाहीत, असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार असल्याचंही ते म्हणाले. मुंबईतील गोरेगावमध्ये बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र …\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nJune 12, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nजालना : संभाजी भिडे यांच्या उलट-सुलट बोलण्यामुळे अस्थिरता निर्माण होते आहे. त्यामुळे भिडेंच्या सभांना बंदी घातली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. भिडेंच्या सभांना बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील आठवलेंनी म्हटलं आहे. आठवले यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते …\nVIDEO : अर्धा डझन पोरींना फसवलं, आणि बाईच्या नादा पाई बायोको आणि मुलालाच संपवलं\nJune 12, 2018\tचिंचवड, ठळक बातम्या, महाराष्ट्र\nचिंचवड : आई आणि तिच्या 9 महिन्यांच्या मुलाच्या दुहेरी हत्याकांडाने पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी काही तासातच प्रकरणाचा छडा लावला. या महिलेच्या पतीनेचं म्हणजे दत्ता भोंडवेनेच दोघांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. दत्ता भोंडवे आणि त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन या हत्या घडवून आणल्या. हिंजवडी जवळच्या नेऱ्हे गावाशेजारी हा थरार …\n‘बेटा बेटा होता है और बाप बाप’, नवरी सांभाळा सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्ला\nJune 12, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nउस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीतील विजय हा धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय आहे. ‘बेटा बेटा होता है और बाप बाप’ असं म्हणत भाजपचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी तब्बल 76 मतांनी विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/marathi-news-sports-news-india-versus-south-africa-virat-kohli-sunil-gavaskar-92278", "date_download": "2018-10-15T21:48:38Z", "digest": "sha1:PPT5T27GMUEXRMHJ35QVMX6OKMTICBRH", "length": 13003, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sports news India versus South Africa Virat Kohli Sunil Gavaskar शिखर धवन नेहमीच 'बळीचा बकरा' असतो : गावसकर | eSakal", "raw_content": "\nशिखर धवन नेहमीच 'बळीचा बकरा' असतो : गावसकर\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nसेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील भारतीय संघाच्या निवडीवर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाच्या निवडीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही टीकेचा सूर आळवला आहे.\nसेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील भारतीय संघाच्या निवडीवर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाच्या निवडीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही टीकेचा सूर आळवला आहे.\nतीन सामन्यांच्या मालिकेत भारत 0-1 अशा पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यात भेदक गोलंदाजी केलेल्या भुवनेश्‍वर कुमारला संघाबाहेर बसवून ईशांत शर्माला संघात स्थान देण्यात आले. शिवाय, चाचपडणाऱ्या शिखर धवनऐवजी के. एल. राहुलला स्थान मिळाले. यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला दुखापत झाल्यामुळे पार्थिव पटेलला संधी मिळाली. यात रोहित शर्माला प्राधान्य देत कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेला संघाबाहेरच ठेवल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या.\nगावसकर म्हणाले, \"शिखर धवन हा नेहमीच बळीचा बकरा ठरतो. एखाद्या डावात तो अपयशी ठरला, तर त्याला लगेच संघाबाहेर काढले जाते. तसेच, भुवनेश्‍वरच्या जागी ईशांत शर्माला स्थान कसे काय मिळते, हादेखील एक प्रश्‍नच आहे. भुवनेश्‍वरने पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी तीन बळी मिळविले होते. ईशांतला संघात स्थान द्यायचेच होते, तर महंमद शमी किंवा जसप्रित बुमराहच्या जागी त्याला संधी देता आली असती; पण भुवनेश्‍वरला वगळण्याच्या निर्णयामागील धोरण कळण्यापलीकडचे आहे.''\nदुसऱ्या कसोटीमध्येही दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. ईशांत, बुमराह आणि शमी या वेगवान गोलंदाजांना या डावात पहिल्या दोन सत्रांमध्ये छाप पाडता आली नाही. फिरकी गोलंदाज आर. आश्‍विननेच दोन्ही सलामीवीरांना बाद करत भारताला माफक यश मिळवून दिले.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\n'मेरी सायकल' लघुपटाचा प्रिमियर शो पुण्यात संपन्न\nपुणे : आजच्या गतीमान युगात संस्कार मूल्यांचा ऱ्हास होत आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची खरी...\nभारताकडून वेिंडीजला 'व्हाईटवॉश' ; 2-0 मालिका जिंकली\nहैदराबाद : जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने आपल्या लौकीकास साजेसा खेळ करत वेस्ट इंडीजला सर्व पातळ्यांवर अपयशी ठरवत...\n#MeToo आलोकनाथ यांची न्यायालयात धाव\nनवी दिल्ली / मुंबई (पीटीआय) : सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या #MeToo कॅम्पनची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर...\nलोकसभेपूर्वीची 'सेमी फायनल' (श्रीराम पवार)\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-raj-thackeray-nashik-81785", "date_download": "2018-10-15T21:51:42Z", "digest": "sha1:25HW2LJ7KQT5HSHJEZU3R2UHVTFW7NUZ", "length": 14965, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news raj thackeray in nashik आता असं म्हणू नका, की राज ठाकरे जमिनीवर आले! | eSakal", "raw_content": "\nआता असं म्हणू नका, की राज ठाकरे जमिनीवर आले\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nनाशिक - एरवी कार्यकर्त्यांशी फारसा संवाद न साधणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये आगमन होताच लॉबीत कार्यकर्त्यांसोबत मांडी घालून संवाद साधला. त्या वेळी माध्यमांना संबोधून ते म्हणाले, की जमिनीवर बसलो म्हणून असं म्हणू नका, की राज ठाकरे जमिनीवर आले. मला संवाद साधायचा आहे, असे म्हणताच टाळ्या वाजवून कार्यकर्ते त्यांच्यासमवेत जमिनीवर बसले.\nनाशिक - एरवी कार्यकर्त्यांशी फारसा संवाद न साधणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये आगमन होताच लॉबीत कार्यकर्त्यांसोबत मांडी घालून संवाद साधला. त्या वेळी माध्यमांना संबोधून ते म्हणाले, की जमिनीवर बसलो म्हणून असं म्हणू नका, की राज ठाकरे जमिनीवर आले. मला संवाद साधायचा आहे, असे म्हणताच टाळ्या वाजवून कार्यकर्ते त्यांच्यासमवेत जमिनीवर बसले.\nमहापालिका निवडणुकीनंतर तब्बल आठ महिन्यांनंतर पदाधिकारी मेळाव्यानिमित्त राज ठाकरे यांचे आज रात्री शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. त्या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपली सत्ता गेली अन्‌ विकासकामांचे वाटोळे झाले. महापालिकेच्या आपल्या काळात आपण केलेली विकासकामे सत्ताधारी भाजपवाल्यांनी स्मार्टसिटीमध्ये घुसवून स्वतःची पाठ थोपटून घेतली. शहरात गुन्हेगारी वाढलीय, साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे, आपल्या काळातील प्रकल्पांची वाट लावली, गरज नसताना जुन्या रस्त्यांवर डांबर ओतण्यासाठी अडीचशे कोटींचा खर्च केला जात आहे, इथपासून ते मराठी क्रमांकाच्या नंबरप्लेट काढून टाकण्यासाठी पोलिस बळाचा वापर केला जातोय इथपर्यंतच्या मनातील भावना कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मोकळ्या केल्या.\nशहरातील रुग्णालयांमध्ये सुविधा नसल्याने बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, गुन्हेगारीने तोंड वर काढले, वाहतूक बेटांची तोडफोड केली जात आहे, धार्मिक स्थळांचे चुकीचे सर्वेक्षण, मनसेच्या सत्ताकाळातील तयार रस्त्यांवर डांबर ओतून ते नवीन दाखविण्याचा होत असलेला प्रयत्न याबाबत कार्यकर्त्यांनी मन मोकळे केले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अमित ठाकरे, डॉ. प्रदीप पवार, ॲड. राहुल ढिकले, रतन लथ, माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख आदी उपस्थित होते.\nलोकांना विकास कळत नाही\nकार्यकर्त्यांकडून तक्रारींचा ओघ सुरू असताना लोकांना या गोष्टी माहीत आहे का, असा सवाल करताच ‘होय’ असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले. लोक विकासाच्या ऐरवी गप्पा मारतात; परंतु मतदानाच्या वेळी विकास विसरतात असे सांगत राज यांनी महापालिका निवडणुकीच्या पराभवाची खदखद व्यक्त केली. मनसेच्या सत्ताकाळातील कामे व आत्ताच्या सत्ताकाळातील कामे लोकांना कळू द्या, मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘आता आरे ला कारे’ म्हणण्याचे शिकले पाहिजे. मी पक्ष स्थापन केला, त्या वेळी माहीत नव्हते, माझ्यामागे कोण येईल त्यामुळे तुम्हीसुद्धा आपल्या मागे कोण आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा आपल्या मागे कोण आहे याची वाट पाहू नका अन्यायाविरोधात खंबीरपणे उभे राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/121", "date_download": "2018-10-15T21:50:00Z", "digest": "sha1:2TYEPW52DKETSPYELZZUYNRPB52TANKB", "length": 3720, "nlines": 106, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "चांदवडची शिदोरी | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nशरद जोशी यांनी बुध, 20/06/2012 - 15:55 ह्यावेळी प्रकाशित केले.\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nपीडीएफ़ फ़ाईल डाऊनलोड करून वाचण्यासाठी\nकिंवा चित्रावर क्लिक करा.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2013/01/31/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2018-10-15T22:15:22Z", "digest": "sha1:3Z5LG3NUVCOCVC2B2ERJW3YXW357S2PL", "length": 12595, "nlines": 40, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "आम्ही ‘मालिक’ की ‘स्वामी’ ? | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nआम्ही ‘मालिक’ की ‘स्वामी’ \n27 फेब्रूवारी हा कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन मराठी राजभाषा दिन म्हणून तर दि.26फेब्रूवारी हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या शेकडो इंग्रजी, उर्दू भाषेतील शब्दांना स्वा.सावरकरांनी समर्पक प्रतिशब्द सुचवून मराठी भाषा अधिक समृध्द केली. त्यानिमित्त हा विशेष लेख.\nस्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांची रत्नागिरीतील 13 वर्षांच्या स्थानबध्दतेतून मुक्तता झाल्यावर ते मुंबईकडे यावयास निघाले. वाटेत कोल्हापुरात हंस सिनेटोन ह्या बाबुराव पेंढारकरांच्या चित्रपट संस्थेने त्यांचा सत्कार केला. पेंढारकरांचे ते चित्रपट मंदिर म्हणजे स्टुडिओ बघताना ठिकठिकाणी लावलेल्या ‘डायरेक्टर’ इत्यादी पदनामांच्या इंग्रजी पाटया बघून सावरकर अस्वस्थ झाले. त्यांनी तेथल्या तेथे ‘डायरेक्टर’ ला ‘दिग्दर्शक’ असे प्रत्येक पदनामाला मराठी पर्याय सुचवून ते वापरण्याचा आग्रह धरला. पेंढारकरांनी ते सर्व लिहून काढले. त्याच्या प्रती काढल्या आणि भारतातील सर्व चित्रपट संस्थांना विचारार्थ पाठवून दिल्या. सुखद धक्का म्हणजे सावरकरी शब्दांचा तात्काळ सानंद स्वीकार झाला. आज चित्रपट बघतांना श्रेयनामावलीत जी संस्कृतनिष्ठ सुंदर पदनामे आपणास वाचावयास मिळतात त्यामागे सावरकरांची निर्मिती आणि प्रेरणा आहे. सावरकर हे सर्वंकष क्रांतिकारक होते आणि भाषाशुध्दी हा त्यांच्या दृष्टीने राष्ट्रीय पुनरुत्थानाचा भाग होता .\nदुसरे असेच नित्य परिचयाचे उदाहरण घेऊ. हिंदुमहासभेचे गणपतराव नलावडे पुणे महानगरपालिकेचे ‘मेयर’ म्हणून निवडून आले. सगळयांनी अभिनंदन केले पण आपले गुरू आणि दैवत असलेले सावरकर ह्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद नाही म्हणून नलावडे अचंबित झाले होते. सावरकर ‘मेयर’ शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधत होते,तो सुचताच त्यांनी ‘महापौर’ नलावडे ह्यांचे लगेच भरभरून अभिनंदन केले. महापौर शब्द आज सगळया भारताने स्वीकारला आहे. ‘कायदे कौन्सिल’ असा धेडगुजरी शब्द आपण एकेकाळी सर्रास वापरीत होतो हे आज कोणाला कदाचित खरे वाटणार नाही. कारण सावरकरांनी सुचविलेला ‘विधिमंडळ’ हा शब्द आपल्या अंगवळणी पडला आहे. त्यांच्या भाषा शुध्दीची चार सुटसुटीत सूत्रे होती. प्रामुख्याने सर्व संस्कृतनिष्ठ भारतीय भाषा हा आपला सामाईक सांस्कृतिक शब्दकोश आहे. ह्या भाषांमधल्या अर्थवाही आणि नित्य वापरातल्या शब्दांचे उच्चाटन करून त्यांचे ठिकाणी तात्कालिक स्वार्थासाठी परकीय शब्द वापरण्याचा हट्ट आपण धरणार असू तर ते हत्याकांड केल्याचे पाप समजले पाहिजे. मात्र ज्या संकल्पना परकीय आहेत त्यांना पर्यायी शब्द ‘पाडण्याचा’खटाटोप करण्यापेक्षा ते शब्द तसेच्या तसे वापरावेत. उदा. जिलबी. एखाद्या परकीय शब्दाने किंवा वाक्प्रचाराने आपल्या भाषेचे सामर्थ्य आणि सौंदर्य वाढणार असेल तर ते शब्द अवश्य वापरावेत. थोडक्यात भाषाशुध्दी अभियानामागे शास्त्रशुध्द विचार आहे. परकीय शब्दांचा द्वेष नसून आपल्या शब्दांना जिवंत ठेवण्याचा कळवळा आहे. आपण ‘कायदा’ शब्द वापरतो हे सावरकरांना बौध्दिक अपंगत्वाचे आणि दास्यत्वाचे लक्षण वाटते. त्यांनी निर्बंध आणि विधी असे अनेक पर्यायी शब्द सुचविले आणि ते मध्यवर्ती आणि राज्य सरकारांच्या शासकीय परिभाषेने रूढ केले आहेत. तरीसुध्दा आपल्या जिभेवरचा आणि विचारातला ‘कायदा’ शब्द विरघळून जात नाही ह्याचे सावरकरांना अतोनात दु:ख होते. कारण निर्बंधयुक्त शासन जगात प्रथम भारतात अवतीर्ण झाले. मनुस्मृती ही जगातील पहिली आणि परिपूर्ण निर्बंध संहिता आहे. समाज ज्यावर चालतो ती मूलभूत धारणा ज्याने प्रथम निर्माण केली त्या भारतात ती संकल्पना आज परकीय शब्दाने व्यक्त होते हे पारतंत्र्याचे लक्षण आहे असे सावरकर मानत. ‘सबका मालिक एक’ असे काशीचे पंडितही म्हणतात तेव्हा त्यांना वेदना होत. कारण मालिक येण्याच्या कितीतरी आधीपासून आपल्याकडे ‘स्वामी’ शब्द लहानथोरांच्या तोंडी होता. ‘शहीद’ शब्द अरबी आहे. धर्मयुध्दात मारला जातो तो शहीद. इस्लामी आक्रमणाविरुध्द लढतांना जे भारतीय धारातीर्थी पडले त्यांना आपण जेव्हा शहीद म्हणून गौरवू पाहतो तेव्हा तो त्यांच्या बलिदानाचा अपमान असतोच पण आपल्या लढण्याचा निर्धार त्यामुळे काही प्रमाणात उणे होतो असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी आपल्या प्राचीन भावविश्वाला शोभेल असा ‘हुतात्मा’ हा पर्यायी शब्द सुचविला. तथापि हिंदुत्वनिष्ठ पक्षही शहीद शब्द वापरतात. ह्यावरून अशा विषयात तडजोड का करायची नसते ते कळते.\nपरिस्थिती झपाटयाने बदलत असून ज्ञानाची नवी दालने प्रतिदिनी उघडली जात आहेत. त्याकरिता नवे पारिभाषिक शब्द निर्माण करण्याकरिता सावरकरी सूत्रांचे स्मरण करीत भारत सरकारने संस्कृतनिष्ठ पर्यायांना अग्राधिकार दिला आहे. हे शहाणपणाचे लक्षण आहे. सर्वसामान्य माणसाच्या बोलीभाषेवर त्याचा परिणाम आज ना उद्या झाल्यावाचून राहणार नाही.\n-अरविंद विठ्ठल कुळकर्णी (‘आम्‍ही पार्लेकर’साठी)\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ram-navami-marathi/shri-ram-navami-114040800010_1.html", "date_download": "2018-10-15T21:20:47Z", "digest": "sha1:5RXF6KYSBULSQOCNVBTNWFVIZDDYXSMX", "length": 21912, "nlines": 165, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कथा एका रामकथेची | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसहस्र वर्षे लोटली तरी जनमानसावरती रामनामाची मोहिनी जशीच तशी का आहे याचे उत्तर या ओळीत मिळते. सामान्यांनी या रामाला स्वत:शी, स्वत:च्या श्वासाशी, जगण्याशी\nजोडून घेतले आहे. म्हणून कथा तीच, नायक तोच असला तरी दर पिढीगणिक त्याचा संदर्भ, अर्थ नित्यनूतन वाटत राहतो. दु:खाशी जवळीक कशी करावी, दुष्टांचे निर्दालन कसे करावे व दुर्मतीपासून दूर कसे राहावे हे रामकथा शिकवते. तिने भारतीय जनमानसात विविध उच्चतम मूल्यांची रुजवणूक केल्याने अनेक वादळे आली व गेली पण भारतीय संस्कृतीची वीण उसवली नाही.\nरामकथेची अनेक वैविध्यमय पद्य व गद्यरूपे भारतीयांच्या मनावर राज्य करीत राहिली. अनेक ऋषितुल्य कवींनी आपल्या काव्यातून त्या धनुर्धर योद्धय़ाचे चरित्र वर्णिले. मराठीतही पंतकवींची अनेक रामायणे आहेत. कीर्तन, प्रवचनातून त्यातील पंक्ती गायल्या जातात. पण या सर्व रचना विज्ञानुगाचा आरंभ होण्यापूर्वीच आहेत. अलीकडील काळात रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी एक अजोड रामकथा म्हणजे 56 गीतमौक्तिके असलेले ‘गीत रामायण’. 1955 च्या 1 एप्रिलला रामनवमीदिवशी आकाशवाणीच पुणे स्थानकावरून-\nहे पहिले स्वरपुष्प उमलले व कालांतराने या 56 पुष्पांचा सुगंध आकाशमार्गे सर्वदूर पसरला. विज्ञान व श्रद्धा यांच समन्वयाने घडलेल्या या संमोहनाचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. गदिमा\nआणि सुधीर फडके यांच्या प्रतिभेच्या बहरकाळातला मोहर म्हणजे ‘गीत रामायण’. दोहोंच्याही सर्जनशीलतेच्या चरमसीमेची मोहर या गीतांवर उमटली आहे. श्रीधर फडकेंना मी एकदा विचारले होते की, आपल्या मनात असा काही प्रकल्प आहे का ते उत्तरले की, ‘गदिमा व बाबूजींनी पुन्हा ठरवले तरी अशा तोडीचे काम होणे अशक्य आहे.’ भारतीयांच्या भावगुंफेत शतकानुशतके विराजमान असलेल्या ‘श्रीराम’ या दैवी व्यक्तिरेखेस गदिमांनी भावपूर्ण शब्दात गुंफले व ‘पंत संत तंत’ वाङ्मयाचे सकळ सार या गीतात मांडले. तरीही ते तुकोबारांसारखे ‘वदवी गोविंद तेचि वदे’ अशा नम्रतेने या अलौकिक ‘अमृतसंचया’चे मातृत्व स्वीकारतात.\nपुलंच्या म्हणणनुसार ‘आणिमा, गरिमा या सिद्धींप्रमाणे परकाया प्रवेशासाठी सदैव सिद्ध असलेली गदिमा नावाची एक सिद्धी आहे.’ रामकथेतील नाटय़ात्मकता हेरून ती प्रासादिक, प्रवाही शब्दात काव्बद्ध करताना त्यांच्यातला पटकथाकार सदैव जागा असलेला जाणवतो. पुराणकथा, आख्याने, धार्मिक पोथ्यांनी त्यांचा पिंड घडला होता. मोरोपंतांच्या सीतारामायण, काशीरामायण, गंगारामायटातील शब्दांचे तेज त्यांच्या लेखणीत विलसत होते. त्यांनी रेखाटलेली पुत्र, पती, पिता, प्रभू ही रामाची सर्व रूपे मोहक आहेत. पट्टाभिषिक्त होता होता मातेच्या हट्टामुळे तटस्थपणे वनस्थ झालेला राम गदिमांनी अतिशय हळूवारपणे चितारला आहे. त्याची अर्धागिनी जनकनंदिनी सीता, तिची भावांदोलने, तिचा मोह, विरह टिपता टिपता गदिमा या रामकथेस वैश्विक उंचीवर घेऊन जातात.\nजगातील कुणीही रामकथा वाचली तर त्याला ती आपलीशी वाटेल. अर्थात हेच कुठल्याही महाकाव्याचे वैशिष्टय़ असते. गदिमांनी हेच वैशिष्टय़ ओळखून या महाकाव्याला साधे सोपे बनवले व सामान्यांच्या जीवनाशी त्याचे नाते जोडले. हीच ‘गीतरामायणा’ची अद्भुतता गदिमांची लेखणी शतकांचे अंतर कापते व आपल्या चरित्रनायकाचा वा नायिकेच्या मा चा अचूक वेध घेते. ‘लीनते, चारुते, सीते’ वा ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे’ ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. दशरथाच्या देहप्रयाणाची वार्ता ऐकल्यानंतर ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हा भरताला केलेला उपदेश केवळ तत्त्वज्ञान राहात नाही. धीरोदात्तपणे दु:ख सहन करूनही दुर्बल न बनता कर्तव्य व कर्तृत्व ह्यांची सांगड घालून रामायण कसे घडवावे, याचा सामान्य जीवांना दिलेला तो राममंत्रच बनतो.\nकर्तव्याच्या कठोर हाकेला साद देऊन सत्तेची संगत व नात्यांची निकटता निग्रहाने नाकारून वनवासाची वाटचाल पुढे सुरू ठेवणारा राम एका महाकावचा विषय न बनला तरच नवल हा महानायक व त्याला शब्दांकित करणारा महाकवी या दोहोंनाही आजच्या श्रीरामनवमीनिमित्ताने प्रणाम हा महानायक व त्याला शब्दांकित करणारा महाकवी या दोहोंनाही आजच्या श्रीरामनवमीनिमित्ताने प्रणाम महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांनी टिळकांच्या गायकवाड वाडय़ातील समारंभात गदिमांना ‘आधुनिक वाल्मीकी’ ही पदवी बहाल केली. साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर गदिमांना म्हणाले, ‘आजच्या पिढीत तुमच्या योग्यतेचा दुसरा कवी नाही.’ विजादशमीच्या निमित्ताने दिल्या\nजाणार्‍या सोन्याच्या द्विपत्राप्रमाणे ‘गीतरामायणा’ची गदिमा व बाबूजी ही दोन सुवर्णपाने आहेत. त्या दुसर्‍या सुगंधित, सुरेल पानाबद्दल पुन्हा कधीतरी\nरामनवमी व्रत कसे करावे\nयावर अधिक वाचा :\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nसहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते\nदुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...\nकन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा\nनवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार ...\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T22:04:57Z", "digest": "sha1:FS5PEXLQUHMUT5LPAKZ2NVSMHTRAIEDV", "length": 5181, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दापोडीत पतीचा पत्नीवर चाकू हल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदापोडीत पतीचा पत्नीवर चाकू हल्ला\nदापोडी – माहेरी न सांगता गेल्यामुळे संतप्त पतीने पत्नीवर चाकूने वार केले. भोसरी येथे गुरूवारी (दि.26) सकाळी ही घटना घडली.\nग्लोरी अन्थोनी (रा. जयभीम नगर, दापोडी) यांनी भोसरी ठाण्यात फिर्याद दिली. अल्बर्ट गॅबीअल अन्थोनी, विक्री रामचंद्र मारी अशी संशयितांची नावे आहेत.\nगुरूवारी दुपारी ग्लोरी या आईसोबत घरी आल्या. त्या वेळी पती अल्बर्टने तू कोणाला विचारून माहेरी गेली होतीस, असा जाब विचारला. त्या मायलेकींनी शिवीगाळही केली. ग्लोरी खुलासा करत असताना आरोपीने त्यांच्या मनगटावर चाकूने वार करत जखमी केले. पोलिस उपनिरिक्षक पाटील तपास करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL 2018 : हैदराबादचा राजस्थानवर 11 धावांनी विजय\nNext articleचहा एके चहा… डोळे उघडून पाहा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-10-15T21:08:19Z", "digest": "sha1:G77Q77B4R4WM55WYHZBWFVATVADDWFGY", "length": 6572, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वे लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेल्वे लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश\nनगरच्या तिघांना सातारा रेल्वे पोलिसांकडून अटक\nनगर – सातारा, जळगाव, भुसावळ, नाशिक, सोलापूर, हैद्राबाद, गुंतकल या ठिकाणी रेल्वेचे सिग्नल तोडून प्रवाशांचे पैसे, सोने, मोबाईल व अन्य मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या टोळीचा सातारा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी नगर जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.\nरोहित गोरख रलेभात (वय 24), विनोद सखाराम जाधव (वय 30), बाबू मोहन कसबे (वय 25, सर्व रा. जामखेड, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीने सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर, सालपे, आदर्की, पळशी, शेणोली याठिकाणी चोरी केल्याचे कबुली दिली आहे. अटकेतील आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या व रेल्वे सिग्नल तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.\nया टोळीकडून वेगवेगळ्या ठिकाणच्या रेल्वेमधील ते गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्‍यता आहे. या टोळीतील ते साथीदार फरार झाले आहेत. वरिष्ठ सुरक्षा आयुक्त पुणे डी. विकास, सहा.सुरक्षा आयुक्त मकरारिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय एन. संसारे, हवालदार शहाजी जगताप, कॉ. विजय पाटील कॉ.पंकज डेरे यांच्या टीमने ही कारवाई केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतनुश्रीचे म्हणणे ऐकून घ्यावे वरूण धवन, स्वरा भास्कर यांचे समर्थन\nNext articleशिवसेनेच्या वतिने आपद्‌ग्रस्त कुटुबियांना मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/budget-2017-2018/budget-2017-18-117020100024_1.html", "date_download": "2018-10-15T22:28:55Z", "digest": "sha1:G2SQ7UCEER5H6BU5QZONSPYBDCIJDKG7", "length": 11659, "nlines": 168, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काय महाग काय स्वस्त? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाय महाग काय स्वस्त\nआज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी 2017-18चा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यात जाणून घेऊ काय महाग आणि काय स्वस्त झाले आहे.\nस्वस्त - पवन चक्की, आरओ, पीओएस, पार्सल, लेदरचे सामान, सोलर पॅनल, प्राकृतिक गॅस, निकेल, बायोगॅस, नायलॉन, रेल्वे तिकिट खरेदी करणे, स्वस्त घर देण्याचा प्रयास, टॅक्समध्ये मध्यम वर्गाला राहत देण्याचा प्रयत्न,\nजमीन संपादन भरपाई कर-मुक्त होईल, लहान कंपन्यांना टॅक्समध्ये राहत, 50 कोटीपर्यंत वार्षिक टर्न ओव्हर असणार्‍या कंपन्यांना 25% टॅक्स आधी\n30% होता, 2 कोटी पर्यंत टर्न ओवर असणार्‍या कंपन्यांवर 6% टॅक्स लागेल आधीपासून\n2% कमी झाला. इन्कम टॅक्समध्ये सुटसीमा वाढवण्यात आली आहे. 3 लाखापर्यंतच्या इन्कमवर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही. 3 लाख ते 5 लाखापर्यंत इन्कमवर 5% लागेल, 5 ते 10 लाखाच्या इन्कमवर 20% टॅक्स लागेल, 10 लाखापेक्षा जास्त इन्कमवर 30% टॅक्स लागेल.\nमहाग - मोबाइल फोन, पान मसाला, सिगारेट, एलईडी बल्ब, चांदीच्या वस्तू,\nतंबाखू, हार्डवेयर, सिल्वर फॉयल, स्टीलचे सामान, ड्राय फ्रूट्स, चांदीचे दागिने, स्मार्टफोन.\nविकासाला गती देणारा अर्थसंकल्प – पंतप्रधान\nहा तर शेरो-शायरींचा अर्थसंकल्प : राहुल गांधी\nBudget live : अरुण जेटली यांचे बजेट 2017-18चे मुख्‍य बिन्दु\nअर्थसंकल्पीय अधिवेशनावर पुन्हा नोटबंदीचे सावट\nLive : बजेट सत्र आजपासून सुरू, नोटबंदीवर हंगामा होण्याची शक्यता\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार\nचालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...\nकिमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला\nवाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...\nबाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली\nमुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...\nपुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2011/11/blog-post_02.html", "date_download": "2018-10-15T22:23:50Z", "digest": "sha1:LZYEDUOP6LB6RIUQ3VNUEEUGKDKJYSQV", "length": 3339, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "फत्तेबुरुज नाका येथे मनसे च्या फलकाचे अनावरण करतांना प्रकाश दायमा आणि धिरज परदेशी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » फत्तेबुरुज नाका येथे मनसे च्या फलकाचे अनावरण करतांना प्रकाश दायमा आणि धिरज परदेशी\nफत्तेबुरुज नाका येथे मनसे च्या फलकाचे अनावरण करतांना प्रकाश दायमा आणि धिरज परदेशी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २ नोव्हेंबर, २०११ | बुधवार, नोव्हेंबर ०२, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/06/blog-post_17.html", "date_download": "2018-10-15T22:25:45Z", "digest": "sha1:VNVH2CKXPWBPY4SRMVH7G7SGCVHAGBER", "length": 22177, "nlines": 167, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : social media and sex : जागरण गोंधळ का घालतात ? कथा १", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nलेखक Vijay Shendge वर्गवारी : जागरण गोंधळ, जेजुरी, लेख, सामाजिक\nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिचा स्ट्यामिना नक्कीच कौतुकास्पद असतो. तिच्या नृत्याची झलक एकवार पहाण्यासाठी खालील तीन चार मिनिटांचा व्हिडीओ एकवार नक्कीच पहायला हवा.\nहिंदू समाजात आणि त्यातही जेजुरीचा खंडोबा हे ज्यांचं आराध्य दैवत आहे त्यांच्यात जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आहे. पण जागरण गोंधळ का घालतात किंवा का घालावं हे मात्रं बऱ्याच मंडळींना माहित नसतं.\nजागरण गोंधळ या कार्यक्रमात चावटपणा असला तरी तो लोकांच्या पचनी पडला आहे. सर्वसाधारणपणे घरात नवीन विवाह पार पडल्यानंतर जागरण गोंधळ घालतात. पण का \nपरवा आमच्या मामाच्या मुलाचं लग्न झालं. रितीप्रमाणे देवदेव, पूजाअर्चा सारं पार पडलं. सरतेशेवटी जागरण गोंधळ घालायचं ठरलं होतं. बेलवंडी कोठारची जागरण गोंधळ पार्टी बोलावली होती. पाच सहा जणांचा ताफा. संजय बापूराव शिंदे हे त्या पार्टीचे प्रमुख.\nमधे मधे थोडा ब्रेक असायचा. त्या वेळी मी संजय शिंदेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. माझ्या काही शंकांचं समाधान करून घेतलं. जागरण गोंधळ का घालतात हेही त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं ते असं.\nएका बाजूला आहे तो खंडोबा. दुसऱ्या बाजूला आई तुळजाभवानी. आज रात्रभर आपण देवाची आराधना करतो. त्याला प्रसन्न करुन. आपल्यावरची इडापिडा टळून जाऊदे म्हणून देवाला साकडं घालतो. दिवस उगवताना जेव्हा आपण लंगर तोडतो तेव्हा आपण आपल्यावरील साऱ्या आरिष्ट्यातन मुक्त झालेलो असतो.\n\" मग हि आरिष्ट कुठं जातात \nनवरात्रात जशी नऊ दिवस अहोरात्र समई जळत असते तशी जागरण गोंधळ सुरु असताना रात्रभर दिवटी जळत असते. या दिवटीला रात्रभर तेल घालावं लागतं. हे तेल घालण्याचं काम पाहुण्या माणसाचं असतं. या पूजेत एक दैत्यही असतो. दिवटीला तेल घालणाऱ्या पाहुण्याला दिवटीला तेल घालता या दैत्यावरही लक्ष ठेवायचं असतं. आपल्यावरच सारं आरिष्ट हे त्या दैत्याच्या मानेवर जाऊन बसतं.\n\" दिवटीला रात्रभर तेल घालून तेवत का ठेवतात \" माझा बाळबोध प्रश्न.\nदिवटी विझली तर अंधार होईल आणि या अंधाराचा फायदा घेऊन दैत्य पळून जाईल. दैत्य पळून गेला तर आपल्यावरची सारी आरिष्ट हि त्या पाहुण्या माणसाच्या मानेवर जाऊन बसतात. आणि त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्या पाहुण्यालाही लवकरच जागरण गोंधळ घालावं लागतं.\n\" लंगर का तोडतात \n( बऱ्याच जणांना माहिती असेल. तरीही इथं आधी मी लंगर म्हणजे काय ते सांगतो. लंगर हि अनेक लोखंडी कड्यांची साखळी असते. ती एका बाजूला पहार ठोकून त्यात अडकवलेली असते. या साखळीत एक खास कडी असते. तीच कडी तुटते. परवाच्या मामांच्या मुलाच्या जागरणात मी पाहिलेला लंगर अगदीच हलका होता. कारण माझ्या लग्नानंतर घातलेल्या जागरण गोंधळातला लंगर मला अजुनही आठवतोय. दहा बारा किलोचा तो लंगर मी हिसका तोडला आणि त्याची साखळी खाडकन माझ्या कपाळा लागली होती. )\nनवरदेवाला खंडोबाचा अवतार मानतात. तर नवरीला बानूचा. नवरदेव हा खंडोबाचा अवतार आहे दैत्याला दाखवून देण्यासाठी लंगर तोडावा लागतो. नवरदेवाला लंगर तोडण्यास जमले नाही तर नव्या नवरा नवरीच्या आयुष्यावर कायम दैत्याची छाया राहते.\nमला आणखी एक मजेशीर कथा माहित आहे. ती पुढच्या भागात.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove and Women : पुरुष स्त्रीचा दास का \nLove and wife : बायकोचा भडीमार\nStory for Kid's : राजा पेक्षा दगड बरा\nBirthday Gritting : माझं बर्थडे गिफ्ट\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nMarathi poem : बाबा म्हणजे नेहमी छडी\nStory for Kid's : राक्षसपूरचा राक्षस\nLove Poem : “ तू प्रेमच होऊन ये…\"\nLove Poem : मिठी पडावी पहाट वेळी\nsocial media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा\nPoem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते\nMrathi Poem : मला झाड व्हायचं\nSSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन \nPoem for Kids:एक होतं वांगं\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/07/blog-post_18.html", "date_download": "2018-10-15T22:23:43Z", "digest": "sha1:WYXECBG52U3NPMLME67YVA72BGEV3G2V", "length": 15074, "nlines": 153, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Photgraphs of Nature : संधीकाली या अशा", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nहे दोन्ही फोटो आहेत पवना धरणाच्या परिसरातले.\nहि अशी चित्रकारिता ,\nहि अशी रंगभरणी भरणी आपल्या आवाक्यातली नाहीच.\nअशा ठिकाणी गेलं कि पाय निघत नाही,\nडोळे थकून जातात पण हे सारं डोळ्यात मावत नाही.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nLove Poem ; तिची पाऊले झेलून घ्याया\nIndian Politics : काँग्रेस वयात कधी येणार \nLove : मला चुरमुरे, तुला फरसाण\nSms : दिमाग का दही\nLove Letter : आईनस्टाइनचा सिद्धांत आणि प्रेमपत्र\nSms : काट सकता है\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%91%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-15T21:16:12Z", "digest": "sha1:E6PN5F5TWBN5ZLJ45L6YHKFF5TCOZJPQ", "length": 7143, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऑटोमोबाईल, बांधकाम क्षेत्रांत रोजगारनिर्मिती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nऑटोमोबाईल, बांधकाम क्षेत्रांत रोजगारनिर्मिती\nनवी दिल्ली – मार्च महिन्यामध्ये ऑटोमोबाईल, बांधकाम आणि इंजिनियरिंग यासारख्या नॉन आयटी क्षेत्रांत रोजगार भरतीचे प्रमाण 3 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे नोकरी जॉबस्पीक निर्देशांकानुसार समजते. सध्या अजूनही आयटी क्षेत्रात अजूनही रोजगारनिर्मितीबाबत साशंकता दिसून येते. सध्या या क्षेत्रात काही महिने ही स्थिती स्थिर राहण्याची शक्‍यता असून नंतर त्यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे, असे नोकरी डॉट कॉमचे प्रमुख विक्री अधिकारी व्ही. सुरेश यांनी म्हटले.\nगेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत मार्चमध्ये वाहन आणि त्यांचे सुटे भाग क्षेत्रातील रोजगारात 33 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. यानंतर अवजड मशिनरी 23 टक्‍के, बीपीओ आणि विमा क्षेत्रात अनुक्रमे 11 आणि 6 टक्‍क्‍यांनी अधिक रोजगारनिर्मिती झाली. अनुभवानुसार 16 पेक्षा जास्त वर्षांच्या अनुभव असणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील रोजगार भरतीमध्ये 8 टक्‍के, चार ते सात वर्षांच्या अनुभवात 3 आणि 3 वर्षांपेक्षा कमी अनुभव असल्यास त्यामध्ये 6 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. शहरांनुसार भरतीचे प्रमाण कोलकातामध्ये 5 टक्‍के, मुंबईत 4 टक्‍के आणि दिल्ली, एनसीआरमध्ये 3 टक्‍के दिसून आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंसदीय लोकशाही की संसदीय गुंडशाही\nNext articleमहाराष्ट्राला ११ वर्षात १५ प्रधानमंत्री पुरस्कार\nव्यापारयुद्ध लवकर मिटण्याची गरज\nइतर देशांपेक्षा भारताचा विकासदर बराच जास्त\nअर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू\nधान्य उत्पादन वाढण्याची शक्‍यता\nभारताची कर्ज परिस्थिती आटोक्‍यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/new-delhi-aap-mlas-residence-raided-11265", "date_download": "2018-10-15T21:40:32Z", "digest": "sha1:SCKKXNAOXV7DEU33SGZHFUB2BC6KOIXD", "length": 11956, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "New Delhi, AAP MLA's residence raided दिल्लीत 'आप' आमदाराच्या निवासस्थानी छापा | eSakal", "raw_content": "\nदिल्लीत 'आप' आमदाराच्या निवासस्थानी छापा\nसोमवार, 1 ऑगस्ट 2016\nनवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार करतारसिंह तंवर यांच्या निवासस्थानी व कार्यालयावर आज (बुधवार) सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत यामुळे आणखी वाढ झाली आहे. दिल्लीतील आपच्या आमदारांवर यापूर्वी कारवाई झालेली आहे. आता करतारसिंह तंवर अडचणीत आले आहेत. आज सकाळी साडेआठ वाजता प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी निवासस्थानी छापा टाकला. याबरोबरच दिल्लीतील अन्य अकरा ठिकाणीही चौकशी करण्यात येत आहे. करतारसिंह यांच्या मालकीच्या 20 कंपन्या आहेत.\nनवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार करतारसिंह तंवर यांच्या निवासस्थानी व कार्यालयावर आज (बुधवार) सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत यामुळे आणखी वाढ झाली आहे. दिल्लीतील आपच्या आमदारांवर यापूर्वी कारवाई झालेली आहे. आता करतारसिंह तंवर अडचणीत आले आहेत. आज सकाळी साडेआठ वाजता प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी निवासस्थानी छापा टाकला. याबरोबरच दिल्लीतील अन्य अकरा ठिकाणीही चौकशी करण्यात येत आहे. करतारसिंह यांच्या मालकीच्या 20 कंपन्या आहेत.\nया छापेमारीप्रकरणी दिल्लीचे परिवहन मंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्र सरकार आणि भाजपला लक्ष्य केले आहे. प्राप्तिकर विभाग, सीबीआय, ईडी, आयबी या सर्वांना आमच्याविरोधात कामाला लावण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीच म्हटले आहे, की मोदी सरकार आमच्या मागे लागले आहे.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nनांदेड : बळेगाव वाळू घाटावर पोलिसांचा छापा\nनांदेड : जिल्ह्यातील वाळू घाटावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याने स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवत टेम्पोमधून पोलसांनी थेट बळेगाव (नायगाव) घाट गाठला...\nअवैध धंद्यांवरील कारवाईकडे शिरूरकरांचे लक्ष\nटाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यात दारूवाले व वाळूमाफियांवर कडक करवाई करू, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. मात्र, नेमकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9D", "date_download": "2018-10-15T21:36:52Z", "digest": "sha1:SQD4ZDXBR6HGFWQU4UPF6AYYVY4YTOEJ", "length": 4049, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हाइनरिक हेर्ट्झला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nहाइनरिक हेर्ट्झला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख हाइनरिक हेर्ट्झ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nफेब्रुवारी २२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८५७ ‎ (← दुवे | संपादन)\nहाइनरिक हर्ट्झ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nहाइनरिक हेर्त्झ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nगुलियेल्मो मार्कोनी ‎ (← दुवे | संपादन)\nहाइनरिश हेर्त्झ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nहाइनरिक रुडॉल्फ हेर्ट्झ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nगुस्ताव लुडविग हेर्ट्झ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Snehalshekatkar/वैज्ञानिक पद्धती ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra-maratha-agitation/maratha-kranti-morcha-agitation-bhudargad-taluka-136473", "date_download": "2018-10-15T22:20:01Z", "digest": "sha1:3RYQSZNEMSSTH735Z65GQ4CPIISHGMER", "length": 12521, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti Morcha agitation in Bhudargad Taluka #MarathaKrantiMorcha म्हसवेत मराठा आरक्षणासाठी नदीत उतरून आंदोलन | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha म्हसवेत मराठा आरक्षणासाठी नदीत उतरून आंदोलन\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nगारगोटी - म्हसवे (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज वेदगंगा नदीत उतरून आंदोलन केले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट झाली.\nगारगोटी - म्हसवे (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज वेदगंगा नदीत उतरून आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना बाहेर काढले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट झाली.\nगारगोटीत सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा दहावा दिवस होता. आंदोलनकर्त्यांनी आज आमदार प्रकाश आबिटकर व भाजप कार्यालयावर मोर्चा काढला.\nआकुर्डेत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम केला. म्हसवेत ग्रामस्थांनी वेदगंगा नदीत उतरून आंदोलन केले. सकाळी ११ वाजता म्हसवे ग्रामस्थांनी गारगोटी - म्हसवे दरम्यान असलेल्या वेदगंगा नदीतील पाण्यात प्रवेश केला. आंदोलकांनी पाण्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली. येथे आंदोलकांची संख्या मोठी असल्याने त्यांना रोखताना प्रशासनाची दमछाक झाली. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन यांत्रिकी बोटी, दहा जीवरक्षक आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवला होता.\nआंदोलनस्थळी तहसिलदार अमरदीप वाकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कदम, पोलिस निरीक्षक उदय डुबल उपस्थित होते.\nभुदरगडमध्ये विविध ठिकाणी आंदोलन -\nगारगोटीत आज ठिय्या आंदोलनस्थळी तालुक्यातून आलेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.\nखानापूर ग्रामस्थांनी मशाल मोर्चा काढला.\nआकुर्डेत ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन केले.\nमहालवाडीत ग्रामस्थांनी मोटरसायकल रॅली काढली.\nविद्यार्थ्यांनी स्केटिंग रँली काढून आरक्षण मागणीच्या घोषणा दिल्या.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nरेल्वे प्रवाशांची सव्वादोन कोटींची उचलेगिरी\nपुणे - रेल्वेच्या गाड्यांतून प्रवाशांच्या बॅगा, दागिने, पैसे चोरीस जाण्याच्या घटना नेहमीच घडतात; पण लांब पल्ल्याच्या वातानुकूल (एसी) पुणे-...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/maratha-kranti-morcha-aurangabad-13460", "date_download": "2018-10-15T21:54:09Z", "digest": "sha1:WGPXH3EB44ZEKE6N4HS6GLLA2F3SHLM7", "length": 14557, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha kranti morcha in aurangabad राज्यव्यापी मराठा क्रांती मूक मोर्चाचा ‘एमजीएम’मध्ये एल्गार! | eSakal", "raw_content": "\nराज्यव्यापी मराठा क्रांती मूक मोर्चाचा ‘एमजीएम’मध्ये एल्गार\nसोमवार, 10 ऑक्टोबर 2016\nऔरंगाबाद - राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या व्यापक भूमिकेची मांडणी औरंगाबादमध्ये रविवारी (ता. नऊ) झालेल्या बैठकीत करण्यात आली. औरंगाबादच्या ‘एमजीएम’मध्ये झालेल्या या बैठकीत आतापर्यंतच्या मोर्चांचा आढावा घेत आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात आली आणि मुंबईऐवजी आधी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाची निश्‍चिती झाली.\nऔरंगाबाद - राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या व्यापक भूमिकेची मांडणी औरंगाबादमध्ये रविवारी (ता. नऊ) झालेल्या बैठकीत करण्यात आली. औरंगाबादच्या ‘एमजीएम’मध्ये झालेल्या या बैठकीत आतापर्यंतच्या मोर्चांचा आढावा घेत आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात आली आणि मुंबईऐवजी आधी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाची निश्‍चिती झाली.\nऔरंगाबादमध्ये निघालेल्या पहिल्या मोर्चानंतर टप्प्याटप्प्याने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत अतिविराट मराठा क्रांती मोर्चे निघाले. त्यानंतर सध्या ते राज्यभरात सुरू आहेत. सुयोग्य, नेटके नियोजन, शिस्त, संयम, महिला - तरुणी - विद्यार्थिनींना प्राधान्य, पाणी, नाश्‍ता ते मोर्चा संपल्यानंतर बाहेर पडेपर्यंत सर्वांची काळजी, मोर्चानंतर स्वच्छता आदी वैशिष्ट्यांनी सजलेला मोर्चांचा ‘औरंगाबाद पॅटर्न’ सर्वच ठिकाणी पाळला जात आहे. मुंबईतील क्रांती मोर्चाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आणि उत्सुकता होती. त्याच्या नियोजनासाठी राज्यव्यापी बैठकीचा मानही औरंगाबादला मिळाला. येथील ‘एमजीएम’मधील रुक्‍मिणी सभागृहात आज ही बैठक झाली. बैठकीसाठी आवश्‍यक पुरेसे सभागृह, निवास, भोजनव्यवस्था आदींसाठी ही जागा कार्यकर्त्यांनी निश्‍चित केली होती. या बैठकीचे संयोजन बिगर राजकीय मंडळींकडून करण्यात आले. राज्यव्यापी बैठकीचा मान औरंगाबादला मिळाल्याने मराठा समाजातील येथील कार्यकर्ते, महिलांनी जिवाचे रान करीत बैठकीची तयारी केली. राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींची सभागृहात नेटकी व्यवस्था ठेवण्यात आली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही बैठक पार पडली. ठरल्याप्रमाणे राज्यभरातील प्रतिनिधींची भूमिका ऐकून घेण्यात आली. त्यानंतर मुंबईतील मोर्चाला तूर्त स्थगिती देऊन हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर मोर्चाची तारीख निश्‍चित झाली. बैठकीच्या यशस्वितेसाठी मराठा समाजातील स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी पोटतिडकीने, तळमळीने, तन-मन-धनाने कार्य केले. यापुढील काळात कुठल्याही प्रकारचा वाद होऊ न देता राज्यव्यापी आंदोलन अधिक प्रभावी करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. आंदोलनासंदर्भात होणाऱ्या उलटसुलट चर्चेला छेद देत कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशवी करण्याचा निर्धार केला. बिगर राजकीय पक्षाचे आंदोलन असल्याने त्यात राजकारण शिरूच शकणार नाही, हे आजच्या बैठकीतून स्पष्ट झाले.\n#NavDurga प्रतिकूल परिस्थितीत साधला ‘नेम’\nजेमतेम परिस्थिती असलेल्या आईवडिलांची खाणावळ. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत ते कामात. क्रीडा क्षेत्रातही करिअर करता येते, याची माहिती...\nमराठवाड्यात भूजल पातळीत मोठी घट\nऔरंगाबाद - दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच भूजल पातळीनेही जलसंकट ओढावण्याचे संकेत दिले आहेत. एकूण ७६ पैकी ५६ तालुक्‍यांत मागील पाच...\nशेतमाल ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ\nऔरंगाबाद - शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि...\nबोलेरो-दुचाकीच्या धडकेत महिला ठार\nफुलंब्री : फुलंब्री-औरंगाबाद रस्त्यावरील चौका गावाजवळील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ बोलेरो - दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील 55 वर्षीय...\nदुष्काळी परिस्थितीचे भान राखा; सत्कारांवर खर्च नको : सुप्रिया सुळे\nपुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांनंतर आज (दि. ११) आज त्या जळगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/04/story-for-kids-milkmaid-and-her-day.html", "date_download": "2018-10-15T22:25:03Z", "digest": "sha1:ZGPZPIVY7JF6VEVHCWERAE23HRJRBO3W", "length": 15801, "nlines": 153, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Story for Kid's : The Milkmaid and her Day-Dream", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : Stories for kid's, छोट्यांसाठी गोष्टी\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nRape and mindset : बलात्कार का होतात \nLove Poem : येते ओठावर गाणे\nPolitics : मोदी आणि मेस्सी\nPolitics : काँग्रेस जातीयवादी नाही काय \nLove Poem : तुझे नाव माझ्या मनी\nLove Poem : आला आला सखा माझा\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/page/32/", "date_download": "2018-10-15T22:09:38Z", "digest": "sha1:RSNNIMU6ZRISBQTDJMEM63RFEXN2BKKK", "length": 7089, "nlines": 123, "source_domain": "shecooksathome.com", "title": "अन्न हेच पूर्णब्रह्म – Page 32 – Mumbai masala", "raw_content": "\nकोलंबी, तिस-या, खेकडे किंवा चिंबो-या, कालवं हे शेलफिशचे प्रकार (म्हणजे जे मासे कवचात असतात असे माशांचे प्रकार ) फार चविष्ट लागतात असं म्हणतात. म्हणतात असं\nपावसाळा सुरू झाला की पालेभाज्या फारशा मिळतही नाहीत आणि त्या कराव्याशाही वाटत नाहीत. मग त्याच त्याच फळभाज्या खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी कडधान्यांचा मोठा आधार\nश्रावणातल्या सणांपैकी एक नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला कोळी समाजात महत्वाचं स्थान आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र उधाणलेला असतो, शिवाय हा माशांच्या पैदाशीचा काळ म्हणून या काळात\nकॉर्न दाणे घातलेला उपमा आणि मुगाची धिरडी\nनाश्त्यासाठी रोज काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. अन्न हेच पूर्णब्रह्मचे एक मित्र प्रसन्ना जोशी यांनी नाश्त्यासाठी सोपे आणि झटपट होणारे पदार्थ सुचवायला सांगितले आहेत.\nखरंतर आपल्याकडे उसळी पोळीबरोबर खातात. पण मला स्वतःला जरा रसदार उसळी भाताबरोबर खायला आवडतात. पंजाब्यांचं राजमा-चावल हे असंच एक अप्रतिम काँबिनेशन आहे. भरपूर टोमॅटो वापरून\nदाण्याची चटणी, तिळाची चटणी आणि पूड चटणी\nमराठी जेवणात ताटात डावीकडे वाढल्या जाणा-या पदार्थांना म्हणजेच चटणी, लोणची, कोशिंबिरींना महत्वाचं स्थान आहे. कोशिंबिरींमधून जीवनसत्वं मिळतात तर चटण्या आणि लोणची जेवणाची चव वाढवण्याबरोबरच अन्न\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/revenue-growth-not-option-26039", "date_download": "2018-10-15T21:36:30Z", "digest": "sha1:V5Z6MH4ZABOHWDENKJEYOQP2XSDQHV7H", "length": 29222, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "Revenue growth is not an option! महसूलवाढीला पर्याय नाही! | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nडिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.\n२४ व २५ जानेवारी २०१७\nअधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा\nकॅशलेस या नव्या सर्वसमावेशक अर्थक्रांतीसाठी बॅंकांची भूमिका कशी महत्त्वाची ठरू शकते, ग्रामीण नागरिकांना डिजिटल साक्षर करण्यासाठी जनजागृतीची कशी गरज आहे, याचा ऊहापोह आणि उत्पन्नवाढीसाठी राज्य सरकारने कोणकोणत्या नव्या पर्यायांचा विचार केला पाहिजे, याविषयी-\nकेंद्र सरकारच्या कॅशलेस मोहिमेची सुरुवात ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्‍यातील धसई गावातून झाली. आता महाराष्ट्राला कॅशलेस करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने जिल्हा पातळीवर नियोजन सुरू झाले आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यातील गावे कॅशलेसच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यात बॅंकांची महत्त्वाची भूमिका आहे. बॅंकांचे उपक्रम आणि पायाभूत सेवा-सुविधांचा विकास केल्यास कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि त्यातून होणाऱ्या अर्थक्रांतीमध्ये सर्व स्तरावरील नागरिकांना सामावून घेता येईल.\nठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतील आदिवासी वस्त्यांध्ये आर्थिक साक्षरतेला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती ई-प्रणालीने जोडल्या आहेत. त्यामुळे पंचायतीचे कर भरण्यासाठी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डचा पर्याय नागरिकांना दिला पाहिजे. सरकारचे विविध कर, वीज देयके, परिवहन सेवेचे मासिक पास यांसारख्या आर्थिक व्यवहारांना डिजिटल मोडवर आणणे सहज शक्‍य आहे.\nबहुतांश खेडी अजूनही बॅंकिंग सेवेच्या प्रतीक्षेत आहेत. दुर्गम भागांमध्ये बॅंकिंग यंत्रणा पोहचवण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. छोट्या पतसंस्था आणि नागरिक सहकारी बॅंकांना प्रोत्साहन आणि पाठबळ देणे आवश्‍यक आहे. या यंत्रणेच्या मदतीने गावांमध्ये बॅंकिंग सेवा पोहचवता येईल. ज्यातून सरकारच्या कल्याणकारी योजनांचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा होईल आणि अनुदान गळतीला रोखणे शक्‍य होईल.\nधसईने कॅशलेस गावाचे उदाहरण देशासमोर ठेवले आहे. त्याच धर्तीवर इतर जिल्ह्यांमध्येही प्रयत्न झाले पाहिजेत. डिजिटल साक्षरतेसाठी वाडी-वस्त्यांवर सामाजिक संस्थांना सोबत घेऊन उपक्रम राबवणे आवश्‍यक आहे.\nराज्य सरकारला उत्पादन शुल्क, विक्री कर, मुद्रांक शुल्क, वाहन विक्री, वीज व उपकरणे, सेवा कर आणि अन्य करातून महसूल मिळतो. राज्यातील कल्याणकारी योजना आणि विकास कामांसाठी हा निधी खर्च केला जातो. मात्र औद्योगिक मंदी आणि कर वसुलीसंदर्भातील उदासीन यंत्रणेमुळे तिजोरीत कर स्वरूपात येणारा महसूल घटला आहे. चालू वर्षात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होणार आहे. महसूल वाढवण्यासाठी सरकारला वसुली यंत्रणा सक्षमपणे राबवण्याबरोबरच महसुलाचे इतर स्रोत शोधावे लागणार आहेत.\nबांधकाम क्षेत्राला चालना द्यावी\nसरकारला मद्यविक्री, रसायने आणि इतर औद्योगिक उत्पादनांवरील कराच्या स्वरूपात महसूल मिळतो. विक्रीकर, उत्पादन शुल्क, वाहन विक्रीवरील कर, तसेच मुद्रांक शुल्कातून सरकारला बऱ्यापैकी महसूल मिळतो. मात्र वर्षभरात महसुलात सातत्याने होणारी घट सरकारची चिंता वाढवणारी आहे. औद्योगिक क्षेत्रातील मंदीने औद्योगिक उत्पादन आणि विक्रीवर परिणाम झाला आहे. बांधकाम क्षेत्र मंदीच्या कचाट्यात सापडले आहे. प्रमुख शहरांमध्ये गृहनिर्माण प्रकल्प सुरू असले तरी प्रत्यक्षात विक्री कमी आहे. त्यामुळे स्थावर मालमत्तेच्या विक्रीवर मिळणारे मुद्रांक शुल्क घटले आहे. अशा परिस्थितीत बांधकाम क्षेत्राला चालना मिळणे आवश्‍यक आहे.\nविक्री कर, व्यवसाय कर\nसरकारला सर्वाधिक कर मिळवून देणारा विक्री कर आणि व्यवसाय कर विभागात मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वसुलीवर परिणाम झाला आहे. व्यावसायिक करातून गेल्या वर्षी २२ हजार कोटींचा महसूल मिळाला होता. यंदा त्यात सात हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे. मात्र व्यावसायिकांची संख्या आणि त्यांच्या उलाढालीचा आवाका पाहता व्यावसायिक कर यंत्रणा त्रोटक आहे. व्यावसायिक कर यंत्रणा तालुका स्तरापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.\nया दोन्ही विभागांमधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आराखडा तयार करणे आवश्‍यक आहे. गेल्या वर्षी विक्री करातून राज्याला ७८ हजार कोटींचा महसूल मिळाला. यंदा ९३ हजारांचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी विक्री कर विभागाने उर्वरित तीन महिन्यांमध्ये कर वसुलीवर भर दिला पाहिजे. कर वसुलीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर कर वसुली अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणे, कर भरणा करणाऱ्या उद्योजकांना सवलत देण्यासारखे उपक्रम राबवणे आवश्‍यक आहे.\nकाही महिन्यांत वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे राज्य स्तरावरील करप्रणाली संपुष्टात येईल आणि देशभरात एकच कर आकारला जाईल. सध्या राज्यांचा मिळणाऱ्या कराचा परतावा देण्याबाबत केंद्रात चर्चा सुरू आहे. जीएसटीतून राज्य सरकारला काही अंशी परतावा देण्याचा केंद्राचा विचार आहे. जीएसटीमुळे बडे करदाते केंद्राकडे वर्ग होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विक्री कर विभागावरील ताण कमी होईल, परिणामी या मनुष्यबळाचा वापर करवसुलीसाठी करता येऊ शकतो. त्यादृष्टीने सरकारने विचार केला पाहिजे.\nराज्य सरकारच्या करांमध्ये वाढ करण्याचा पर्याय आहे. यात राज्यात उत्पादित होणाऱ्या मद्य, तंबाखूजन्य पदार्थांवरील कर वाढवणे, सेवा करात वाढ करण्यासारखे पर्याय आहेत. त्याशिवाय जकातीतून जास्तीत जास्त कर संकलित करण्यासाठी राज्याचे सीमा तपासणी नाके सील केले पाहिजेत. त्यामुळे राज्यात कर चुकवून येणाऱ्या मालाला पायबंद बसेल.\nउद्योगांतून मिळणारा महसूल वाढवण्यासाठी सरकारने त्यांना अधिकाधिक सुविधा द्यायला हव्यात. कॅशलेस व्यवहारांमुळे ग्राहकांना आणि उद्योगांना फायदा होईल. पीतांबरी समूहाने सरकारच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला साथ दिली आहे.\n- रवींद्र प्रभूदेसाई, उद्योजक, पीतांबरी समूह.\nरोकडटंचाईमुळे नागरिक डिजिटल पेमेंटचा पर्याय स्वीकारत आहेत. नोटाबंदीतून जी रक्कम बॅंकांमध्ये जमा झाली ती पुन्हा नव्या चलनी नोटांच्या स्वरूपात बाजारात आल्यास ‘कॅशलेस’ऐवजी ते पुन्हा रोख व्यवहारांकडे वळतील. त्यामुळे ‘कॅशलेस’ व्यवहारांना सवलती देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे.\n- राजेश पटवर्धन, मुख्य विपणन अधिकारी, एलआयसी\nकॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागात नागरिकांना बॅंकिंग साक्षर करणे आवश्‍यक आहे. फोन बॅंकिंग, नेट बॅंकिंगच्या व्यवहारांबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत नागरी सहकारी बॅंकांना सोबत घेऊन कॅशलेस गावांची संकल्पना राबवावी.\n- सायली भोईर, सीईओ, महाराष्ट्र अर्बन को. ऑप.\nठाणे, पालघर आणि रायगडमधील महिला बचत गटांसाठी ई-कॉमर्स बाजारपेठ तयार करण्याबरोबरच ‘डिजिटल’ आणि ‘कॅशलेस’ व्यवहारांबाबत त्यांच्यात जागृती करणे आवश्‍यक आहे. त्यांना बॅंकिंग यंत्रणेत आणल्यास घरांच्या योजनेचा लाभ घेता येईल.\n- दीपाली शिंदे, प्रमुख, माला.\nजीएसटी लागू झाल्यावर राज्याला मिळणाऱ्या बहुतांश करांचा त्यात समावेश होईल. महसुलातील घट भरून काढण्यासाठी सेवा कराच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. आरोग्यास हानिकारक तंबाखू, सिगारेट, विडी, मद्य यावर जास्तीत जास्त कर लावला पाहिजे.\n- संजय रोडे, अर्थशास्त्राचे प्राध्यापक.\nनोटाबंदीचा परिणाम अल्प कालावधीसाठी आहे. त्यातून डिजिटल अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली आहे. जनधनमुळे नागरिकांना बचतीची सवय लागेल. व्याजदर कमी झाल्याने कर्जाची मागणी वाढेल. त्यातून मुंबई परिसरातील घरांची मागणी वाढण्याची शक्‍यता आहे.\n- अभिजीत भावे, सीईओ, कार्वी प्रा. लिमिटेड.\nराज्याच्या सीमांवर सुसज्ज तपासणी नाके उभारले पाहिजेत. इतर राज्यांतून रस्ते, रेल्वे, विमान आणि सागरी मार्गाने येणारा माल करचुकवून विकला जातो. ते रोखल्यास महसुलात दरवर्षी सुमारे २० हजार कोटींची वाढ होईल.\n- विश्‍वास काटकर, माजी विक्रीकर अधिकारी.\nदोन वर्षांत महाराष्ट्र डिजिटल साक्षर व्हावा, यादृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत. राज्य सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन कोणत्याही एकाच बॅंकेत ऑनलाईन जमा करावे आणि त्याच बॅंकेतून कर्मचाऱ्यांची सर्व देयके भरण्याची व्यवस्थाही करावी.\n- सुनील साठे, एमडी, टीजेएसबी सहकारी बॅंक.\nकॅशलेसच्या प्रोत्साहनासाठी त्यावरील शुल्क रद्द करावे. सध्या एमडीआर शुल्क १.१५ ते ३ टक्‍क्‍यांच्या दरम्यान आकारले जाते. त्याचबरोबर सेवा शुल्क १५ टक्‍के आहे. कॅशलेससाठी कार्डवरील शुल्कांसाठी एक दर निश्‍चित करावा किंवा काही महिन्यांसाठी ते पूर्णपणे माफ करावे.\n- विरेन शहा, अध्यक्ष, रिटेल ट्रेडर्स फेडरेशन.\nमुद्रांक शुल्क आणि मुंबई पालिकेकडून सरकारला मिळणारा महसूल वाढण्याची शक्‍यता आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा दिल्यास कर संकलनाचे प्रमाण वाढेल. पर्यटनाला चालना दिली पाहिजे.\n- विशाल गायकवाड, अर्थशास्त्राचे प्राध्यापक\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nघरगुती वीजचोर ग्राहकांना विद्युत मंडळाचा \"शॉक'\nबिजवडी - वीज वितरणच्या दहिवडी उपविभागाने घरगुती वीजचोरीला आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबवली. माण तालुक्‍यातील 225 घरगुती ग्राहकांना वीजचोरी...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/economics-related-news-6/", "date_download": "2018-10-15T21:18:12Z", "digest": "sha1:SC3ICHX5UIHSXEAS55V6NFYNIJQT4UX7", "length": 5148, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेवळ इलेक्‍ट्रिक वाहनांना चालना दिली जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या वाहनांबाबत सरकारचे दीर्घ पल्ल्यात स्पष्ट धोरण नाही. त्याचबरोबर अशा वाहनांसाठी राष्ट्रीय पातळीवर अपरिहार्य असलेल्या पायाभूत सुविधांचा\n-स्टिफन नॅप्‌ संचालक, फोक्‍सवॅगन\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयुवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा: महाराष्ट्राच्या तुषार मानेला एअर रायफल प्रकारात रौप्यपदक\nNext articleनजीब बेपत्ता प्रकरणाची चौकशी सीबीआय थांबवणार\nव्यापारयुद्ध लवकर मिटण्याची गरज\nइतर देशांपेक्षा भारताचा विकासदर बराच जास्त\nअर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू\nधान्य उत्पादन वाढण्याची शक्‍यता\nभारताची कर्ज परिस्थिती आटोक्‍यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/node/81876", "date_download": "2018-10-15T22:05:01Z", "digest": "sha1:XYUUXDYPEDSPFEKBCTAMPLTMGDE7ZMDO", "length": 14015, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news subhash deshmukh farmer पंधरा नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी -सुभाष देशमुख | eSakal", "raw_content": "\nपंधरा नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी -सुभाष देशमुख\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 75 टक्के पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आणि प्रोत्साहनपर लाभ येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत दिला जाईल. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर त्याचा लाभ निश्‍चित दिला जाणार असून, त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी दिली.\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 75 टक्के पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आणि प्रोत्साहनपर लाभ येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत दिला जाईल. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर त्याचा लाभ निश्‍चित दिला जाणार असून, त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी दिली.\nशासकीय मध्यवर्ती इमारत येथे \"सहकार आणि पणन' संचालनालयातील विषयांवरील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीस सहकार आयुक्त डॉ. विजयकुमार झाडे, अपर निबंधक शैलेश कोतमिरे, पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सहकारचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते.\nहिरव्या याद्यांमधील गोंधळासंदर्भात देशमुख म्हणाले, \"\"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफी योजनेचा रोज स्वतः आढावा घेत आहेत. त्यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग, सहकार विभाग आणि वित्त विभागाशी चर्चा केली जात आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या योजना राबविण्यातील अडचणी दूर झाल्या असून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्जमाफीच्या कामासंदर्भात सहकार विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेच्या काही मागण्या होत्या. त्यावर संयुक्त चर्चा झाली असून प्रश्‍न सोडविले जातील. राज्यातील सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, विशेष लेखापरीक्षक कार्यालयात संगणक देण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या शिवाय सहकारातील पदोन्नतीबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.''\nपरराज्यात ऊस पाठविता येणार\nराज्य सरकारकडून परराज्यात ऊस पाठविण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्या संदर्भात सहकार मंत्री देशमुख म्हणाले, \"\"यंदाच्या वर्षी एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कारखाने लवकर सुरू झाले. त्यामुळे ऊस परराज्यात पाठविण्यावर बंदी घातली गेली. परंतु ही बंदी उठविण्यात आली आहे.''\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/arrange-slum-people-131574", "date_download": "2018-10-15T22:17:15Z", "digest": "sha1:6VDBT7VAKFUYLAQ5HNORXSEM4CZIPQYO", "length": 9261, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "arrange slum people झोपडपट्टीतील रहिवाशांची दुसरीकडे व्यवस्था करा | eSakal", "raw_content": "\nझोपडपट्टीतील रहिवाशांची दुसरीकडे व्यवस्था करा\nबुधवार, 18 जुलै 2018\nबाणेर : डी मार्ट समोरील झोपडपट्टी मागे आता पीएमटी बस डेपो होणार आहे. तेथील झोपडीतील लहान मुलांचे जगणे धोक्यात आहे. गेल्या तीन महिन्यापासून ही लोक कसे-बसे जगत आहेत. महापालिकेने या झोपडपट्टीतील रहिवाशांची दुसरीकडे व्यवस्था व्हायला पाहिजे.\nबाणेर : डी मार्ट समोरील झोपडपट्टी मागे आता पीएमटी बस डेपो होणार आहे. तेथील झोपडीतील लहान मुलांचे जगणे धोक्यात आहे. गेल्या तीन महिन्यापासून ही लोक कसे-बसे जगत आहेत. महापालिकेने या झोपडपट्टीतील रहिवाशांची दुसरीकडे व्यवस्था व्हायला पाहिजे.\n#CyberSecurity कार्ड क्‍लोनिंगची नको ‘दिवाळी’\nपुणे- कर्वेनगरमधील ५७ वर्षीय मकरंद कुलकर्णी यांचे एका बॅंकेमध्ये बचत खाते आहे. त्याच बॅंकेचे डेबिट कार्ड ते वापरतात. त्यांच्याव्यतिरिक्त संबंधित...\nमांजरीत विविध विकास कामांचे भूमिपूजन\nमांजरी : 'आज देशात व राज्यात काँग्रेसची अवस्था ठीक नाही, तर राष्ट्रवादी हा पक्ष नसून एका कुटूंबाने चालवलेली संस्था आहे. याउलट भारतीय जनता पार्टी...\nआकाशकंदील स्वत: करा तयार\nपुणे - स्वत:च्या हाताने एखादी वस्तू तयार करण्याची मज्जा काही औरच असते. यंदाच्या दिवाळीत स्वत:च्या हाताने तयार केलेले आकाशकंदील लावण्याची संधी...\nसोळा हजार जणांना हक्काचे घर\nपुणे - पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पुणे शहरात २० हजार अर्ज वैध ठरले आहे. २०२२ पर्यंत सुमारे १६ हजार जणांना योजनेत घर मिळेल अशी माहिती महापालिकेच्या...\nआरोग्याचा संदेश देत धावल्या महिला\nपुणे - महिलांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती, स्तनांचा कर्करोग यासाठी जनजागृती करणाऱ्या ‘पिंकथॉन’च्या वतीने साडी रन आणि कॅन्सर शिरो ट्रेकचे आयोजन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/hatke-look-28706", "date_download": "2018-10-15T21:51:29Z", "digest": "sha1:JNAYFEIOA24WN55VKJF3OUNTNDXGM26T", "length": 13594, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "hatke look एकदम कडक..! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 2 फेब्रुवारी 2017\nपुणे - पांढऱ्याशुभ्र \"खादी' पायजमा- कुर्त्यावर लाल रंगाचा जॅकेट... महापालिका निवडणुकीत प्रचारासाठी इच्छुक वापरत असलेला हा हटके लूक चर्चेचा विषय ठरत आहे. प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि सगळ्यांमध्ये आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसावे यासाठी इच्छुकांकडून खादी कुर्ता, पायजमा आणि जॅकेटचा \"पारंपरिक', पण स्टायलिश लूक केला जात आहे.\nहटके लूकसाठी गेल्या एक महिन्यापासून इच्छुकांमार्फत \"खादी' कपड्यांना मागणी वाढली आहे. पांढऱ्या रंगाच्या पायजमा कुर्त्याबरोबरच मॅचिंग जॅकेटला पसंती दिली जात आहे. महिलांकडूनही रंगीबेरंगी खादी साड्यांना मागणी आहे.\nपुणे - पांढऱ्याशुभ्र \"खादी' पायजमा- कुर्त्यावर लाल रंगाचा जॅकेट... महापालिका निवडणुकीत प्रचारासाठी इच्छुक वापरत असलेला हा हटके लूक चर्चेचा विषय ठरत आहे. प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि सगळ्यांमध्ये आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसावे यासाठी इच्छुकांकडून खादी कुर्ता, पायजमा आणि जॅकेटचा \"पारंपरिक', पण स्टायलिश लूक केला जात आहे.\nहटके लूकसाठी गेल्या एक महिन्यापासून इच्छुकांमार्फत \"खादी' कपड्यांना मागणी वाढली आहे. पांढऱ्या रंगाच्या पायजमा कुर्त्याबरोबरच मॅचिंग जॅकेटला पसंती दिली जात आहे. महिलांकडूनही रंगीबेरंगी खादी साड्यांना मागणी आहे.\nनिवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांचा सुरू झाला आहे. रॅली, गाठी- भेटी आणि प्रचार फेरीला सुरवात झाली असून, प्रचाराला जाताना पारंपरिकतेच्या जोडीला हटके लूक मिळावा, यासाठी \"खादी' कपड्यांचा वापर वाढला आहे. विविधरंगी जॅकेटला मोठी मागणी असून, अशा जॅकेटचा तुटवडा भासू लागला आहे. येत्या आठवड्यात मागणी आणखीन वाढेल, असे व्यावसायिकांनी सांगितले. प्रचारात \"खादी' कपडे भाव खात आहेत.\nइच्छुकांकडून \"खादी' कपड्यांना मोठी मागणी होत आहे. रंगीबेरंगी जॅकेटसह शर्ट आणि कुर्ता- पायजमा याला अधिक मागणी आहे. येत्या काही दिवसांत मागणी वाढेल असा अंदाज आहे. दररोज किमान दोन ते तीन इच्छुक खरेदीसाठी येत आहेत. मागणीनुसार त्याची किंमत ठरविण्यात येते.\n- अनिल शिंदे, व्यवस्थापक, खादी भांडार\nसोशल मीडियावरही खादीची धूम\nनिवडणुकांमध्ये खास पांढऱ्या रंगांच्या कपड्यांना विशेष महत्त्व असते. इच्छुकांनी खास फोटोशूट करून घेतलेले पांढऱ्या रंगाचा कुर्ता, शर्ट आणि त्यावर मॅचिंग जॅकेट या पेहरावातील छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत. पांढराशुभ्र कुर्ता- पायजमा, जॅकेट, पक्षाचे चिन्ह आणि उपरणे अशा वेगळ्या लूकमधील सेल्फीही झळकत आहे.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/buldhana-bhendwal-foerecast-story-259444.html", "date_download": "2018-10-15T21:08:58Z", "digest": "sha1:YPP57SSMG2BGXX4F5IKXSC63DKR4FXWQ", "length": 15080, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यंदा पाऊस साधारण, चलन तुटवडाही कायम ; भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nयंदा पाऊस साधारण, चलन तुटवडाही कायम ; भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी\nमागच्या वर्षीप्रमाणे याहीही वर्षी चलन तुटवडा कायम राहणार असल्याचं भाकितही वर्तवलंय.\n29 एप्रिल : यावर्षी साधारण पाऊस होईल असा अंदाज भेंडवळच्या घटमांडणीमध्ये व्यक्त करण्यात आलाय. तसंच पीक परिस्थितीही कुठं कमी जास्त राहील असंही भाकित वर्तवण्यात आलंय.\nबुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घट मांडणीतील भविष्यवाणी आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी करण्यात आलीये. भेंडवळ घडमांडणी पद्धतीला तिनशे वर्षांची परंपरा आहे. गावाजवळच्या शेतात मोठे रिंगण करून खड्डा तयार करून त्यात घटमांडणी करण्यात येते. पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक म्हणून चार मातीची ढेकळं ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मातीची घागर ठेवण्यात येते. या घागरीवर काही खाद्यपदार्थ, धान्य कडधान्य ठेवली जातात. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यातल्या बदलांचे निरीक्षण करून भाकित वर्तवलं जातं. या घटमांडणीवर शेतकऱ्यांचा विशेष विश्वास असतो. या भाकितानंतर शेतकरी पेरणीचे नियोजन करतात.\nपुंजाजी आणि सारंगधर महाराज वाघ बंधूंनी यावर्षी पाऊस साधारण राहणार असल्याचं सांगितलंय. तसंच पीक परिस्थितीही कुठं कमी जास्त अशी सांगितली आहे. तसंच मागच्या वर्षीप्रमाणे याहीही वर्षी चलन तुटवडा कायम राहणार असल्याचं भाकितही वर्तवलंय.\nपुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांच्या नावाचा जयजयकार करीत गावाकडील पूर्वेच्या शेतात येतात. त्या ठिकाणी मोठे रिंगण करून खड्डा तयार करून या खड्डय़ात घटमांडणी करण्यात येते. पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक म्हणून चार मातीची ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मातीचा करवा (घागर) ठेवण्यात येते. या घागरीवर पापड, सांडोळी, कुरडई, भजा, वडा, करंजी हे खाद्यपदार्थ ठेवण्यात येतील. हे पदार्थ वेगवेगळ्या घटकांचे प्रतीक मानले जातात. खड्डय़ात विड्याचे पान आणि त्यावर सुपारी म्हणजेच देशाच्या राजाची गादी अशी प्रतीकात्मक मांडणी राहते. त्याचबरोबर घटामध्ये अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, हिवाळी मूग, उडीद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसूर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी 18 धान्यांची गोलाकार मांडणी केली जाते. दुसर्‍या दिवशी म्हणजे सकाळी 6 वाजता रात्रीतून घटामध्ये जे बदल होतील, त्याचे निरीक्षण करून महाराज शेतकर्‍यांना यंदाच्या पीकपरिस्थिती आणि इतर घटनांचे भविष्य कथन करतात. या भाकितानंतर शेतकरी पेरणीचे नियोजन करतात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\n'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा\nदिवाळीनिमित्त रेशन दुकानावर मिळणार १ किलो साखर -गिरीश बापट\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/president-pranab-mukherjee-and-pm-narendra-modi-officially-launching-the-gst-264040.html", "date_download": "2018-10-15T21:08:53Z", "digest": "sha1:TBFWQUBKYBGCMGNWBHH2AVRKJAHX4UHX", "length": 13548, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आजपासून जीएसटी लागू...", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nएक देश, एक कर या तत्वावर आधारित आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी लागू झाला.\n30 जून : एक देश, एक कर या तत्वावर आधारित आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी लागू झाला. बरोबर रात्री बाराच्या ठोक्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जीएसटीचा बझर दाबून जीएसटी लागू झाल्याची घोषणा केली संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.\nजीएसटीमुळे देशाच्या करप्रणालीत एक सुसूत्रता येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. जीएसटी लागू करण्यात सर्व तत्कालीन सरकारांचं योगदान असल्याने कोणताही एक राजकीय पक्ष त्याचं श्रेय घेऊ शकत नाही. असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. जीएसटी लागू केल्याने 23 प्रकारचे टॅक्स एकाच फटक्यात मोडीत निघालेत.\nजीएसटीच्या निमित्तानं देश आता आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर वाटचाल करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. गीतामध्ये ज्याप्रमाणे 18 अध्याय आहेत त्याचप्रमाणे जीएसटी लागू करण्यासाठी 18 बैठका झाल्या. हा एक दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल. याचाही पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. तर जीएसटी लागू झाल्यानंतर आता एक देश, एक टॅक्स आणि बाजारही एकच असेल, असं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं.\nया सोहळ्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी, पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अरुण जेटली उपस्थित होते.. त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणी, अमित शहा, शरद पवार, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा तसंच अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. काँग्रेस, आरजेडी आणि ममता बॅनर्जीने मात्र, या जीएसटीच्या या ऐतिहासिक सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: GSTGSTForNewIndiaNarendra modiजीएसटीपंतप्रधान नरेंद्र मोदीराष्ट्रपती\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nअकबर यांचा महिला पत्रकाराविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा\nमध्यप्रदेशातही राहुल गांधींचं मंदिर दर्शन आणि पूजाअर्चा, पितांबरा देवीला साकडं\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64000", "date_download": "2018-10-15T21:27:24Z", "digest": "sha1:6KADZM6G3TGFK4PGHY2GPDKNKHPQ35BO", "length": 8180, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)\nगडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)\nनारायणगाव, पुण्याजवळ वसलेले छोटेसे गाव. येथून सुमारे १० किमी अंतरावर आहे खोडद, अवकाश संशोधन क्षेत्रात GMRT(जायन्ट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) मुळे आपला ठसा उमटवनारे खेडे. पण खोडदची ही झाली आत्ताची ओळख. खोडद पूर्वी पासून प्रसिद्ध आहे ते येथून जवळच असलेल्या नारायणगड ह्या किल्ल्यामुळे. गडाचीवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. हल्ली किल्ला म्हणजे पर्यटकांचे पर्यटन स्थळ झाले आहे, पण कदाचित मुख्यरांगे पासून थोडासा वेगळा असल्यामुळे व येथून न दिसणाऱ्या दऱ्या, उंच डोंगर आणि नसलेल्या धबधब्या मुळे इकडे येणाऱ्या पर्यटकांचा लोंढा कमी आहे.\nपरंतु एकल डोंगरावर असलेल्या ह्या किल्ल्यावरून भवतालच्या संपूर्ण परिसराचे नयनरम्य दृश्य दिसते. जुन्नर ते पैठण ह्या ऐतिहासिक व्यापारी मार्गावर ह्या किल्ल्याने टेहळणीचे महत्वाचे काम केले आहे.\nकिल्ल्याला एक नाही तर दोन अश्या गडदुर्गानी आपले रक्षाकवच दिले आहे. गडाच्या पायथ्याशी आपल्याला दर्शन होते मुकाई देवीचे तर १५ ते २० मिनिटांच्या चढाईने गडमाथ्यावार पोहोचल्यावर दर्शन होते \"हस्तमातेचे\". चतुर्भुज असलेल्या हस्तमातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. मंदिरा समोर भव्य दीपमाळ आहे. गावकरी गडावर रोज पूजाअर्चा करतात तसेच नवरात्रेत गडाच्या पायथ्याला मोठी जत्रा असते.\nपूर्व - पश्चिम पसरलेला नारायणगड परिसराच्या वातावरणावर आपली छाप सोडतो. गडावर भर्राट वारा असतो आणि पावसाळ्यात ढग गडमाथ्यावरुन येजा करतात.\nपेशवा बाळाजी विश्वनाथांच्या काळात किल्ल्याची पुर्नबांधणी झाली होती आणि हा किल्ला सयाजी पवार ह्यांना सरंजाम म्हणून देण्यात आला होता. गडावर पांच टाके, नारायण टाके (ह्या वरुन किल्ल्याचे नाव आले आहे), येथील शिलालेख, चांभार टाके, उत्तर आणि दक्षिण दिशेला असणारी तटबंदी व बुरुज, जुन्या पायऱ्या, सदरेचे अवशेष विशेष बघण्यासारखे आहेत.\nपुण्यापासून जवळ असलेल्या तरीही थोडासा उपेक्षित असणाऱ्या ह्या किल्ल्याला गडप्रेमीनी नक्की भेट द्यावी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9537", "date_download": "2018-10-15T21:20:38Z", "digest": "sha1:4S5RNGX5A7PCYL3YLOABKMUKI35CIBO4", "length": 6232, "nlines": 128, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डास : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डास\nकारमध्ये शिरेलेले डास कसे घालवावेत\nकाल रात्री पार्कींगमध्ये कार पार्क केल्यावर एकाबाजूची काच चुकून उघडी राहीली. आज सकाळी ऑफिसला जायला निघालो तर काय कारमध्ये खूपच डास शिरलेले दिसले. सगळी दारं उघडून फडक्याने डास घालवण्याचा प्रयत्न केला, बरेच गेले पण बरेच या सीट खालून त्या सीट खाली, दाराला असलेल्या सामान ठेवायच्या खोबणीत जाऊन बसू लागले.\nRead more about कारमध्ये शिरेलेले डास कसे घालवावेत\nऋयामच्या डास आहे ला डासाचे हे उत्तर\nडास आहे...मी डास आहे..\nचावणे हाच ध्यास आहे...\nइलाज काही खास आहे....\nबच्चु तयारी झक्कास आहे\nआज रक्ताचा ना घास आहे..\nझाला आता तास आहे....\nशिकार नाही.. काय त्रास आहे\nबंदोबस्त आता बास आहे ....\nअंतरीच्या गूढ गर्भी, रोज एकच त्रास आहे\nसुज अंगी दाटलेली, मूळ त्याचे डास आहे.\nव्यर्थ चकल्या, व्यर्थ पेस्टा, व्यर्थ सारे रे फवारे,\nलोशनाचे करुन प्राशन, झिंगलेला डास आहे.\nबंद खिडक्या बंद दारे, पाचवरती फॅन आहे,\nमनमनीच्या कोपर्‍याती, फक्त त्याचा वास आहे.\nरानटी अन पाळलेला क्रॉस देखील डास आहे\nरंक अथवा राव कोणी, सात होता डास आहे.\nसर्व थकले मार्ग आता, फार झाला त्रास आहे,\nतोचि रजनी कांत अपुला, फक्त त्याचीच आस आहे ...\n* रोबॉट फेम रजनीकांताची माफी मागून..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%82%E0%A4%A8-20-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-15T21:32:41Z", "digest": "sha1:XOBX3DAQRNYV7HPEKSMDER3UTXLUWKAR", "length": 6024, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मार्केट यार्ड येथून 20 हजाराची मोटारसायकल चोरीस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमार्केट यार्ड येथून 20 हजाराची मोटारसायकल चोरीस\nनगर – कोतवाली पोलीस ठाण्याच्या हददीतील मार्केट यार्ड येथे मोटारसायकल चोरल्याची घटना घडल्यामुळे परिसरातील वाहन चालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, फिर्यादी अफजल हमीद खान (रा.शेरकर गल्ली,माळीवाडा,अ.नगर ) यांच्या मालकिची 20 हजार रूपये किंमतीची होंडा शाईन कंपनीची एमएम.16 ए झेड 1570 या क्रमांकांची मोटारसायकल मार्केट यार्ड येथील मर्चन्ट बॅंकेसमोर लावलेली असतांना अज्ञात चोराने मोटारसायकलचे हॅन्डल लॉक तोडून मोटारसायकल चोरल्याप्रकरणी अज्ञात चोराविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाळूचोरी अन्‌ पोलिसांच्या हप्तेखोरी विरुद्ध बेलवंडीत आंदोलन\nNext articleऊस जळीतग्रस्त शेतकऱ्याला मिळाली भरपाई\nअतिरिक्‍त फुलांच्या आवकेसाठी जागा द्या\n50 रुपये भाव द्या, अन्यथा माल रस्त्यावर फेकू\nव्यापाऱ्यांचा “भारत बंद’ यशस्वी\nचालत्या रिक्षामध्ये मुलीशी अश्‍लील चाळे\nकोकणचा “रत्ना हापूस’ पुण्यात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/financial-investment-sip-investment-mutual-fund-1605535/", "date_download": "2018-10-15T22:30:52Z", "digest": "sha1:25L77N2PZ4DJ7XHMCAZ6MKO5C3UT3UK7", "length": 20175, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Financial investment SIP investment mutual fund | अर्थ..मशागत : आर्थिक कक्षा रुंदावणारे वर्ष | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nअर्थ..मशागत : आर्थिक कक्षा रुंदावणारे वर्ष\nअर्थ..मशागत : आर्थिक कक्षा रुंदावणारे वर्ष\nतरुण पिढी सिपच्या माध्यमातून गुंतवणूक करून बाजाराकडे वळत आहे.\nगुंतवणूकदारांसाठी २०१७ हे एक महत्त्वपूर्ण वर्ष ठरले. या वर्षांत काही उल्लेखनीय सुधारणा शेअर बाजारात घडल्या. देशातील डिमॅट खात्यांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा ओलांडला, तर म्युच्युअल फंड युनिटधारकांच्या संख्येने ५.५ कोटी फोलिओचा आकडा पार केला. म्युच्युअल फंडातील वार्षिक गुंतवणुकीने वीस हजार कोटींचा टप्पा ओलांडला तर ‘सिप’ (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)मधील गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. म्युच्युअल फंड सिपधारकांची फोलिओ संख्या आता १.८० कोटीवर पोहोचली आहे. किरकोळ गुंतवणूकदार बँकेतील मुदत ठेवी आणि सोने किंवा जमीन यांच्यातील गुंतवणूक कमी करून, शेअर बाजारात नवीन कंपनीच्या भागभांडवलाद्वारे (आयपीओ) येत असून, तरुण पिढी सिपच्या माध्यमातून गुंतवणूक करून बाजाराकडे वळत आहे.\n‘ई-केवायसी’च्या माध्यमातून तसेच आधार कार्डाचा उपयोग करून शेअर बाजारात गुंतवणूक करणे अधिक सोपे झाले आहे. वर्तमान सरकारचा डिजिटल भारत बनवण्याचा प्रयत्न स्तुत्य असून सर्व गुंतवणुकींसाठी एकच डिमॅट खाते असावे असे सरकारचे मत आहे. त्या दृष्टीने योग्य ती पावले सरकार टाकत आहे. सध्या शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स हे डिमॅट खात्यात एकत्र दिसू शकतात. या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांच्या बँकेमधील मुदत ठेवी, पोष्टामधील गुंतवणुका, विमा पॉलिसी, नॅशनल पेन्शन स्कीममधील ठेवी असे सर्व जर एका खात्यात दिसू लागले तर त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. यासाठी विविध गुंतवणूक पर्यायांसाठी असलेली नियामक मंडळे एकत्र येऊन डिमॅटच्या स्वरूपात ही माहिती देण्यासाठी जेव्हा आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देईल तेव्हा हे शक्य होईल. गुंतवणूकदारांना आपली स्वत:ची गुंतवणूक बघण्यासाठी विविध संकेतस्थळांवर जाऊन वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवून बघण्याची गरज उरणार नाही. आधार कार्डाची माहिती वापरून डिमॅट तसेच ट्रेडिंग खाते उघडण्याची वेळ आता १५ ते २० मिनिटांवर आली आहे.\nवर्ष २०१४ च्या बजेटमध्ये सरकारने १) सर्व गुंतवणूक साधनांसाठी एकच केवायसी तसेच २) सर्व गुंतवणूक साधनांसाठी एकच डिमॅट खाते अशी घोषणा केली होती. एफएसडीसी (फायनान्शियल स्टेबिलिटी आणि डेव्हलेपमेंट कौन्सिल) यांना हे काम सोपवण्यात आले होते. या मंडळाने इंटर्नल रेग्युलेटरी टेक्निकल ग्रुप (आयआरटीजी) यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे ज्यायोगे सर्व नियामक मंडळ अशा प्रकारच्या पोषक वातावरणासाठी प्रयत्न करतील. ज्याचा सर्व गुंतवणूकदारांना फायदा होईल. या सुधारणेमुळे होणाऱ्या अनेक फायद्यांपैकी काही ठळक फायदे असे आहेत.\nखर्चातील बचत : गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या गुंतवणुकीसाठी अनेक खाती उघडण्याची गरज राहणार नाही. यामुळे एएमसी (वार्षिक खाते चालू ठेवायचे मूल्य) यात बचत होईल.\nएकच ‘केवायसी’ केल्याने सध्या फक्त भांडवली बाजारातील गुंतवणुकीबरोबर इतर गुंतवणुकीसाठी पुन्हा पुन्हा ओळखपत्र देण्याची जरूर राहणार नाही. यामुळे एखाद्याने जागा बदलली तर त्याला फक्त एकाच ठिकाणी नवीन जागेची माहिती दिल्यास आपल्या खात्यात पत्ता बदल करून घेता येईल.\nमृत्युपश्चात संपत्तीची वाटणी तसेच होणाऱ्या दाव्यांची पूर्तता : गुंतवणूकदाराच्या मृत्युपश्चात त्याच्या विविध ठिकाणी असलेली गुंतवणुकीची माहिती त्याच्या वारसदारांना समजून ती हस्तांतरित करणे सुलभ होईल. जर अशा सर्व गुंतवणुका एकाच डिमॅट खात्यात असतील, तर सध्या विना दावा ज्या गुंतवणुका पडून राहतात त्यांचे प्रमाण खूपच कमी होईल.\nडिमॅट सेवा पुरवणाऱ्या ३०,०००हून अधिक ठिकाणी, सर्व गुंतवणूक साधनांची माहिती देणे सोपे होईल तसेच नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) सारख्या योजना आम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी डीपींचे विस्तृत जाळे उपयोगी पडू शकेल.\nसर्व गुंतवणुका डिजिटल स्वरूपात आल्याने कागदविरहित वातावरण असेल. त्या अर्थी कागद स्वरूपात गुंतवणुकांचे धोके -जळणे, फाटणे, चोरी होणे इ. टळतील.\nबँक मुदत ठेवींवर फक्त स्वत:च्या बँकेतून कर्ज मिळण्याची सोय आहे, वरील सामाईक सुविधेतून इतर बँकांमधूनही कर्ज मिळू शकेल.\nडिपॉझटरीचा या क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता त्यांना सर्व गुंतवणुका एकाच डिमॅट खात्यात ठेवणे शक्य होणार असून, असे झाल्यास डिमॅट खात्याच्या संख्येतसुद्धा लक्षणीय भर पडेल.\nप्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात बरेचसे विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारात विक्री करून बाजाराला दक्षिण दिशा दाखवत असत. परंतु या वर्षी त्यांनी सपाटून विक्री करूनसुद्धा शेअर बाजारातील तेजी कमी होताना दिसलेली नाही. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक आता बाजारात तेजी राखण्यासाठी सक्षम आहे असे चित्र दिसू लागले आहे. वर्षभरात लेखामधून किरकोळ गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करत असताना अतिशय चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. या पैकी सुयोग्य सल्लागार काळाची गरज, गरज अर्थसाक्षरतेची, मरणाचे स्मरण असावे, समृद्धीची कास यासारख्या लेखांना बरीच पत्रे लिहून वाचकांनी आपली पसंती कळवली. वाचकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना, त्यांची गुंतवणूक उद्दिष्टे आणि आर्थिक स्वप्ने पूर्ण होवोत ही सदिच्छा\nलेखक सीडीएसएलच्या गुंतवणूक साक्षरता विभागाचे प्रमुख आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\n#MeToo : अब्रुनुकसानीचा खटला लढण्यास तयार, सत्य हाच माझा बचाव - प्रिया रमाणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n'जलयुक्त शिवार'मधील भ्रष्टाचारावर राज ठाकरेंचा 'मास्टरस्ट्रोक'\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/eighth-village-free-from-water-scarcity-through-social-networking-forum-1613346/", "date_download": "2018-10-15T22:30:43Z", "digest": "sha1:P6SAUVIVCS6J6OPPV63BB2KN2PXF7OKL", "length": 16974, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Eighth Village free from water Scarcity Through Social Networking Forum | सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून आठवे गाव टंचाईमुक्त | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nसोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून आठवे गाव टंचाईमुक्त\nसोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून आठवे गाव टंचाईमुक्त\nआदिवासी अतिदुर्गम वाडीवस्तीवरील जलाभियानमध्ये आठव्या गावाला टंचाईमुक्त करण्यात यश आले आहे.\nहेदपाडा पाणी प्रकल्पाचा शुभारंभ करताना महिला. समवेत खा. विनय सहस्रबुद्धे, प्रमोद गायकवाड आदी.\nहेदपाडय़ावरील पाणी प्रकल्पाचे उद्घाटन\nसोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून आदिवासी अतिदुर्गम वाडीवस्तीवरील जलाभियानमध्ये आठव्या गावाला टंचाईमुक्त करण्यात यश आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण ग्रामपंचायतअंतर्गत हेदपाडा या पाडय़ावरील पाणी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्यसभेचे खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खा. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते नळ सुरू करून पाणी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.\nशहरातील तरुणांनी समाजमाध्यमांवर एकत्र येऊन लोकसहभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीने जिथे गाडी पोहोचू शकत नाही, भ्रमणध्वनीचा संपर्क नाही, अशा अतिदुर्गम भागातील आठ गावांना टँकरमुक्त करावे ही समाजमाध्यमाच्या इतिहासातील एकमेव घटना असल्याचे प्रतिपादन यावेळी सहस्रबुद्धे यांनी केले. फोरमचे काम बघून पुढील प्रकल्पांमध्ये शासकीय स्तरावरून योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.\nहेदपाडय़ाला जाण्यासाठी असलेला चार किलोमीटरचा रस्ता खराब असल्याने पाइप, सिमेंट, रेती या वस्तू पोहोचवणे अशक्यप्राय होते. या स्थितीत गावातील माय-भगिनींच्या डोक्यावरील हंडय़ांचा भार उतरवण्यास फोरमचे पथक पुन्हा एकदा यशस्वी ठरल्याचे प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.\nभारती विद्यापीठातील एमबीबीएसच्या १९९५ च्या तुकडीतील माजी विद्यार्थी, रोटरी क्लब ऑफ नाशिक एअरपोर्ट, ग्रामपंचायत तोरंगण, पेसा निधी, सोशल नेटवर्कर्स आणि गावकऱ्यांचे श्रमदान यांचे विशेष सहकार्य या उपक्रमास मिळाले. यावेळी सोशल नेटवर्किंग फोरमचे डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, डॉ. जयदीप निकम, डॉ. माधवी गोरे-मुठाळ यांच्यासह तोरंगण, हेदपाडा परिसरातील ग्रामस्थ, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन, तर ग्रामसेवक सचिन पवार यांनी आभार मानले.\nकमी खर्चात, शाश्वत पाणी\nदुष्काळग्रस्त गावांचा अभ्यास करताना अनेक गावांना शासनाच्या माध्यमातून काही ना काही काम झाले आहे. तथापि, कधी भ्रष्टाचार, कधी चुकीचे निर्णय तर बरेचदा पाण्याचे कायम स्रोत शोधणे शक्य न झाल्याने या पाणी योजना अपयशी ठरल्या. मात्र या अपूर्ण योजनांमधील वापर न केलेली जलवाहिनी, विहीर किंवा पाण्याची टाकी यातील काही भाग शिल्लक असतो. अशा उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून संस्थेचे तंत्रज्ञ, लोकसहभागातून निधी आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून कमीत कमी खर्चात दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने जे तंत्र विकसित केले आहे ते आता ‘एसएनएफ पॅटर्न’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या पद्धतीतून हेदपाडा हे पाण्यासाठी स्वयंपूर्ण होणारे आठवे गाव ठरले आहे.\nहेदपाडा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण-त्र्यंबक ग्रामपंचायतमधील दुर्गम भागातील आदिवासी पाडा. या गावची कहाणीच मुलखावेगळी आहे. इथे उन्हाळ्यात दीड किलोमीटर अंतरावरील दरीत असलेल्या विहिरीत पाणी मिळते. पाऊस प्रचंड पडूनही पावसाळ्यात पाण्यासाठी चिखल तुडवत रानातील झिऱ्यांमध्ये फिरावे लागते. पायवाटेवरचे खड्डे, खोल दरीतली विहीर आणि पावसाळ्यात पाण्यासाठीची जीवघेणी कसरत फोरमच्या पथकाने पाहिली. खड्डे पार करून दीड किलोमीटर पायवाटेवरून गावात डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणणाऱ्या महिला बघितल्या. गावकऱ्यांशी चर्चा केली आणि हेदपाडय़ाचा पाणीप्रश्न त्वरित सोडवण्याचा निर्णय सोशल नेटवर्किंग फोरमने घेऊन सुरू केलेले काम पूर्णत्वास नेले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\n#MeToo : अब्रुनुकसानीचा खटला लढण्यास तयार, सत्य हाच माझा बचाव - प्रिया रमाणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n'जलयुक्त शिवार'मधील भ्रष्टाचारावर राज ठाकरेंचा 'मास्टरस्ट्रोक'\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%8F%E0%A4%AC_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-10-15T21:36:01Z", "digest": "sha1:3NZSUOX62PPVH7B4TSXCXT2UVWOTPO7H", "length": 6566, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शोएब मलिक - विकिपीडिया", "raw_content": "\nजन्म १ फेब्रुवारी, १९८२ (1982-02-01) (वय: ३६)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक\nक.सा. पदार्पण (१६९) २९ ऑगस्ट २००१: वि बांगलादेश\nशेवटचा क.सा. २२ नोव्हेंबर २००७: वि भारत\nआं.ए.सा. पदार्पण (१२८) १४ ऑक्टोबर १९९९: वि वेस्ट ईंडीझ\nएकदिवसीय शर्ट क्र. १८\n१९९८/९९-२००७/०८ पाकिस्तान International Airlines\nकसोटी ODIs प्र.श्रे. लि.अ.\nसामने २१ १६० ७८ २२६\nधावा १०७६ ४२९१ ३००२ ५८६९\nफलंदाजीची सरासरी ३५.८६ ३४.६० २८.५९ ३६.९१\nशतके/अर्धशतके १/६ ५/२७ ६/१४ ८/३७\nसर्वोच्च धावसंख्या १४८* १४३ १४८* १४३\nचेंडू १५०७ ५५८३ १००१० ८९६९\nबळी १३ १२३ १६३ २२२\nगोलंदाजीची सरासरी ६७.०० ३४.२१ ३०.६० २९.५६\nएका डावात ५ बळी ० ० ५ १\nएका सामन्यात १० बळी ० ० १ ०\nसर्वोत्तम गोलंदाजी ४/४२ ४/१९ ७/८१ ५/३५\nझेल/यष्टीचीत ९/० ५६/० ३७/० ८७/०\n५ मे, इ.स. २००८\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nपाकिस्तान संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n१ इंझमाम (क) • २ युनिस • ३ अझहर • ४ कणेरिया • ५ राव • ६ नझिर • ७ अकमल • ८ हफिझ • ९ सामी • १० युसुफ • ११ हसन • १२ आफ्रिदी • १३ मलिक • १४ गुल • १५ अराफात • प्रशिक्षक: वूल्मर\nबॉब वूल्मरच्या मृत्यूनंतर एका सामन्यासाठी मुश्ताक अहमद प्रशिक्षक होता.\nइ.स. १९८२ मधील जन्म\nइ.स. १९८२ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१ फेब्रुवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nपाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू\nदिल्ली डेअरडेव्हिल्स माजी खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी २३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/122/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_'%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%87%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0'_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%9A_'%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A5_%E0%A4%87%E0%A4%A8", "date_download": "2018-10-15T22:26:31Z", "digest": "sha1:IO6YI3TOP3YYOET37WC4D2Z4IO7AAYN7", "length": 13089, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमोदींना 'मेक इन महाराष्ट्र' सोबतच 'फार्मर्स डेथ इन महाराष्ट्र' ही दाखवा – धनंजय मुंडे\nसध्या मेक इन इंडियाची मुंबईत जोरात चर्चा सरू असून त्याच्या उदघाटनाला पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत. यावेळी मोदींना 'मेक इन महाराष्ट्र' सोबतच मोदींना 'फार्मर्स डेथ इन महाराष्ट्र' ही दाखवाव्या, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर आज सोडले. मुख्यमंत्रांना दुष्काळाचा विसर पडला आहे का, असा प्रश्न आज मुंबईतील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे. राज्यात भीषण दुष्काळ पडलेला असताना राज्य सरकारचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. दुष्काळ निवारणासाठी एका महिन्याच्या आत औरंगाबादला मंत्र्यांची बैठक घेऊ, असे आश्वासन गेल्या वर्षी ११ जून रोजी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आठ महिने होऊन गेले तरी अजून बैठक झाली नाही. एकाही पालकमंत्र्यांनी गेल्या आठ महिन्यात एकदाही जिल्ह्याची दुष्काळ निवारण बैठक घेतलेली नाही. राज्य सरकारला दुष्काळाचे गांभीर्य आहे का, याचा जाब विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला विचारला आहे. पत्रकार परिषदेस त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रवक्ते नवाब मलिक, प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह, आणि क्लाइड क्रास्टो उपस्थित होते.\nराज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. जानेवारी महिन्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सुप्रिम कोर्टाने याची गंभीर दखल घेतली आहे पण सरकार मात्र सत्य माहिती दडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करतोय. लातूरला २० दिवसांनी, बीडला १५ आणि परभणीला ८ दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय. ग्रामीण भागात तर यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे. चारा पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत. भीषण दुष्काळ असतानाही मराठवाड्यात बाटलीबंद पाणी विकले जात असून पाणी माफिया जनतेची लूट करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सरकारला या परिस्थितीची जाणीव आहे का असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला.\nतसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता योजनेबाबत बोलताना,सरकारने या योजनेबाबत घुमजाव केले असून आमचा त्यावर विश्वास नाही, असं मुंडे म्हणाले. सरकारला या योजनेच्या संत गाडगेबाबांच्या नावाची अडचण दिसते आहे, त्यांना संघाच्या कुणा नेत्याचे नाव द्यायचे आहे का असा टोलाही त्यांनी लगावला. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणारी आणि लोकसहभागातून थेट युनोपर्यंत लौकिक मिळवलेली योजना सरकार बंद करते आहे, हे दुर्दैवी आहे. प्रशासनाने अमलबजावणी केली नाही म्हणून योजना बंद करत आहोत, हा सरकारचा युक्तिवाद हास्यास्पद आहे. सरकारची प्रशासनावर पकड नसल्याचेच यातून स्पष्ट होते, असे ते पुढे म्हणाले. भंपक आणि तथाकथित चमत्कारिक बुवा-बाबांच्या नादी लागण्यापेक्षा सरकारने खरे संत असणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांची आणि कृतींची कास धरावी, असे वक्तव्य मुंडे यांनी केले.\nदरम्यान, आजच्या इशरत जहाँच्या विषया संदर्भात बोलताना, राष्ट्रवादी कोणत्याही दहशतवादी व्यक्तीला पाठिशी घालणार नाही. इशरत जहाँचे कुटुंबीय न्यायालयात तिला निर्दोष दाखवण्यासाठी लढाई लढत आहेत. जर ती दहशतवादी होती तर तिचा खोटा एनकाऊंटर का केला गेला, तिच्याकडे अशी कोणती माहिती होती जी गुजरात सरकारला लपवायची होती, हे प्रश्न अनुत्तरित आहेत, अशी प्रतिक्रया पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.\nपंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून पुण्याचा कचराप्रश्न सोडवावा – सुप्रिया सुळे ...\nपुण्यात उरुळी देवाची, फुरसुंगी येथे कचरामुक्ती आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आज सहभागी झाल्या होत्या. येथील कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तो त्यांनी पूर्ण करावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतांना मेट्रो सिटीकडे वाटचाल करणारे पुणे मात्र कचऱ्याच्या विळख्यात आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालावे आणि यावर तोडगा काढावा, असे आवाहन सुळे ...\nमोनो सुरू करा अन्यथा गांधी जयंतीला ठिय्या आंदोलन करू – सचिन अहिर ...\nआघाडी सरकारच्या काळात देशातील पहिल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहे मात्र सरकार मोनो रेलचा दुसरा टप्पा का सुरू करत नाही असा प्रश्न उपस्थित करत महिन्याभराच्या आत मोनो रेलची सुविधा जेकब सर्कलपर्यंत सुरू न केल्यास येत्या गांधी जयंतीला महात्मा गांधी यांच्या मार्गाने एमएमआरडीएच्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला. मोनो रेलचा जेकब सर्कलपर्यंत दुसरा टप्पा तात्काळ सुरू व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार ...\nदिंडोरी आणि परभणी प्रकरणातही लवकर न्याय मिळावा – चित्रा वाघ ...\nसंपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी प्रकरणातील भगिनी आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. त्यातच पोलीसही महिलांवर अत्याचार करत असल्याचे दिंडोरी प्रकरणात समोर आले. परभणी जिल्ह्यातही एका भगिनीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे प्रकरणही समोर आले होते. कोपर्डीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेच. पण दिंडोरी आणि परभणी प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सहकाऱ्यांसहित गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. दिंडोरी प्रकरण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2010/06/blog-post_15.html", "date_download": "2018-10-15T21:49:37Z", "digest": "sha1:42NKT4VZOUJEKGWTUQUFZDEEBQ4DRARW", "length": 8389, "nlines": 250, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: पिकल्या आंब्याला", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nसिच्यूऐशन: हिरवीन आंबे विकणारी आहे. आंबे विकतांना ती गिर्‍हाईकांशी काव्यातून संवाद साधते...\nआंबे घ्या आंबे, गोड गोड रसाळ आंबे\nआंबे घ्या हो आंबे\nपिकल्या आंब्याला दाबून पाहू नका\nघ्यायचा आसलं तर घ्या, नाय तर नका ||धृ||\nआंबा माझा रायवळ, नाही हापूस की पायरी\nरस जरा चाखून बघा, म्हणाल नमून्याची चव बरी\nरसासाठीचं आंबं हे आहे, दुसरीकडे जावू नका\nपिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||१||\nआंबे आहे घरच्या झाडाचे, नाही काही वाडीचे\nफळ आहे लयी न्यारं, कलम केलेल्या पाडाचे\nपानी सुटतं कैरी पाहून, तिला हात लावू नका\nपिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||२||\nयावर्षी आंबेमोहर बहरला, असा की हो फुलला\nकैकांनी टेहळणी केली, मी तो राखीयला\nआणला चाखायला केवळ, तुम्हांसाठी बरंका\nपिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||३||\nतुम्ही आंबं इथंतिथं दाबीता, हात इथंतिथं लावता\nपाटीत आंबं रचलेत निट, का उगा खाली हात घालता\nनिसंतं बघायचं बघता, आन येळ घालवीता फुका\nपिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||४||\nपिकल्या आंब्याला दाबून पाहू नका\nघ्यायचा आसलं तर घ्या, नाय तर नका ||धृ||\nLabels: कविता, काव्य, गाणी\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nगीत: कसं जगावं या असल्या दिवसात\nउन्हेरे - गरम पाण्याचे झरे\nयुगलगीत : ही धुंद पावसाळी हवा\nगीत: पहाटे पहाटे जवळ तू ये ना\nवंशावळी : एक ओळख\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2010/06/blog-post_25.html", "date_download": "2018-10-15T21:42:16Z", "digest": "sha1:UW3KWMGOY4A4U4TYNJWF3VDDTWTGKSLT", "length": 8570, "nlines": 258, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: गीत: पहाटे पहाटे जवळ तू ये ना", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nगीत: पहाटे पहाटे जवळ तू ये ना\nपहाटे पहाटे जवळ तू ये ना\nपहाटे पहाटे जवळ तू ये ना\nधुंदीत झोपतांना जागी तू हो ना\nपहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ||\nथंडी गुलाबी न सोसणारी\nअशातच रात्र गेली न संपणारी\nअनुभूती वेगळी सारी, आली माझीया तना\nपहाटे पहाटे जवळ तू ये ना ||१||\nआठवणी सार्‍या डोळ्यात जाग्या होवोनी\nझोप ही सुखाची डोळ्यात येवोनी\nस्वप्नात माझ्या तू येशी का पुन्हा पुन्हा\nपहाटे पहाटे जवळ तू ये ना ||२||\nआठवून सारी रात झोपलेली\nउमगते गुढ काव्य मंतरल्या वेळी\nरोम रोम फुलले अंगी सुखावी तना\nपहाटे पहाटे जवळ तू ये ना ||३||\nमखमली त्या केसांत सारे\nविश्व माझे मलाच फासणारे\nगुंतवून माझे मला मी सोडवू कुणा\nपहाटे पहाटे जवळ तू ये ना ||४||\nमोगर्‍याचा सुगंध वेड लावतो जीवा\nमाळलास तो तेव्हाचा, कुस्करला केव्हा\nसमरसून अलिंगना नाही म्हणू नको ना\nपहाटे पहाटे जवळ तू ये ना ||५||\nपहाटे पहाटे जवळ तू ये ना\nधुंदीत झोपतांना जागी तू हो ना\nपहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ||\n१५/०६/२०१० ( पहाटे ५:१७\nLabels: कविता, काव्य, गाणी, गीत, प्रेमकाव्य, शृंगार, संगीत\nत्यालाच जोडून काही सुचले ते लिहित आहे\nपहाटे पहाटे मिठीत तू ये ना\nमिठीत येऊन सार जग विसरून जा ना\nबेधुंद होऊनी समरस हो ना\nएकमेकांत गुंतून जाऊ ना\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nगीत: कसं जगावं या असल्या दिवसात\nउन्हेरे - गरम पाण्याचे झरे\nयुगलगीत : ही धुंद पावसाळी हवा\nगीत: पहाटे पहाटे जवळ तू ये ना\nवंशावळी : एक ओळख\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-supreme-court-chief-justice-dipak-misra-indian-judiciary-uddhav-thackray-92323", "date_download": "2018-10-15T21:49:31Z", "digest": "sha1:GH5DTQIH3H7OXRF5WL4A7TSFBCG2PRSA", "length": 14154, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Supreme Court Chief Justice Dipak Misra Indian Judiciary Uddhav Thackray न्याय व्यवस्था बहिरी, आंधळी करू नका : उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\nन्याय व्यवस्था बहिरी, आंधळी करू नका : उद्धव ठाकरे\nरविवार, 14 जानेवारी 2018\nमुंबई : सरन्यायाधीशांच्या कारभारावर आक्षेप नोंदवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील चारही न्यायाधीशांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कौतुक केले. न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवायचा की नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. न्याय व्यवस्था बहिरी आणि आंधळी करण्याचे काम करू नये, असा टोला लगावत न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूची निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणीही उद्धव यांनी केली.\nमुंबई : सरन्यायाधीशांच्या कारभारावर आक्षेप नोंदवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील चारही न्यायाधीशांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कौतुक केले. न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवायचा की नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. न्याय व्यवस्था बहिरी आणि आंधळी करण्याचे काम करू नये, असा टोला लगावत न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूची निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणीही उद्धव यांनी केली.\nशिवसेना भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव म्हणाले, की न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेणे धक्कादायक आहे. तरीही या चार न्यायाधीशांचे कौतुक झाले पाहिजे. मुळात त्यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. कोणत्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप न करता आणि या विषयाचे राजकरण न करता तक्रारींचा निवाडा व्हायला हवा. या न्यायाधीशांवर कदाचित कारवाई होईल; पण ती पक्षपाती असू नये. देशातील काही लोक आपली जबाबदारी पार पाडत आहेत का, हा प्रश्‍न आहे. फक्त निवडणुका जिंकणे म्हणजेच कारभार होत नाही, अशा शब्दांत उद्धव यांनी या वेळी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबई भेटीवर येत आहेत. त्याबाबत त्यांना विचारले असता, राष्ट्रपती मुंबईत यावेत, असे काय काम आहे, असा सवाल त्यांनी केला.\nकोपर्डी पीडितांचे उद्धव यांना गाऱ्हाणे\nकोपर्डीतील पीडितेच्या पालकांनीही शनिवारी उद्धव यांची शिवसेना भवनात भेट घेतली. या खटल्यात आरोपींनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. पीडितेच्या बाजूने खटला लढवण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची शिफारस करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्‍वासन उद्धव यांनी दिले.\nउपस्थित ग्रामस्थांनी कोपर्डीजवळील कुळधरण पोलिस चौकी आणि बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा देण्याची मागणी केली. शैक्षणिक उपक्रमांबाबत येणाऱ्या अडचणी शिवसेनेतर्फे सोडवल्या जातील, अशी ग्वाही उद्धव यांनी ग्रामस्थांना दिली.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण.. नमोजी : (विचारमग्न) हं नमोजी : (विचारमग्न) हं मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...\nअवैध फलकबाजीवर कारवाईची तरतूद नाही\nमुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=node/55", "date_download": "2018-10-15T21:06:16Z", "digest": "sha1:BW4RW27K5KS2KPKOIWLSB5RAFP73EKC7", "length": 10810, "nlines": 121, "source_domain": "anandachedohi.com", "title": "सगुण पूजेचे महत्व | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nसगुण पूजेचे महत्व (E-Book)जो पर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत भगवंताच्या सगुण रुपाची अर्चना व निर्गुणाविषयीचे वाचन, चिंतन व मनन करावे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुध्दा सगुण रुपाची अर्चना चालू ठेवावी, असे श्रीगोंदवलेकरमहाराजांनी सांगितले आहे.\nकलियुगाच्या सध्याच्या स्थितीमध्ये काही मोजकी घराणी सोडली तर कुल, कुलदेवता, कुलाचार, कुलधर्म इ गोष्टींची हेटाळणीच होते. विशेषतः शहरी उच्चशिक्षित घरांतून याविषयी पूर्ण अज्ञानच असते. कधीतरी दैवाचा जोरात फटका बसला की सगुण उपासना महत्वाची असते, हे त्यातल्या त्यात देवभीरू माणसांच्या लक्षात येते. बहुतांशी घरांतून कुलाचार न समजून घेता रुढी म्हणून केले जातात. नंतर ते सोडूनही दिले जातात. गीतेमध्ये अर्जुनाने, भगवान श्रीकृष्णाने व संतांनी कुलधर्माचे महत्व सांगितले आहे. ते नीट समजून श्रध्देने निष्काम भावाने केले तर मनाला वेगळीच शांति मिळते हे निश्चित.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/27", "date_download": "2018-10-15T21:43:34Z", "digest": "sha1:7QJHCRZL4RRFE7ALUFMAG3W3XY6Y2GRE", "length": 12471, "nlines": 336, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अधिवेशन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद\nगंगाधर मुटे यांनी बुध, 24/12/2014 - 04:43 ह्यावेळी प्रकाशित केले.\n११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद\n\"संपूर्ण जगभर शेतमालाचे भाव पडतील\" हे शरद जोशींचे ६ वर्षापूर्वीचे भाकित आज खरे ठरत आहे.\nदि. ८ व ९ नोव्हेंबर २००८ - शेतकरी संघटनेच्या औरंगाबाद येथील ११ व्या अधिवेशनात मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणातील काही अंश....\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद\nशेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम\nसंपादक यांनी शुक्र, 22/11/2013 - 10:06 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर\nadmin यांनी शनी, 19/10/2013 - 12:35 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन, चंद्रपूर\n८, ९ व १० नोव्हेंबर २०१३\nठराव क्र. १ - राजकीय भूमिका\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nसंपादक यांनी शुक्र, 11/01/2013 - 06:52 ह्यावेळी प्रकाशित केले.\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nसटाना १ले अधिवेशन - १९८२\nसंपादक यांनी शनी, 07/07/2012 - 17:33 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटनेचे १ ले अधिवेशन\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nसटाना १ले अधिवेशन - १९८२\nRead more about सटाना १ले अधिवेशन - १९८२\n५ वे अधिवेशन, औरंगाबाद\nसंपादक यांनी सोम, 02/07/2012 - 16:07 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटनेचे ५ वे अधिवेशन, औरंगाबाद\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ५ वे अधिवेशन, औरंगाबाद\n९ वे अधिवेशन - चंद्रपूर - २००३\nसंपादक यांनी रवी, 01/07/2012 - 17:39 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटनेचे ९ वे संयुक्त अधिवेशन\nचंद्रपूर- ११ नोव्हेंबर २००३\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ९ वे अधिवेशन - चंद्रपूर - २००३\nजनसंसद - अमरावती १९९८\nसंपादक यांनी सोम, 25/06/2012 - 20:00 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about जनसंसद - अमरावती १९९८\nसंपादक यांनी गुरू, 21/06/2012 - 21:26 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी महिला अधिवेशन : ९, १० नोव्हेंबर १९८६\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about चांदवड महिला अधिवेशन\nशेतकरी संघटना ६ वे संयुक्त अधिवेशन - नागपूर\nसंपादक यांनी शनी, 12/11/1994 - 09:14 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटना ६ वे संयुक्त अधिवेशन - नागपूर\nस्थळ : कस्तुरचंद पार्क, नागपूर\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटना ६ वे संयुक्त अधिवेशन - नागपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2013/06/01/%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-15T21:03:19Z", "digest": "sha1:JKFNTVR4J2CYBOR5SJVRNPMPJ3SWQ7ZY", "length": 11418, "nlines": 57, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "मे महिन्याचे ‘अस्सल पार्लेकर’ विजेत्यांची नावे आण‍ि प्रश्नांची उत्तरे | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nमे महिन्याचे ‘अस्सल पार्लेकर’ विजेत्यांची नावे आण‍ि प्रश्नांची उत्तरे\nमधुरा बर्वे, अमेय शेटे, भाग्यश्री महाजन, सतीश गोडबोले, मंगलाताई जोशी, अलका गोडबोले, वेद बर्वे\nमे महिन्याच्या प्रश्नांची उत्तरे\n1. विलेपार्लेस्थानक किती साली बांधण्यात आले\nसध्या ज्या भागात दीनानाथ नाटयगृह आहे तेथे शेठ गोवर्धनदास तेजपाल यांचा मोठा बंगला होता. या जमिनीलगतच रेल्वेमार्ग होता पण स्टेशन नव्हते. या बंगल्याच्या बांधकामाचे सामान आणण्यासाठी तेजपाल यांनी स्टेशन मंजूर करून घेतले. त्यासाठी त्यांनी आपली काही जमीन आणि व त्यानंतर तेथे गाडया थांबण्याची व्यवस्था झाली.\n2. पार्ल्यामधील कोणती हाउसिंग सोसायटी कराचीमधील विस्थापितांनी बांधली\nस्वातंत्र्यपूर्व काळात बरेच मराठी भाषिक सिंध प्रांतात राहत होते. फाळणीमुळे अनेकांना कराची सोडून भारतात यावे लागले. त्यांच्यापैकी काही लोकांनी 1960 साली पार्ल्यात तेजपाल स्कीम परिसरात साधना हाऊसिंग सोसायटी स्थापन केली.\n3. रामकृष्ण हॉटेलचं जुनं नाव काय\nविलेपारले स्थानकाच्या समोर असलेले रामकृष्ण हॉटेल हे खवय्यांच्या विशेष आवडीचे ठिकाण. पार्ल्यातील ज्येष्ठांच्या जीभेवर मद्रास कॅफे या मूळ हॉटेलमधील कॉफीची चव आजही रेंगाळते.\n4. खालीलपैकी कुठला राष्ट्रीय नेता टिळक मंदिरात आलेला नाही\n1923 साली स्थापन झालेली ‘लोकमान्य सेवा संघ पारले’ ही पार्ल्यातील अग्रगण्य सामाजिक संस्था. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या संस्थेला आजवर भेट दिली आहे. या मध्ये जवळपास सर्व पुढाऱ्यांचा समावेश आहे मात्र डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या नावाची नोंद आढळत नाही.\n5. कुठल्या पार्लेकर नाटयकलावंताने नगरसेवकाचे पद भूषविले होते\nनंदा पातकर हे पार्ल्यातील एक सुप्रसिध्द नाटयकलावंत. ‘साक्षीदार’, ‘तो मी नव्हेच’ या नाटकांमधील त्यांच्या भूमीका गाजल्या. 1950 सालच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतलेले नंदा पातकर हे 1957 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर ते विलेपार्ल्याचे नगरसेवक झाले.\n6. पार्ल्यातील पहिली रिक्षा कोणाची होती\n1952 च्या सुमारास टिळक मंदिराच्या शेजारी राहणाऱ्या बंडू पातकर यांनी पार्ल्यात प्रथम रिक्षा सुरू केली. तिचा नंबर होता ‘ बी एम आर 43. क्रीडापटू म्हणून नावाजलेले बंडू पातकर हे पुढे त्यांच्या धार्मिक श्रध्देमुळे आणि त्यांनी घेतलेल्या दत्तसंप्रदायाच्या अनुग्रहामुळे अनेकांच्या आठवणीत आहेत.\n7. पार्ल्यातील कामाठीवाडी परिसरात वाढलेला हिंदी सिनेसृष्टीतला सुप्रसिध्द संगीतकार कोण\nहिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत कुडाळकर यांचे बालपण पार्ल्यातील कामाठीवाडी परिसरात गेले. पारसमणी या चित्रपटापासून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर दोस्ती, मिलन, सत्यम शिवम सुंदरम, एक दुजे के लिये, हीरो अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी मधूर गाणी संगीतबध्द केली. पुढे पार्लेपश्चिम येथील ‘पारसमणी’ बंगल्यामध्ये त्यांचे वास्तव्य होते.\n8. पार्लेश्वर मंदिरामधली भव्य गणेशमूर्ती घडवणाऱ्या पार्लेकर कलावंताचे नाव काय\n1986 साली पार्लेश्वर मंदिराशेजारी गणपती मंदिराची स्थापना झाली. पार्ल्यातील ज्येष्ठ शिल्पकार विठ्ठल शानभाग यांनी बॉन्झमधील ही मूर्ती घडवली. भायखळा येथील जिजामाता उद्यानातील 7 फुटी जिजामाता व बाल शिवाजीचे शिल्प, वरळी येथील बुध्दविहारातील बुध्दाचा पुतळा, टाटा हॉस्पिटल मधील नर्गीस दत्त अशी अनेक उत्तम शिल्पे त्यांनी घडवली आहेत.\n9. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना खेळलेला पार्लेकर खेळाडू कोण\nअजित पै हे वयाच्या 14 वर्षांपासून ते 55 वर्षांपर्यंत ‘विलेपारले रिक्रिएशन क्लब’साठी भाऊ अरू पै यांच्या जोडीने टेनिस बॉल क्रिकेट खेळले. त्यांचे वडिल मनोहर पै हे देखील प्रभावी जलदगती गोलंदाज होते. कांगा लीग, रणजी करंडक, दुलीप करंडक खेळलेले अजित पै हे 1969 मध्ये मुंबई येथे भारत विरुध्द न्युझिलंड कसोटी खेळले.\n10. शमी वृक्षाचे झाड पार्ल्यात कुठल्या रस्त्यावर आहे – हनुमान मार्ग व रामभाऊ बर्वेमार्ग जंक्शन (पितळेवाडी)\nधार्मिक व पौराणिक महत्त्व असलेल्या या झाडाच्या फांद्या नेहमी खाली झुकलेल्या असतात आणि त्याला चिचेसारखी बारीक संयुक्त पाने असतात.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/nokia-c3-price-mp.html", "date_download": "2018-10-15T21:25:17Z", "digest": "sha1:LUGEZBUBWSTAQHOYYDDJ6GRLBK5FDM5K", "length": 14096, "nlines": 414, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नोकिया कॅ३ India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनोकिया कॅ३ वरIndian बाजारात सुरू 2013-07-06 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nनोकिया कॅ३ - चल यादी\nसर्वोत्तम 2,500 तपशील पहा\nसर्वोत्तम 7,089 तपशील पहा\nनोकिया कॅ३ - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत नोकिया कॅ३ वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nखूप चांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nनोकिया कॅ३ - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nरिअर कॅमेरा 2 MP\nइंटर्नल मेमरी 55 MB\nअलर्ट त्यपेस MP3, Vibration\nबॅटरी कॅपॅसिटी 1320 mAh\nटाळकं तिने Up to 7 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 400 hrs\nइनपुट मेथोड Qwerty Keypad\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Single SIM\n3/5 (3 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-31-12-2017-113083100003_1.html", "date_download": "2018-10-15T21:04:32Z", "digest": "sha1:IF7XV2TKSXBLTPBMXWG27YBPEZ7PY5DM", "length": 16315, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आज तुमचा वाढदिवस आहे (31.01.2018) | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज तुमचा वाढदिवस आहे (31.01.2018)\nदिनांक 31 तारखेला जन्म घेतलेल्या व्यक्तीचा मूलक 3+1 = 4 असेल. या अंकाचे व्यक्ती जिद्दी, कुशाग्र बुद्धीचे, साहसी असतात. या व्यक्तींना जीवनात बर्‍याच परिवर्तनांचा सामना करावा लागतो. जसे फराट्याने येणार्‍या गाडीला अचानकच ब्रेक लागतो, तसेच या लोकांचे भाग्या होते. पण हे ही तेवढेच खरे की या अंकाचे अधिकतर लोक कुलदीपक असतात. तुम्हाला जीवनात बर्‍याच अडचणींना मात करावे लागते. यांच्यात अभिमानही असतो. हे लोक कोमल हृदयाचे असतात पण बाहेरून फारच कठोर दिसतात. यांच्यात उत्तम नेतृत्व क्षमता असते.\nईष्टदेव : गणपती, मारुती\nशुभ रंग : निळा, काळा, भुरकट\nकसे राहील हे वर्ष\nज्या लोकांची जन्म तारीख 4, 13, 22, 31 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष थोडे सावधगिरी बाळगण्याचे आहे. वर्षाचा स्वामी गुरु व मूलक स्वामी राहू यांच्यात परम शत्रुता आहे. गुरु-राहूची युती चांडाल योग निर्माण करते. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. पारिवारिक जीवनात सतर्कता ठेवणे गरजेचे आहे. नवीन रोजगार जानेवारीनंतर मिळण्याचे योग आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. शत्रू पक्षाकडून सांभाळून राहा. कर्मक्षेत्रात विशिष्ट कामांमुळे वेळ जाईल. काम जास्त असल्याने थकवा जाणवेल. व्यवसायात हानी संभव. उगाच पैसा उधळू नये. वेळ जाऊ देऊ नका. हा फार उपयोगाचा आहे लक्षात ठेवावे.\nमूलक 4चे प्रभावशाली विशेष व्यक्ती\nमंगळवारी हे 5 उपाय करा (बघा व्हिडिओ)\nआज तुमचा वाढदिवस आहे (30.01.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (29.01.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (28.01.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (27.01.2018)\nयावर अधिक वाचा :\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nसहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते\nदुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...\nकन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा\nनवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/venues/431903/", "date_download": "2018-10-15T22:03:36Z", "digest": "sha1:JGTHIERPFVAQSFNJPT4HJPTXLEOFPMOG", "length": 3395, "nlines": 53, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "Sri Prakash Mahal - लग्नाचे ठिकाण, तिरूचिरापल्ली", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 9\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी होय\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nपार्किंग 100 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, डीजे, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 1,000 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\nआसन क्षमता 1000 व्यक्ती\nआसन क्षमता 250 व्यक्ती\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/vinod-tawde-said-aaditya-thakarey-has-less-knowledge-265801.html", "date_download": "2018-10-15T21:16:12Z", "digest": "sha1:AXSLOBPVZWSC74IKFHBLMO7EQ33TUVZZ", "length": 12085, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडतोय- विनोद तावडे", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nआदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडतोय- विनोद तावडे\nमुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीच्या गोंधळाबाबत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली.\n24 जुलै : मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीच्या गोंधळाबाबत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली.\nयावर विनोद तावडेंनीही आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. ते म्हणाले, ' त्यांनी उच्च शिक्षण मंत्री रविंद्र वायकरांचा राजीनामा मागितला असेल. रजिस्ट्रारची बदली आम्ही नाही तर केंद्र सरकारने केलेली आहे. आदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडतोय.'\nविद्यार्थ्यांचे अॅडमिशनचे दिवस असताना अजून निकाल लागलेले नाहीत. कुलगुरू आणि शिक्षणमंत्र्यांच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागू शकते असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/11443/", "date_download": "2018-10-15T22:36:36Z", "digest": "sha1:VXH6BXWMRF62OURD5POK5G4BEXQWRXLR", "length": 11839, "nlines": 109, "source_domain": "pcmcnews.in", "title": "सिनेमा दाखवणं तुमचं काम, खाद्यपदार्थ विकणं नाही, हायकोर्टा ने मालकांना झापलं – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / सिनेमा दाखवणं तुमचं काम, खाद्यपदार्थ विकणं नाही, हायकोर्टा ने मालकांना झापलं\nसिनेमा दाखवणं तुमचं काम, खाद्यपदार्थ विकणं नाही, हायकोर्टा ने मालकांना झापलं\nAugust 8, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : सार्वजनिक ठिकाणीही लोक खाद्यपदार्थ बाळगतात, तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का केवळ सिनेमागृहातच घरच्या पदार्थांवर बंदी का केवळ सिनेमागृहातच घरच्या पदार्थांवर बंदी का असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला फैलावर घेतलं आहे. सिनेमा दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही, असा शब्दात हायकोर्टाने सुनावलं.\nसिनेमागृहात बाहेरील खाद्यपदर्थांवरील बंदी संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला सुनावलं. मल्टिप्लेक्स ही खासगी मालमत्ता आहे, तिथे काही नियम बनवण्याचा त्यांना अधिकार आहे, असा युक्तिवाद मल्टिप्लेक्स असोसिएशनकडून करण्यात आला.\nघरच्या पौष्टिक जेवणाची बाहेरील जंकफूडशी तुलना होऊ शकत नाही. सिनेमा दाखवणे तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही, अशा शब्दात हायकोर्टाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला सुनावलं.\nसिनेमा पाहताना अनेकदा लहान मुलं असतात, सकस अन्नाऐवजी तुम्ही त्यांना जंक फूड देता, असं मतही हायकोर्टाने व्यक्त केलं.\nदरम्यान, यासाठी कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही, कुणी कायदा मोडत असेल तर त्यासाठी पोलीस आहेत, कोर्ट आहे, असं म्हणत हायकोर्टाने मनसेच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तूर्तास हायकोर्टाकडून कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही.\nPrevious राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात\nNext करुणानिधींवर आज अंत्यसंस्कार, समाधी मरीना बीचवरच होणार \nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-10-15T22:17:54Z", "digest": "sha1:S6LMEVPOUVBSMLORNEJ3CQZFT6VICJNC", "length": 8877, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बाजार समिती निवडणुका लांबणीवर ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबाजार समिती निवडणुका लांबणीवर \nसरकारचा विचार : वेळकाढूपणा होत असल्याची शक्‍यता\nपुणे – राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु देवस्थानांच्या मालकीच्या जमिनींबरोबरच सामुहिक सातबारा उताऱ्यावरील कोणाला मतदानाचा अधिकार द्यावा असा प्रश्‍न राज्य सरकारपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी सरकार वेळकाढूपणा करते की काय असा प्रश्‍न राज्य सरकारपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी सरकार वेळकाढूपणा करते की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nराज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यामध्ये 10 गुंठे क्षेत्र असलेल्या सर्व सातबारा उताराधारक शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तर पुढील टप्प्यात सातबारा उताऱ्यावर नावे आणि पाच वर्षांत किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीमध्ये शेतमालाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. मात्र या नियमांमुळे मतदार यादी करताना अनेक क्‍लिष्टता येत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर या अडचणी पुढे करून निवडणुका पुढे ढकलण्याची खेळी राज्य सरकार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nदेवस्थानांच्या नावेदेखील सातबारा उतारे असून, त्या उताऱ्यांवर ट्रस्टींची नावे आहेत. यामुळे या ट्रस्टींपैकी कोणत्या प्रतिनिधीला मतदानाचा अधिकार द्यावा, याचा विचार सरकार करीत आहे. तसेच सामुहिक सातबारा उताऱ्यावर एकत्रित कुटुंबीयांची नावे असतात, अशा वेळी यामधील कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला मतदानाचा अधिकार द्यावयाचा की सर्व सभासदांना हा देखील सरकारपुढे प्रश्‍न आहे. असे काही प्रश्‍न असून लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन\nNext articleहिवाळी ऑलम्पिकमध्ये उ. आणि द. कोरियाचा एकच संघ\nनाट्य परिषद पुणे शाखेच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\nरांजणगाव सांडसला बिबट्याची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/venues/432193/", "date_download": "2018-10-15T21:45:24Z", "digest": "sha1:G6JHUJMHZCOJQ5EGU2LK227ZHO3PHETK", "length": 4097, "nlines": 58, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "Hotel Sona's - लग्नाचे ठिकाण, तिरूचिरापल्ली", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nशाकाहारी थाळी ₹ 75 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 90 पासून\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी होय\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nपार्किंग 9 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी होय\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nअतिरिक्त शुल्कासह सेवा डीजे, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 3,500 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, स्टेज, बाथरूम\nआसन क्षमता 300 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 75/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 90/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 80 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 75/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 90/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s01-point-shoot-digital-camera-white-price-pNpK7.html", "date_download": "2018-10-15T21:39:50Z", "digest": "sha1:JWSXFXCAZC5XVUQFJCZQWB2SWC26EEX7", "length": 19378, "nlines": 464, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम किंमत Jun 17, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईटग्राबमोरे, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे ग्राबमोरे ( 10,455)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 20 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nअपेरतुरे रंगे F3.3 - F9.9 (W)\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 MP\nसेन्सर सिझे 1/2.9 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nसेल्फ टाइमर Yes, 10 sec\nस्क्रीन सिझे 2.5 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 720 pixels (HD)\nऑडिओ फॉरमॅट्स WAV, AAC Stereo\nइनबिल्ट मेमरी 7.3 GB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/277/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T21:46:47Z", "digest": "sha1:YDKKTF6L2FD3RRK7YQJFQEHTPWTW4UQX", "length": 12984, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nउत्तम प्रशासनासाठी आगामी मनपा निवडणुकांमध्ये घड्याळाचे बटन दाबा\nआगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाणे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना पक्षसंघटन तसेच निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मनपा सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे, ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, आमदार जगन्नाथ शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे महिला अध्यक्षा करिना दयलानी, निरीक्षक अशोक पराडकर, ठाणे मनपा विरोधी पक्षनेते संजय भोईर, युवक जिल्हाध्यक्ष मंदार केणी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अभिजीत पवार, युवती अध्यक्ष प्रियांका सोनार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लोकांची स्वप्ने विकत घेण्याचा प्रयत्न झाला. ट्विटरवर फक्त टिवटिव झाली पण प्रत्यक्षात कामे काही झालेली नाहीत. यासाठी राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती व जिल्हापरिषद निवडणुकांसाठी, राज्यभर मेळावे घेऊन याबद्दल जनतेमध्ये जागृती करणार आहे. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई मनपातील उत्तम कारभार आणि शिवसेनेच्या अखत्यारीतील मुंबई, ठाणे मनपाचा भ्रष्टाचार जनतेसमोर ठेवण्याचे काम या मेळाव्यांच्या माध्यमातून करणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस मनपामध्ये सत्तेत असलेली नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड ही शहरे खूप विकसित झाली आहेत. याउलट शिवसेनेची मुंबई, ठाण्याच्या मनपात सत्ता आहे. पण आज या शहरांची काय परिस्थिती आहे हे जनता जाणते, असा टोला विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. मुंबई, ठाण्यात २०-२५ वर्षे सेनेची सत्ता आहे. एवढ्या काळात शहरांना जागतिक ओळख मिळायला पाहिजे होती, पण तसे झालेले नाही. मुंबई वगळता इतर मनपांचा ४ उमेदवारांचा वार्ड केला आहे. मुंबईसारखा एक उमेदवारांचा वॉर्ड असता तर बरे झाले असते. पण हम करे सो कायदा, अशी भूमिका ठेवल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. जनतेच्या मनात असेल तर ते काहीही करू शकतात, हे पालकमंत्र्यांच्या वॉर्डात अपक्ष उमेदवाराने पोटनिवडणूक जिंकून सिद्ध केले आहे, असेही पवार म्हणाले. ठाणे शहराला पाणी कपातीपासून मुक्त होऊन रोज पाणी हवे असेल तर त्यांनी आगामी मनपा निवडणुकांमध्ये घड्याळाचे बटन दाबावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nतसेच, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ही महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे आभार मानत आनंद परांजपे यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ नेते वसंत डावखरे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणी सुरू केली असून मिशन ठाणे मनपा २०१७, हे अभियान हाती घेऊन आगामी मनपा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साह ...\nआज भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त दीर्घ काळानंतर छगन भुजबळसाहेब कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे प्रदेशाध्यक्षांनी सर्वांच्या वतीने स्वागत केले.भारताला स्वातंत्र्य मिळानंतर गेली अनेक वर्ष आपण देशाच्या प्रगतीचा विचार करत होतो पण अचानक गेली ३-४ वर्ष या प्रगतीवर लोकांच्या मनात शंका निर्माण होताना दिसते आहे. आजही वर्तमानपत्र बघताना असेच मनात येते की ...\nराष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कागलमध्ये भीक मांगो आंदोलन ...\nकागलच्या महसूल विभागाची दादागिरी मुळासकट उपटून टाकणार - हसन मुश्रीफ राज्यातील भाजप सरकार वेगवेगळे कर आणि दंड आकारणी करून समाजातील कष्टकरी घटकांची आर्थिक पिळवणूक करत आहे. गोरगरिबांसाठीच्या सेवासुविधा एकीकडे बंद करत असतानाच दुसरीकडे सरकार ठरवून दुर्बल घटकांकडून करवसुली करत आहे. याच्या निषेधार्थ कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 'भीक मांगो' आंदोलन करण्यात आले. कागलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेद्वारे सामान्य लोकांवर सुरू केलेली दादागिरी ...\nसुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नागपूर प्रवेशद्वाराजवळ हल्लाबोल ...\nआज खापरी येथून सुरू झालेल्या पदयात्रेचे नागपूर शहराच्या प्रवेशद्वारावर रास्तारोको आंदोलनात रूपांतर झाले. या आंदोलनावर पोलिसांनी कारवाई करत खा. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. दरम्यान, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी तसेच हल्लाबोलच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला. पोलिसांनी सोडून दिल्यानंतर #हल्लाबोल पदयात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2015/10/blog-post_8.html", "date_download": "2018-10-15T22:25:21Z", "digest": "sha1:ZB47RXK65I72DX7SQGOYBTQHSRLPSALE", "length": 19718, "nlines": 160, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : प्रेम हे प्रेम असतं......कि ?", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nप्रेम हे प्रेम असतं......कि \nलेखक Vijay Shendge वर्गवारी : love, love poem, marathi poem, कविता, प्रेम, प्रेम कविता, मराठी कविता, मुलगी, मैत्री, मैत्री दिन\nकमल हसन आणि श्रीदेवीचा ' सदमा ' हा सिनेमा सगळ्यांना आठवत असेल. स्मरणशक्ती हरवलेली श्रीदेवी. सर्वस्व झोकुन तिला प्रेम देणारा कमल हसन. आणि स्मरणशक्ती परतल्यानंतर कमल हसनला न ओळखणारी श्रीदेवी. परवा हा सिनेमा पाहिला आणि मला प्रश्न पडला प्रेम हे खरंच प्रेम असतं......कि\nआपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी प्रेमात पडलेला असतो. रुसण्या फुगण्याचे कितीतरी अनुभव आपल्या आयुष्यात आलेले असतात. तिची समजुत काढताना आपली कसोटी लागलेली असते. खुपदा असं होतं कि ती रागावते आणि आपण हवालदिल होतो. आणि मग आपण आपला सगळा अहंकार.....आपला सगळा स्वाभिमान बाजूला ठेवून तिचा शब्द झेलू पहातो. तिच्या चेहऱ्यावरचा रुसवा जावून तिथ हसू यावं म्हणुन वेडेपिसे होतो. आपल्यातल्या विदुषकाला जागे करतो. आणि ती ओठांच्या कोनातून हळूवार हसते. दोन्ही पंख पसरून आपल्या कुशीत शिरते. आपल्या खांद्यावर विसावते. आपण भरून पावतो.\nकधी कधी आपण तिची वाट पहात उभे असतो. तिला उशीर होतो. आपला प्राण कंठाशी येतो. फार फार राग आलेला असतो आपल्याला तिचा. वाट पाहून कंटाळून गेलेलो असतोआपण. मन निराश झालेलं असत…....... तिची वाट पाहून थकलेलो असतो. जड पावलांनी परत निघालेलो असतो......…… आणि ती येते......तेच आपल्याला हवं असलेलं हसू ओठांच्या कोनात घेवून येते. आपली सारी निराशा....... आपला सारा राग मनातल्या मनात कुठल्या कुठे पळून जातो. तरीही आपण चेहरा मात्र कोऱ्या पाटीसारखा ठेवतो. ती मात्र फुललेल्या चेहऱ्यानं आणि बोलक्या डोळ्यानं विचारते, \" रागावलास \" आणि असं विचारतानाच अगदी निरागसपणे पंख पसरून आपल्या कुशीत शिरते.\nतिचं हसू पाहून आपण असे नेहमीच विरघळून जातो.………. अळवावरचा थेंब होतो. तिच्या डोळ्यात हरवून जाताना फक्त फक्त तिचे होतो. आपण रागावलेलो होतो हेही विसरून जातो. तिचा फुलून आलेला चेहरा पहात रहातो.\nपण कधीं कधी मात्र सगळं काही बिनसलेलं असतं. तिचा रुसवा निघत नाही. आणि त्याचा स्वाभिमान त्याला माघार घेवू देत नाही. दोघांच्या वाट वेगळ्या व्हायची वेळ येते. पण त्याला जाणीव असते. नाही, तिच्या शिवाय आपलं आयुष्य फुलणार नाही. आणि मग तो म्हणतो -\nतुझ्या आइला माळी धनगर वंजारी लावला. आइझवाड्या\nप्रेम माणसाला विशाल बनवतं... किंबहुना तोच प्रेमाचा सर्वोच्च अविष्कार आहे...अर्थात समजूत फक्त त्यानेच काढली पाहीजे असे नाही.... तिच्यासाठी तो बहर होत असेल तर तिनेही ऊनसावलीचा श्रावण होऊन त्याला फुलवायला हवं..... :-) (हे उगीच तुमच्या कवितेला जोड म्हणून लिहीलं...\nतिनेही ऊनसावलीचा श्रावण होऊन त्याला फुलवायला हवं.....खूप सुंदर.\n इथे स्मायली दिसत नाहीत.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nप्रेम हे प्रेम असतं......कि \nमाझा ' काका ' झाला , त्याची गोष्ट\nगाई , गाई आणि शांताबाई\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthachya-dashdiha-news/land-grabbing-in-africa-by-foreign-nations-1331778/", "date_download": "2018-10-15T21:33:51Z", "digest": "sha1:5H3W7R3EUAAC3DNFFWTCSLXJMZN6J557", "length": 28303, "nlines": 226, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Land Grabbing in Africa by Foreign nations|२१व्या शतकातील ‘वासाहतिक’ मॉडेल! | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n२१व्या शतकातील ‘वासाहतिक’ मॉडेल\n२१व्या शतकातील ‘वासाहतिक’ मॉडेल\nभूखंडांचे ‘श्रीखंड’ ओरपले जाणे भारतात नवीन नाही.\nभूखंडांचे ‘श्रीखंड’ ओरपले जाणे भारतात नवीन नाही. पण बहुराष्ट्रीय कंपन्या व परकीय राष्ट्रे आफ्रिका खंडात बळकावत असलेल्या जमिनींचे आकार ऐकले की आपल्याकडच्या पट्टीच्या भूखंड माफियांचेदेखील डोळे विस्फारतील. एकविसाव्या शतकातील ‘वासाहतिक’ मॉडेलची एक झलक \nमागच्या सहस्रकात साम्राज्यवादी देशांनी आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांवर ‘राजकीय’ सत्ता गाजवली. त्यांचा मुख्य हेतू आपल्या साम्राज्याचे ‘आíथक’ हितसंबंध वाढवणे हाच होता. त्यापकी एक वसाहतीतील जमिनींशी निगडित होता. वसाहतींच्या जमिनीतील अन्नधान्य, नगदी पिके, वनसंपत्ती, खनिजे आपल्या देशासाठी हक्काने व स्वस्तात मिळवणे हा होता. मागच्या शतकात अनेक कारणांनी साम्राज्यवाद्यांनी एकएक करीत वसाहती सोडल्या.\nत्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांची ताकद वाढली, वित्तीय क्षेत्र जागतिक अर्थव्यवस्थेच्या केन्द्रस्थानी आले, नवीन मालमत्तादार देश उदयाला आले व जमिनींच्या बाजारपेठा (लॅण्ड मार्केट्स) तयार झाल्या. परंतु खालील गोष्टी मात्र बदललेल्या नाहीत : आंतरराष्ट्रीय मालमत्तादारांच्या साम्राज्यवादी आकांक्षा, त्यांनी कमकुवत राष्ट्रांना हुडकून वेठीला धरणे आणि अर्थव्यवस्थांमधील जमिनीचे महत्त्व. या पाश्र्वभूमीवर आफ्रिकेतील सुदान, मादागास्कर, मोझाम्बिक, घाना, कोंगो, इथिओपियादी देशांमध्ये जमिनींच्या होत असलेल्या हस्तांतरणाचे अन्वयार्थ लावले पाहिजेत. या हस्तांतरणात दोन बाबी लक्षणीय आहेत : हस्तांतरित जमिनींचे महाकाय आकार व परकीय खरेदीदार.\nहस्तांतरित भूखंडांचे महाकाय आकार\nसर्वसाधारणपणे देशातील जमीन व्यवहारांची विश्वसनीय माहिती संबंधित सरकारी कचेऱ्यांमध्ये मिळण्याची अपेक्षा असते. पण अनेक आफ्रिकन देशांतील शासनयंत्रणा कुचकामी असल्याने ती धडपणे गोळाच होत नसते. तरीदेखील इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च संस्था, जागतिक बँक, ऑक्सफॅम अशा नावाजलेल्या संस्थांनी आफ्रिकेत आपल्यापरीने याबद्दल सर्वेक्षण केले. त्यानुसार २०१५ पर्यंत आफ्रिकेत परकीय खरेदीदारांनी खरेदी केलेल्या जमिनी २०० ते ३०० लाख हेक्टर्स भरतील. म्हणजे आख्खे महाराष्ट्र राज्य म्हणा ना\nआफ्रिकेतील जमिनींचे परकीय खरेदीदार दोन प्रकारचे आहेत : धनदांडग्या बहुराष्ट्रीय कंपन्या व खनिज तेलाच्या आकाशफाड भाववाढीमुळे गब्बर झालेले आखाती देश. खाद्यउद्योगातील बहुराष्ट्रीय कंपन्यांची सोया, मका, पाम, साखरेसारख्या कच्च्या मालाची वार्षकि गरज लक्षावधी टनांची असते. कच्च्या मालाच्या उपलब्धतेतील अनिश्चितता, भावातील चढउतार त्यांना नको असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपला कच्चा माल (उदा. मका, सोया, ऊस इत्यादी) ‘स्वत:च्या मालकीच्या शेतात’ पिकवण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. प्राय: ब्रिटन, अमेरिका, सिंगापूर, दक्षिण कोरियामधील कंपन्या आघाडीवर आहेत, तर भारत, चीनमधील दुसऱ्या फळीत आहेत. जागतिक पातळीवर विमा, पेन्शन, प्रायव्हेट इक्विटी, सार्वभौम संपत्ती, हेज फंड्स नेहमीच नवीन गुंतवणूक क्षेत्रांच्या शोधात असतात. जमिनी खरेदी करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना हे फंड्स भांडवल पुरवत आहेत.\nआफ्रिकन जमिनी खरेदीदारांचा दुसरा मोठा गट आहे मध्यपूर्वेतील खनिजतेल निर्यातदार राष्ट्रांचा. अन्नधान्याच्या बाबतीत ही राष्ट्रे नेहमीच आयातीवर अवलंबून असतात. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी अन्नसुरक्षा मिळवण्याची चिंता त्यांना असते. स्वत:च्या मालकीच्या जमिनीतून अन्नधान्याची पदास करून आपल्या गरजा भागवण्याचा त्यांचा इरादा आहे. सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अमिराती यात आघाडीवर आहेत.\nआफ्रिकेतील बऱ्याच राष्ट्रांमधील जमिनी कसणाऱ्या कुटुंबांमध्ये पिढी-दर-पिढी हस्तांतरित होत राहिल्या आहेत. फक्त २ ते १० टक्के जमिनींच्या मालकी-हक्कांची नोंद असेल; बाकीच्यांची सरकारदरबारी कोणतीच नोंद नाही. एखाद्याला जमिनीवरून हुसकावल्यावर त्याच्याकडे मालकी सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नसतो. थातुरमातूर कायदे, अपारदर्शी व्यवहार, भ्रष्टाचार, हुसकावले जाणाऱ्यांच्या मागे कोणतीच राजकीय ताकद नसल्यामुळे विस्थापितांची परिस्थिती दयनीय झाली आहे.\nआंतरराष्ट्रीय खरेदीदार येत आहेत कळल्यावर काही आफ्रिकन राष्ट्रांनी प्रशासनाचे विकेन्द्रीकरण करून प्रांतीय सरकारांना जमीनविषयक निर्णय घेण्याचे अधिकार दिले. त्याचा फायदा जमीनमालक शेतकऱ्यांना नव्हे, तर खरेदीदारांना झाला. कारण आता स्थानिक नेत्यांना, प्रशासकांना स्वस्तात ‘मॅनेज करणे’ आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना सोपे झाले. अर्थातच ‘सुधारणां’चा खरा उद्देश जमिनींची खरेदीविक्री सुकर व्हावी; त्याला कोणी आव्हान देऊ नये; उद्या आंतरराष्ट्रीय माध्यमांत नाचक्की झाली तर हे व्यवहार कायद्याला धरूनच कसे आहेत हे तोंडावर फेकता यावे हाच आहे.\nकाही ठिकाणी जमिनी कायमस्वरूपी तर काही ठिकाणी दीर्घकाळासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. जमिनींची किंमत वा भाडे बाजारभावाप्रमाणे आहे किंवा कसे, आधी जमिनी कसणाऱ्यांना नक्की किती मोबदला मिळाला याची माहिती वर उल्लेख केलेल्या अहवालकर्त्यांना मिळाली नाही. अशा अपारदर्शी, सामान्य लोकांच्याप्रति असंवेदनाशील असणाऱ्या आफ्रिकेतील जमीन खरेदी-विक्रीला ‘ग्लोबल लॅण्ड ग्रॅबिंग’ म्हटले जाते ते त्याचे अतिशय समपर्क वर्णन आहे.\nमानवी व पर्यावरणीय शोकांतिका\nमादागास्करमध्ये दक्षिण कोरियाच्या दाऊ समूहाने पाम, मक्याच्या लागवडीसाठी १३ लाख हेक्टर्स जमीन खरेदी केली. त्याविरुद्धच्या जनआंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पण आंदोलनांच्या अशा घटना तुरळकच. शिवाय आपल्याला होऊ शकणाऱ्या विरोधाची धार बोथट करण्यासाठी आश्वासनांचे बोलघेवडे पॅकेजदेखील खरेदीदार कंपन्यांकडे तयारच असते. ‘आमच्या भांडवल गुंतवणुकीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल; लोकांना रोजगार मिळतील; त्याशिवाय स्थानिकांना आम्ही रस्ते, शाळा, इस्पितळे बांधून देऊ’ इत्यादी. या आश्वासनांचे नंतर काय होते हेदेखील आता सर्वाना माहीत आहे. बाकी आश्वासनांचे राहू द्यात, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शेतांवर काम करणाऱ्या शेतमजुरांना जागतिक बँकेने शिफारस केलेल्या २ डॉलर प्रतिदिन किमान वेतनापेक्षादेखील कमी वेतन दिले जाते.\nआंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आफ्रिकी जमिनीत गुंतवणूक करीत आहेत ते आकर्षक परतावा मिळवण्यासाठीच. तो मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. ३६५ दिवस उत्पादन काढण्यासाठी जमीन कारखान्यातील ‘यंत्रा’सारखी कुदवतील. जमिनीवरील पाण्याचे स्रोत कमी पडल्यावर भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा करतील. काही दशलक्ष हेक्टर्सखालील लागवडीसाठी किती अब्ज लिटर पाणी लागेल याचा अंदाज बांधता येऊ शकेल. या लागवडीदेखील एकपिकी (मोनोक्रॉप) असतील. एवढय़ा मोठय़ा भूभागात एकच एक पीक घेतल्यामुळे जैविक विविधतेवर आधारित निसर्गचक्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nआफ्रिकेतील महाकाय जमीन खरेदी राष्ट्रीय कायद्यांना धरून, शासनसमंत, बाजारपेठेच्या नियमानुसार आहे असे सांगितले जाते. पण ते कायदे, नियम, बाजारभाव खरेदीदारांनीच ‘प्रभावित’ केलेले असतात हे सांगितले जात नाही. त्या जमिनींवरून हुसकल्या जाणाऱ्या सामान्य माणसांच्या जीवनाचे डॉलरमधील मूल्य काय; विस्थापित कुटुंबांतील तरुण आफ्रिकेतील एखाद्या सशस्त्र टोळीत सामील झाल्यामुळे तयार होणाऱ्या सामाजिक वा राजकीय प्रश्नांची डॉलरमधील किंमत काय हे सांगितले जात नाही.\nआफ्रिकेतील जमीन बळकाव प्रकरण म्हणजे एकविसाव्या शतकातील वासाहतिक मॉडेलची एक झलक आहे. यात मागच्या शतकांसारखे एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर ‘प्रत्यक्ष’ राज्य करणे नसेल. या वेळी सूत्रे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे असतील. त्यांना विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे पाठबळ असेल. वसाहत राष्ट्रातील मोठय़ा कंपन्या त्यांच्या ‘कोलॅबोरेटर’ असतील. वसाहतीतील ‘कंपनीकरण’ केलेल्या शेतजमिनी, काही मोठे उद्योग, पायाभूत सुविधा (वीज, पाणी, दूरसंचार, विमानतळ, बंदरे इत्यादी) त्यांच्या अंशत:, पूर्ण मालकीच्या असतील. मात्र त्यांच्या मालकी हक्कांच्या संरक्षणांची जबाबदारी त्या देशातील शासनाचीच असेल.\nस्वत:च्या आíथक विकासासाठी अविकसित राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय भांडवल लागणार; मग त्यांच्या अटींबद्दल एवढी खळखळ का हा एक नेहमीचाच प्रश्न. ‘देणारा’ देताना अटी घालणार हे समजू शकते. पण त्या अटी वाटाघाटी करून व्यापारी तत्त्वावर ठरल्या आहेत का ‘घेणाऱ्या’च्या कमकुवतपणाचा फायदा घेत लादलेल्या आहेत यावरून देणाऱ्याची ‘नीती’ कळत असते.\nभारतातदेखील विविध प्रकल्पांसाठीच्या जमिनींचे आकार वाढत आहेत. एकटय़ा मुंबई-दिल्ली औद्योगिक पट्टय़ासाठी जवळपास ४ लाख हेक्टर्स जमीन संपादित करण्याचे घाटत आहे आणि देशातील विविध भागांत असे चार औद्योगिक पट्टे होऊ घातले आहेत. सावधान\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/shetkarisanghatana?order=name&sort=asc", "date_download": "2018-10-15T20:56:29Z", "digest": "sha1:2O7HVZE7H2EYKEZHLCZG5ELVACQS22JZ", "length": 5987, "nlines": 110, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "शेतकरी संघटना | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n20/04/18 शेतकरी संघटना कार्यकारीणी admin\n28/02/13 चलो दिल्ली - २० मार्च २०१३ admin\n19/10/13 शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर admin\n26/12/13 गुणवंत पाटील यांचा सत्कार admin\n22/11/13 बदलता भारत आणि शरद जोशी admin\n19/11/13 चंद्रपूर जिल्हा वृत्तांत admin\n03/11/13 कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव admin\n17/12/16 शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन admin\n24/11/13 शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन admin\n18/02/12 शेतकरी संघटना - लोगो admin\n24/04/13 २५ वर्षांपूर्वीचा जळगाव येथील एकत्र जयंती उत्सव,शेतकरी संघटनेचे कार्ये आणि गरज: एक दृष्टीक्षेप अँड.विलास देशमाने\n04/09/16 प्रणाम युगात्म्या गंगाधर मुटे\n31/08/15 नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य गंगाधर मुटे\n24/12/14 ११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद गंगाधर मुटे\n19/03/14 शेतकरी संघटना - पोस्टर व बॅनर गंगाधर मुटे\n03/09/16 युगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत गंगाधर मुटे\n08/09/15 शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५ गंगाधर मुटे\n06/04/15 हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम\n22/01/12 शेतकरी प्रकाशन गंगाधर मुटे\n27/03/14 शरद जोशींच्या प्रकृतीविषयी आणि त्यांचा संदेश गंगाधर मुटे\n16/12/15 शेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत गंगाधर मुटे\n29/04/15 श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२ गंगाधर मुटे\n05/12/14 मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन गंगाधर मुटे\n26/12/13 श्री ब.ल.तामस्कर यांना धनश्री पुरस्कार श्रीकांत उमरीकर\n16/01/14 स्वतंत्र भारत पक्ष - जाहीरनामा - VDO संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/9355/", "date_download": "2018-10-15T22:34:58Z", "digest": "sha1:KL5CGQA3VRTUMBEQUYV4Y2VYGDTHJWFI", "length": 12237, "nlines": 99, "source_domain": "pcmcnews.in", "title": "पुण्यातील शनिवार वाड्यावर होणारी ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / पुण्यातील शनिवार वाड्यावर होणारी ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात\nपुण्यातील शनिवार वाड्यावर होणारी ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात\nDecember 31, 2017\tठळक बातम्या, पुणे\nपिसीएमसी न्यूज – आज पुण्याच्या शनिवार वाड्यात होणारी ‘एल्गार परिषदे’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, समस्त हिंदू आघाडीसह पेशव्यांच्या वंशजांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तर कार्यक्रम नियोजित वेळेनुसार, कार्यक्रम होणारच यावर एल्गार परिषद ठाम आहे.\nभीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत आज (31 डिसेंबर रोजी) पुण्याच्या शनिवार वाड्यात ‘एल्गार परिषदे’चं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेला सर्वोच्च न्यायालयालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, अॅड. प्रकाश आंबेडकर, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी, रोहित वेमूलाची आई राधिका वेमुला, उमर खालिद, उल्का महाजन, सोनी सोरी, अब्दुल हमिद अजहरी आदी उपस्थित राहणार आहेत.\nया कार्यक्रमाला ‘समस्त हिंदू आघाडी’चे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा कार्यक्रम झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच, हा कार्यक्रम होऊ नये याबाबत त्यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन दिले आहे.\nतर दुसरीकडे महापौर मुक्ता टिळक यांनी परिषदेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महापालिकेने परवानगी दिल्याचे स्पष्ट केलं आहे. मात्र यामध्ये काही राजकीय वक्तव्ये झाल्यास, नियमाप्रमाणे परवानगी देणे शक्‍य नाही. त्यामुळे हा कार्यक्रम नियमांननुसार नसल्यास यांची परवानगी नाकारण्याचा सूचना प्रशासनला दिल्याचं स्पष्ट केलं आहे.\nदरम्यान, हिंदू आघाडीच्या आधी पेशव्यांच्या वंशजांनी देखील हा कार्यक्रम शनिवारवाड्यावर घेण्यास विरोध केला आहे. तर एल्गार परिषदेच्या आयोजकांनी हा कार्यक्रम ठरल्यानुसार होईलच असे म्हटले आहे. राजकीय दबावाला बळी पडून पोलीस व प्रशासनाने आम्हाला दिलेली परवानगी रद्द केली, तर आम्ही शनिवारवाड्याबाहेर रस्त्यावर एल्गार परिषद भरवू असे म्हटले आहे.\nPrevious VIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nNext धक्कादायक : भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2014/06/27/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%82-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-15T21:09:29Z", "digest": "sha1:ISDAVXDR5X452KGA7NJTV6JVA56OU2X5", "length": 22041, "nlines": 68, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "पार्लेकर असणं…एक एहसास ! | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nझाली असतील काही वर्षं म्हणजे पार्ले टिळक शाळेची जुनी इमारत पाडण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा मेळावा होता, त्यावेळची गोष्ट.\nअचानक वाटेत थांबून मला “मग येतोयेस ना’, “येताय ना’ असे प्रश्न विचारायला सुरूवात झाली. मला चटकन संदर्भ कळला नाही त्यामुळे मी “बघू, बघतो, जमलं तर’ अशी उत्तरं दिली. परंतु, एकाने मात्र मला गाठलेच.”तू कोणत्या बॅचचा रे’ अशी उत्तरं दिली. परंतु, एकाने मात्र मला गाठलेच.”तू कोणत्या बॅचचा रे, आपल्या बॅचमध्ये तो जोशी नव्हता का रे, आपल्या बॅचमध्ये तो जोशी नव्हता का रे तो पुढच्या बेंचवर बसायचा, मी त्याच्या बरोब्बर मागे बसायचो तो पुढच्या बेंचवर बसायचा, मी त्याच्या बरोब्बर मागे बसायचो’ मी गोंधळलो कारण माझ्या बॅचमधले यच्चयावत जोशी पुढच्या बाकावर आणि कुळकर्णी/कुलकर्णी पुढून तिसऱ्या बाकावर बसायचे… तो संदर्भ लागेना तेव्हा त्या एकानं मला अजून दोन चार रेगे, सामंत, पाटील अशा नावांचे संदर्भ दिले. मग त्याच्या लक्षात आलं की मला काही उमजत नाहीये. तेव्हा म्हणाला “तू 75च्या बॅचचा ना’ मी गोंधळलो कारण माझ्या बॅचमधले यच्चयावत जोशी पुढच्या बाकावर आणि कुळकर्णी/कुलकर्णी पुढून तिसऱ्या बाकावर बसायचे… तो संदर्भ लागेना तेव्हा त्या एकानं मला अजून दोन चार रेगे, सामंत, पाटील अशा नावांचे संदर्भ दिले. मग त्याच्या लक्षात आलं की मला काही उमजत नाहीये. तेव्हा म्हणाला “तू 75च्या बॅचचा ना’ मग एकदम कोडं उलगडल्यागत म्हणाला “हां हां, तुझ्या बाबांची बदली झाली आणि तू धुळ्याला गेलास, तोच बर्वेना’ मग एकदम कोडं उलगडल्यागत म्हणाला “हां हां, तुझ्या बाबांची बदली झाली आणि तू धुळ्याला गेलास, तोच बर्वेना\n“आपण यांना पाहिलंत का’ हा संवाद आटोपून तो म्हणाला, “ते जाऊ दे रे, कुठच्या का बॅचचा असेनास, परवा मेळाव्याला ये म्हंजे झालं’ हा संवाद आटोपून तो म्हणाला, “ते जाऊ दे रे, कुठच्या का बॅचचा असेनास, परवा मेळाव्याला ये म्हंजे झालं\nबरीच कोडी उलगडली आणि मी म्हटलं, “अरे, मी पार्ले टिळकचा विद्यार्थी नाहीये”\nयावर त्या एकाने “मुझे आपसे ये उम्मीद नही थी’ असा लुक देऊन नजरेनं सुचवलं की मित्रा, तू पार्ल्यात राहात असलास, तरी अस्सल पार्लेकर नाहीस बरं’ असा लुक देऊन नजरेनं सुचवलं की मित्रा, तू पार्ल्यात राहात असलास, तरी अस्सल पार्लेकर नाहीस बरं\nती नजर आणि लुक मनात दीर्घकाळ रेंगाळत राहिला आणि “आम्ही पार्लेकर’ मधून फोन आला तेव्हा, मला आश्चर्य वाटलं. मी तसं म्हटलंही, पण “असं काही नाहिये हो, वुई वेलकम यू टू द फोरम’ असं उत्तर मिळालं.\nमी अर्थातच होकार दिला आणि मनात माझं आणि पार्ल्याचं नातं तपासू लागलो. मनात बरेच प्रश्न उपस्थित झाले, काही मूलभूत शंका निर्माण झाल्या.\nमाणूस आणि त्याचा निवास, माणूस आणि त्याचं जानपद याचं नातं शोधण्याचा प्रयत्न करू लागलो, या नात्यांचे पेड किती घट्ट आणि वळसे किती वळणदार असतात याचा विचार करू लागलो.\nआपल्या गावाबद्दल इतकी आपुलकी वाटण्याची मुळं कुठे गुंतलेली आहेत ते प्रेम इतकं का टिकतं ते प्रेम इतकं का टिकतं त्या नात्यात कम्फर्ट झोन कसा तयार होतो त्या नात्यात कम्फर्ट झोन कसा तयार होतो ते नातं हे सोशल नेट वर्किंगचा सेफ झोन असतो ते नातं हे सोशल नेट वर्किंगचा सेफ झोन असतो की त्या नात्यात साचलेपणा येतो की त्या नात्यात साचलेपणा येतो नात्यामधल्या कम्फर्ट स्पेसमुळे आधार मिळतो, की त्या आधाराच्या भूमीत पाय गाडले जातात\nपार्ले पूर्व या उपनगरानं या प्रश्नांची उत्तरं शोधली आहेत, असं वाटतं. पण या नात्याच्या धाग्यांच्या गोफाचा गुंता होत चाललाय असंही वाटतं. मुळात माझ्यासारख्या काहीशा अंतर्मुख माणसाला इथल्या “सोशल लिविंग’मुळे गुदमरायला तर होत नाही ना\nमाणूस या प्राण्यानं शेती करून आपली गुजराण करता येते आणि वरकस धान्य जपून ठेवलं तर पावसापाण्यात, दुष्काळात त्याचा उपयोग होऊ शकतो, हा शोध लावला. तो कोणाच्याही नावावर लिहिलेला नाहीये कारण ती सामूहिक ज्ञानप्राप्ती होती. त्याचबरोबर, एकत्रपणे राहिल्यास अधिक सुरक्षित वाटतं, वस्तीमधल्या स्त्रिया आणि मुलांच्या संरक्षण आणि संगोपनाकरता जाणता अवकाश मिळतो याची ही जाण माणसाला आली.\nधान्यधुन्याच्या या हरितशेती क्रांतीचे हे उपफायदे माणसाला कळले आणि वस्ती करून राहाण्यातलं शहाणपण त्यानं जपलं. सुरक्षितपणे राहाण्याकरता समूहानं, एकजुटीनं परस्परांना सहाय्य करीत जगण्याचं हे “ग्यान’ माणसाच्या डीएनएमध्ये ठसलं, ते कायमचं.\nया घटनेला लाखो वर्षं उलटून गेली तरी आपण शहाणपणाचा तो वारसा जपून ठेवलेला आहे. अशा वस्त्या सुरूवातीला अर्थातच मोठमोठ्या जलाशयाच्या काठी, नदीच्या तटावर वसल्या पण त्या जागांना अर्थातच मर्यादा होती. शेती पाठोपाठ व्यापार उदिमाचा शोधही माणसानं लावला आणि लोकवस्तीने नदीचे किनारे आणि जलाशयाचे काठ सोडले. त्याने इतरत्र वस्ती करायला सुरूवात केली.\nया घटना घडल्यानंतरही बराच काळ लोटला तोवर कुठेही वस्ती करून, परस्परांशी प्रेम आणि सहकार्याचं नातं जोडून जगण्याचा कानमंत्र माणसानं पिढ्यान पिढ्या गिरवला. सर्वसामान्य माणसाचा इतिहास हा असाच असतो. तिथी आणि सनावळ्यांच्या खुंट्यावर न टांगलेला त्याची नोंद इतिहासकार घेत नसले तरी ती आपल्या मनावरची गोंदणं असतात. (मला पार्ल्यामध्ये अशी गोंदणं खूप दिसतात.)\nमाणसाच्या इतिहासातलं एक मोठं धसमुसळं पर्व जन्माला आलं आणि माणसाच्यां मनातली ही सुरक्षिततेवर आधारलेली सुव्यवस्था ढासळली. वाफेची इंजिनं इग्लंडात धडधडू लागली आणि भारतात त्याचा धूर निघू लागला.\nशेतीतलं उत्पादन बेभरवशाचं वाटू लागलं. रोजगारीकरता, कारखान्यातल्या दिवस आणि रात्रपाळ्या करून हातावर नाण्यांचा खणखणाट होऊ लागला. जगभरातल्या शेती व्यवस्थेपुढे मोठी आवाहनं निर्माण झाली. गिरण्यांचे भोंगू वाजू लागले. गेटवरच्या माणसांची आवकजावक सांभाळण्याकरता माणसांची गरज भासू लागली. त्यांच्या सुट्ट्या, पगार, विक्री खरेदी, तयार माल, कच्चामाल यांची मोजदाद, नोंदणी आणि व्यवस्थापनाकरता चार बुकं शिकलेल्या बुद्धिजीवी मंडळींची गरज भासू लागली.\nकामगारांच्या पाठोपाठ हा बुद्धीजीवी वर्ग झपाट्यानं शहरात स्थलांतर करू लागला. या मध्यमवर्गीय मंडळीनी मनाशी कळत नकळत खूणगाठ मारली. जोवर चटपट हिशोब करता येतोय, पत्रोपत्री करता येतेय, टंकलेखन करता येतंय, तोवर आपला निभाव लागणार. एका जाहिरातीत युवराज सिंह म्हणतो, “जब तक बल्ला चलेगा, तब तक’ जोवर शिक्षण आहे तोवर आपण आहोत. हा कित्ता इथे गिरवला जाऊ लागला.\nसुशिक्षितपणा हा सुरक्षित जीवनाचा कानमंत्र झाला. जगातल्या लाखो शहरांची ही गोष्ट आहे पण त्यात पार्ले पूर्व उपनगर आपलं वैशिष्ट्य जपून आहे कारण सुशिक्षणाचा आणि उत्तम शिक्षण देणाऱ्या संस्थाचा वसा पार्ल्यानं घेतला तितका क्वचितच कोणी घेतला असेल. हां, पुण्याची मंडळी आता चुळबुळ करू लागतील. पण पार्ल्याची गोष्ट वेगळी आहे कारण पार्ले हे अखेर मुंबईचं उपनगर आहे. मुंबईचा स्वभाव आणि वैशिष्ट्यं पार्ले पूर्वमध्ये प्रतीत होतात.\nपार्ल्यानं शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव कामगिरी केल्याचं इथल्या रस्त्यारस्त्यावर आढळतं. सकाळच्या वेळी नीटनेटका गणवेश घातलेली सर्व थरातील, विविध आर्थिक स्तरातली मुलं घोळक्यानं शाळांकडे कूच करतात. त्यांच्या डोळ्यातली स्वप्नं आणि सळसळणारा उत्साह बघितला की पार्ल्याच्या समृद्धतेची साक्ष पटते.\nसुमारे 70-80 वर्षां पूर्वी बर्वे कुटुंब पार्ले पूर्वमध्ये घर घेऊन राहात असे तेव्हा देखील पार्ले मधील शाळा हेच प्रमुख आकर्षण होतं. कालवशात ते घरही गेलं आणि या बर्वे कुटुंबानं पार्ल्याचा साश्रुनयनानी निरोप घेतला. पुन्हा 60 वर्षांनी हा नवा बर्वे पार्ल्याशी घरोबा करायला आला. हा एक प्रकारचा “पोएटिक जस्टिस’ माझ्या बर्वे कुटुंबाशी झाला.\nपार्ल्याला “आधार’ देणारी अनेक बर्वेकुटुंब आहेत. पैकी माझं घरकुल त्याच्यामधील नाही. (मूळ गाव मुंबईच्या उत्तरेकडचं वसईगाव, माझं शिक्षण तिथे बर्वे एज्युकेशन सोसायटीच्या न्यु इंग्लिश स्कूलमध्ये झालं त्या एकाला सांगायचं राहून गेलं, ते इथे सांगतो इतकंच)\nपार्ले गावाची गोष्ट सांगतासांगता आपण मानवी संस्कृतीमधल्या नागरीकरणाच्या इतिहासाचा लेखाजोखा घेतला.\nत्या सर्व शहरीकरणाच्या प्रक्रियेप्रमाणे पार्ले (पूर्व) इथे मध्यमवर्गीयानी मोठी वस्ती केली. ती जगरहाटी झाली.\nमग पार्ल्याचं वैशिष्ट्य काय एका भुकेल्या माणसानं देवाकडे स्वत:करता मागणी केली. पोटाची खळगी भरण्याकरता देवानं त्याला खायला तोंड आणि राबायला हात दिले. मीठ भाकरीची व्यवस्था करून दिल्यावर तो माणूस समाधान पावून जाऊ लागला तेव्हा देवानं त्याच्या हातात एक सुंदरसं फूल दिलं. अन्नानं तुला जगता येईल तर हे “फूल’ जगायचं कशासाठी हे शिकवेल\nफुलाच्या नाजूक सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा हा आशीर्वाद पार्ले पूर्वकरांनी मन:पूर्वक स्वीकारला. पार्ल्यामध्ये “काव्य-शास्त्र-संगीत-विनोदाने’ कसं जगावं याचा उत्तम प्रत्यय येतो. काव्यशास्त्र, संगीत आणि विनोद या कलाविष्कारांच्या अनुभवात पार्लेकर गुलाबजामासारखे आनंदाने डुंबत असतात.\nइथे सदैव कसली न कसली मैफल रंगलेली असते. इथल्या कट्ट्यावर चर्चा रंगतात. फक्त “शेअर मार्केट’वर नाहीत तर या “राष्ट्राचं’काय होणार या विषयावर, कोणी काय लिहिलं कोणतं गाणं नव्यानं अवतरलं कोणतं गाणं नव्यानं अवतरलं कोणत्या नाटकामधलं नाट्य दुसऱ्या अंकातल्या तिसऱ्या प्रवेशात नंतर कसं खुलतं यावर\nपार्ल्याचं हे वैशिष्ट्य खरोखर लक्षणीय आहे. या रसिक-अभ्यासक-वाचक-श्रोत्या पार्ल्याची ओळख पटली म्हणून तर इथे आलेला पार्लेकर केव्हा इथला होऊन जातो हे त्यालाही कळत नाही.\nपार्ले पूर्व इथे राहणं हा निवास नसून इथला श्वास-निश्वास आहे. पार्लेकर म्हणून वावरणं हा एहसास आहे. जगण्याचा वजूद आहे.\nपार्ले पूर्व मनात भिनलं की काही जुन्या मानसिक प्रश्नांची नव्यानं उकल होते.\nघराशी आणि वस्तीशी आपलं नातं जुळतं ते त्यामागे असलेल्या सुरक्षितपणा आणि परस्परसहाय्याच्या पक्क्या विणीवर. पण सुरक्षित जगणं म्हणजे नुसतं जगणं झालं. त्या जगण्याला अर्थपूर्णता येते ती संस्कृतीच्या जोपासनेतून, सौदर्यांच्या आस्वादातून आणि सृजनात्मक प्रतिभेतून आविष्कारणाऱ्या काव्य-संगीत-नृत्य आणि नाट्य या कलाप्रकारातून \nइथल्या वस्तीनं जगण्याचं हे वैशिष्ट्य मनोमन जाणलंय. तो सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतता पार्ल्यानं जपलीय\nइथे राहतो, जगतो माणूस म्हणून आणि जीवनाचा आस्वाद घेतो रसिक म्हणून\n– डॉ. राजेंद्र बर्वे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mayurjoshi.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T21:04:42Z", "digest": "sha1:PHAZG3MROKU5KQSEU7PRG7JFOCDRWKNK", "length": 5021, "nlines": 78, "source_domain": "mayurjoshi.com", "title": "भारत सरकार कोणाला स्टार्टअप म्हणतं ? | Mayur Joshi", "raw_content": "\nHome Startup Articles भारत सरकार कोणाला स्टार्टअप म्हणतं \nभारत सरकार कोणाला स्टार्टअप म्हणतं \nजगात क्वचितच कुठे स्टार्टअप या संज्ञेची व्याख्या केली गेली आहे. स्टार्टअपला वेळेच्या किंवा विक्रीच्या मापदंडात बसवू नये असा म्हणतात. पण व्याख्या केली नाही तर विवेचनात त्रुटी राहतात. स्टार्टअप्सना प्रोत्साहन द्यायचा असेल तर त्यांना नियमांचा बंधन लागू करावाच लागत. भारत सरकार स्टार्टअप ना प्रत्यक्ष करा मधून सवलती देतं म्हणून भारत सरकारने स्टार्टअप म्हणजे कोण हे सांगितलं आहे , पण ते केवळ सवलती हव्या असतील तरच.\nभारत सरकारच्या व्याख्ये प्रमाणे सवलती घेण्यासाठी\nस्टार्टअप म्हणवून घेणारी कंपनी हि भारतात चालू झालेली असावी\nचालू होऊन तिला सात वर्ष पेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा\nकंपनीची वार्षिक उलाढाल २५ कोटी रुपयांच्या वर नसावी\nकंपनी मध्ये अनेक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असावी अथवा कंपनी कोणत्याही नावीन्य पूर्ण विषयावर काम करत असावी\nअस्तित्वात असलेल्या कंपनीने विभाजन करून अथवा पुनर्गठन करून नवीन कंपनी निर्माण केली असेल तर तिला स्टार्टअप म्हणता येत नाही\nया पाच कलमांची पूर्तता होत असेल तर ती कंपनी भारत सरकारकडे मान्यता मिळवण्यासाठी अर्ज करू शकते\nPrevious articleएखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं \nएखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं \nस्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ \nस्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ \nएखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/979/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96", "date_download": "2018-10-15T22:24:30Z", "digest": "sha1:HO2NMCASG5UZPREYOBB3GWYUO2AVDEJX", "length": 7708, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशिस्तबद्धता हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ओळख\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा १९वा वर्धापनदिन पुण्यातील सहकार नगर येथे शिंदे हायस्कूलच्या मैदानात पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि अनेक राष्ट्रवादीप्रेमी उपस्थित होते. गर्दीने संपूर्ण परिसर गच्च भरला होता. मात्र या गर्दीत प्रचंड शिस्तबद्धता होती. परिसर कसा स्वच्छ राहील याची काळजी प्रत्येक जण घेत होतं. स्व. आर. आर. आबांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाद्वारे स्वच्छतेचा जो संदेश राज्यभर दिला, त्याच्या अंमलबजावणीची प्रचिती येत होती. त्यामुळेच की काय सोहळ्यानंतरही सहकार नगरमधील हे मैदान पूर्वी होते तसेच साफ आणि स्वच्छ राहिले.\nइतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: येऊन मैदानाची पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत शिस्तबद्धतेला किती महत्त्व आहे हे यातून सिद्ध होते.\nराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी स्मिता पाटील यांची नियुक्ती ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता रावसाहेब पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ईश्वर बाळबुधे यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.दरम्यान, राष्ट्रवादी भवन येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्र ...\nयाचना नही रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा ...\nशहापूर येथील संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी, 'याचना नही रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा', असा नारा देत शेतकऱ्यांसाठीचा हा लढा यापुढे अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफी झाली नाही तर सरकारला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा त्यांनी सभेत बोलताना दिला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. जितेंद्र आव्हाड, सुमन पाटील, विद्या चव्हाण, राजेश ...\nमनपा हद्दीतील झोपडपट्यांना पावसाळयात तोडू नये; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश ...\nनिवडणुकांपूर्वी आश्वासनांचा पाऊस करीत सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारला चार वर्षे उलटूनही नागपूरातील झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे व फोटो पासेस देता आलेले नाहीत उलट त्यांना बेघर करण्यात भाजप-शिवसेना सरकार अग्रेसर आहे, असा घणाघाती आरोप करीत त्यांना त्वरीत मालकी हक्काचे पट्टे व फोटो पासेस विनाअट त्वरीत द्यावे व मनपा हद्दीतील झोपडपट्यांना पावसाळयात तोडू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त यांना केली. यावेळी मनपा कार्यालयासमोर भ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pcmcsoc.org/", "date_download": "2018-10-15T21:51:24Z", "digest": "sha1:5IIO2RHRRRGD3TT2DB3QPUINONUPCC2L", "length": 6267, "nlines": 43, "source_domain": "www.pcmcsoc.org", "title": " :: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकाची सहकारी पतसंस्था मर्यादित.", "raw_content": "\nआपल्या संस्थेच्या स्थापनेला या वर्षी ४७ वर्ष पूर्ण झाली असून दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ४७ वा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना आनंद होत आहे.\nमा. सभासद, दिनांक १३ जुलै १८ रोजी संस्थेच्या वर्धापन दिनानिमीत्त संस्थेमध्ये सकाळी १० ते २ या वेळेत रक्तदान शिबीर व चहापानाचे आयोजन केले आहे तरी आपण उपस्थित रहावे. तसेच २६ जुलै २०१८ पासुन तुरडाळ वाटप बंद करण्यात येईल याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी\nआपल्या संस्थेच्या स्थापनेला या वर्षी ४७ वर्षी पूर्ण झाली असून दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ४७ वा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना आनंद होत आहे. आजकाल कोणतही संघटना, संस्था, राजकीय पक्ष चालविताना खंबीर नेतृत्वाची गरज असते. गरजेनुसार नेतृत्व उदयास येते. त्याच नेतृत्वाच्या बळावर त्या संस्था संघटनाचे भवितव्य अवलंबून असते.\nबदल हा सृष्टीचा नियम आहे. काळ बदलला की आपणालाही बदलाव लागते. शासनाच्या सहकार खात्याने ९७ व्या घटना दुरुस्तीचे अनुषंगाने सहकारी संस्थाकरिता काही विशिष्ट नियमामध्ये चांगले बदल केले असून सदरचे नियम सहकारी संस्थाना बंधनकारक केल्याने दि. २८/०५/२०१६ रोजी आपल्या संस्थेने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून सदर बदल झालेल्या नियमांची माहिती प्रत्यक्ष सभासदांसमोर वाचून दाखवून ठरावा द्वारे बहुमताने मंजूर करून घेतले आहेत.\nअखेरचे नफा तोटा पत्रक\nकर्जदारास जामिन होणार्‍या सभासदांसाठी सुचना\n१. ज्या कर्जदारास जामिन होणार आहात अशा कर्जदाराबाबतची संपुर्ण माहिती आपण संस्थेकडून उपलब्ध करुन घ्यावी.\n२. कर्जदार नियमितपणे कामावर येत आहे किंवा नाही याची खात्री करुन घेणे.\n३. संस्थेच्या थकबाकीदार सभासदास कर्जासाठी जामीन होता येणार नाही.\n४. कर्जदाराच्या खात्याची माहिती संस्थेच्या अधिकृत कर्मचार्‍याकडून घेवुन जामीनदार होणे या बाबतचा निर्णय घ्यावा .\n५. एका व्यकतीस फकत दोन कर्जदारांस जामिन राहता येईल.\n६. कसल्याही अमिषापोटी व दबावापोटी जामीन होउु नये.\n७. कर्ज रककम मोठी असल्याने त्याची परतफेड करणे जामिनदारासाठी जिकरीचे होउु शकते. योग्य कर्जदारास जामिनकी म्हणजे कर्ज परतफेडीची हमी व पतसंस्थेच्या प्रगतीस हातभार.\nसेवकांची सहकारी पतसंस्था मर्या.\nशुभम गॅलेरीया,गाळा क्र.१०१,पहिला मजला,क्रोमा शोरूमचे वर,पिंपरी स्टेशन,पुणे-१८ .\nफोन नं. ०२०- २७४६००४४/४५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/554/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A2%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T22:25:57Z", "digest": "sha1:R2ZF7A4RMNKHLXTKKVG4RIPDGNA2JCA2", "length": 9575, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसंघर्षयात्रेची मंगळवेढा येथे जाहीर सभा\nसंघर्षयात्रेदरम्यान मंगळवेढा येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, भारत भालके आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य उपस्थित होते.\nयावेळी बोलताना पाटील म्हणाले की, सलग सात अधिवेशने राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहे. या अधिवेशनात कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी आम्ही केली. भाजप सरकार आल्यापासून ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पूर्वी विदर्भ-मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत होते, आता पश्चिम महाराष्ट्रातही आत्महत्या होत आहेत, अशी राज्याची परिस्थिती झाली असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत असल्याने कर्जमाफी देण्याची आमची मागणी आहे. यासाठी विधान भवनाच्या आवारात आम्ही आंदोलनही केलं. त्यासाठी आमच्या १९ आमदारांना निलंबीत करण्यात आले. आमच्याविरोधात आवाज केला तर तुमचा आवाज दाबण्यात येईल, ही दडपशाही वृत्ती सरकारच्या या कृतीतून दिसून येत आहे.\nनिवडणुकांच्या काळात धनगर आरक्षण देऊ असे आश्वासन भाजपने दिले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच जण धनगर आरक्षणाच्या विरोधात आहेत. मग यांनी आरक्षणाचे आश्वासन का दिले आरक्षणाबात सरकार वेळकाढूपणा करत आहे. आम्ही एकत्र आलो म्हणून सरकार आम्हाला घाबरलं आणि ९ आमदारांचे निलंबन मागे घेतले. मग बाकीच्या १० जणांचे निलंबन मागे का घेतले जात नाही आरक्षणाबात सरकार वेळकाढूपणा करत आहे. आम्ही एकत्र आलो म्हणून सरकार आम्हाला घाबरलं आणि ९ आमदारांचे निलंबन मागे घेतले. मग बाकीच्या १० जणांचे निलंबन मागे का घेतले जात नाही शेतमालाला भाव मिळावा याच्याविरोधात हे सरकार आहे. शेतकऱ्यांना कसं अडचणीत आणायचं याच्या प्रयत्नात हे सरकार असतं, प्रसिद्धी आणि जाहिरातबाजी यातच या सरकारचा वेळ जात आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही. पंतप्रधान मोदी देशाला फसवतात मुख्यमंत्री फडणवीस राज्याला फसवतात. तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या शिवसेनेचे प्रत्येक धोरण तळ्यात-मळ्यात असते. कधी ते भाजपला सोडतात तर कधी धरतात. पण अशा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आम्ही संघर्षयात्रेद्वारे सुरू केलेला संघर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत सुरूच ठेवू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.\nजळगाव, नंदुरबार आणि धुळे येथे पोहोचणार संघर्षयात्रा ...\nविरोधकांच्या संयुक्त संघर्षयात्रेला जिल्ह्याजिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, हा नारा जळीस्थळी ऐकू येत आहे. रविवार, दिनांक १६ एप्रिलला संघर्षयात्रा जळगाव, नंदुरबार आणि धुळे येथे पोहोचणार असून येथील शेतकरीवर्ग व सर्वसामान्यांशी संवाद साधला जाईल. ...\nशेतकऱ्यांच्या दुर्गतीला भाजप सरकार जबाबदार - सुनील तटकरे ...\nकर्जमाफीसाठी महाराष्ट्राला उत्तर प्रदेशचा अभ्यास करावा लागतो ही शोकांतिका आहे, महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री माननीय स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची, त्यांच्या विचारांची ही प्रतारणा आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज कराडमध्ये केली. ते स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे आयोजित संघर्ष मेळाव्यात बोलत होते. राज्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे. शेतकऱ्यांच्या या दुर्गतीला सरकार जबाबदार आहे, म्हणूनच या सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार आम्ही केलाय आणि हा व ...\nसंघर्षयात्रा सोमवारी नाशिक जिल्ह्यात ...\nविरोधी पक्षांची संयुक्त संघर्षयात्रा सोमवार दि. १७ एप्रिल रोजी नाशिकपर्यंतचा पल्ला गाठणार आहे. सोमवारी मालेगाव, नामपूर, सटाणा, देवळा, चांदवड, पिंपळगांव बसवत, आडगांव येथे संघर्षयात्रेचा दौरा असून येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. संघर्षयात्रेला राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत असून नाशिक जिल्ह्यातील शेतकरीही मोठ्या संख्येने संघर्षयात्रेला पाठिंबा देतील याची खात्री विरोधकांना आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2014/12/10/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%82%E2%80%8D%E0%A4%95-%E0%A5%A8%E0%A5%A6/", "date_download": "2018-10-15T22:15:45Z", "digest": "sha1:HKLE3HGZPADLJVEOE6XGQCD4KIJNU5YZ", "length": 10094, "nlines": 41, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "संपादकीय – वार्षिक अं‍क २०१४ | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – वार्षिक अं‍क २०१४\n“आम्ही पार्लेकर’चा वार्षिक अंक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. दिवाळी अंकांच्या गर्दीत सामील न होता वर्ष अखेरीस “वार्षिक अंक’ प्रकाशित करण्याच्या कल्पनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे आमचा उत्साह वाढत आहे. ह्या वर्षीसुद्धा ह्या अंकात आपल्याला दर्जेदार व विचारांना प्रवृत्त करणारे साहित्य वाचायला मिळेल असा विश्वास वाटतो.\nह्या वर्षीच्या विशेषांकाचा विषय आहे मराठी सिने-नाट्य सृष्टी गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमा एका संक्रमणातून जात आहे. वेगवेगळे विषय, अभ्यासपूर्ण संहिता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ह्या गोष्टींमुळे आपला स्वतंत्र ठसा उमटवून असला तरी मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहोचण्यात अजूनही कमी पडतो की काय असे वाटत राहते. कदाचित “बॉलीवूड’च्या धमाक्यापुढे मराठी सिनेमाचा आवाज दबला जात असेल. मराठी नाट्यसृष्टीसाठीसुद्धा सध्याचे दिवस खूप आव्हानात्मक आहेत. आज करमणुकीची अनेक साधने उपलब्ध असल्यामुळे नाटकांकडे प्रेक्षक खेचणे तेवढेसे सोपे राहिलेले नाही. त्या अर्थाने मराठी नाटके स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत असे म्हणणे उचित ठरेल. आपल्या पार्ल्याला मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. डहाणूकर आणि साठ्ये महाविद्यालयातील आय एन टी वगैरे स्पर्धांसाठीच्या एकांकीका, हल्लीच झालेल्या साठ्ये ऑडिटोरियममधील मराठी, हिंदी हौशी नाटकांचे प्रयोग किंवा डागडुजीनंतर पुन्हा सुरू झालेले दीनानाथ असो, या सर्वांमुळे पार्ल्यातील नाट्य चळवळीला नक्कीच बळ मिळते. मराठी सिने नाट्य चळवळीत सिंहाचा वाटा असणाऱ्या पार्लेकरांना ह्या विषयावरील अंकातील मंथन नक्कीच आवडेल, विशेषत: पार्ल्यातील नव्या जुन्या रंगकर्मींवरील फोटो फिचर “पार्ले-नक्षत्रांचे बेट’\nआपले पार्लेसुद्धा झपाट्याने बदलत आहे. पुनर्विकासाची प्रक्रिया जोमाने पुढे जात आहे. जुन्या घरांच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. पहिला वहिला मॉलही आता सुरू झाला आहे. “एरींळपस क्षेळपींी’नी तर कहरच केला आहे. युवकांच्या पसंतीच्या रेस्टॉरंट्‌सनी पार्ल्याचे अनेक रस्ते काबीज केले आहेत. हे सर्व चांगले आहे. काळानुसार पुढे गेलेच पहिजे. पण पायाभूत सुविधांचे काय गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा नाही, बरेचसे फुटपाथ फेरीवाल्यांनी अडवलेले, वाहनसंख्येचा स्फोट व वाहतुकीची कोंडी, ह्यांनी सामान्य पार्लेकर आज त्रस्त आहे. पार्ल्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न उग्र होत आहे. विकास व्हावा पण तो योजनाबद्ध असावा, अशी अपेक्षा करणे चूक आहे का \nहे वर्ष निवडणुकीच्या धामधुमीत कसे निघून गेले ते कळलेसुद्धा नाही. प्रथम लोकसभेच्या व नंतर विधानसभेच्या. दोन्ही वेळेला पार्लेकरांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आपली पसंती दिली. आज लोकसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पूनम महाजन करतात तर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विलेपार्ले मतदारसंघातून ऍड. पराग अळवणी विजयी झाले आहेत. ह्या लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानेच आपल्याला पार्ल्याचे नागरी प्रश्न सोडवायचे आहेत.\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “आम्ही पार्लेकर’ ने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. अनेक तज्ज्ञांच्या व जागरूक पार्लेकरांच्या मदतीने “नागरिकांचा जाहीरनामा’ तयार करण्यात आला आहे. पार्ल्याला भेडसावणारे नागरी प्रश्न व ते सोडवण्याचे संभाव्य मार्ग ह्याचा ऊहापोह ह्या मागणीनाम्यात केला आहे. नागरिकांसाठी, समाज सेवकांसाठी, सामाजिक संस्थांसाठी तसेच लोकप्रतिनिधींसाठी तो मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. अशा प्रकारचा “नागरिकांचा जाहीरनामा’ तयार करणारा विलेपार्ले हा महाराष्ट्रातील पहिलाच मतदारसंघ ठरावा.\nनववर्षाबरोबरच स्वच्छ, सुंदर व सुरक्षित पार्ल्यासाठी सर्व पार्लेकरांना हार्दिक शुभेच्छा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pashanbhed.blogspot.com/2012/02/blog-post_22.html", "date_download": "2018-10-15T20:56:00Z", "digest": "sha1:QLKT3IDMBRVB3AWVRDZSX7JZTCGCEDMB", "length": 30326, "nlines": 270, "source_domain": "pashanbhed.blogspot.com", "title": "पाषाणभेदाची जालवही:: Pashanbhed's Blog :: Maharashtra India :: Marathi Literature: कडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु", "raw_content": "\n वाईच जरा बसा ईथं.\nकडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु\nबरं झालं आत्ताच रिक्षा रिझर्वला लागली ते. नायतर आतमध्ये पॅसेंजर बसलेले असतांना रिक्शा रिझर्वला लागली म्हणजे पॅसेंजर नको ते उगाच बोलतात. इतर ठिकाणी टाईमपास करत तासभर थांबतील पण रिक्षा रिझर्वला आली की पेट्रोलकॉक रिझर्वकरेपर्यंत देखील थांबायची त्यांची तयारी नसते. आता रात्रीचे दहा वाजत आले आहेत. पटकन जवळचा कांतीशेटचा पेट्रोलपंप बंद व्हायच्या आता पेट्रोल भरून घेतलं पाहीजे. नाहीतर उगाच लांब हायवेला जावून पेट्रोल भरावे लागेल. अन टाइमाची खोटी होइल ते अलग. रात्री अकराची लोकल सापडली पाहीजे. त्यात बरेच पॅसेंजर मिळतात लांब लांब जाणारे.\nआज सुपरवायझर राणे उगाचच तणतणत होता. म्हणे जॉब कमी निघाले. हॅ. जॉब काढणे म्हणजे पोरं काढणं आहे का घातला की निघाला साला, मॅनेजमेंटचा पंटर. कामकाज येत नाही लाळघोटेपणा करून मोठा झाला. तरी बरं फिटर सलिम माझ्या बाजूने बोलला. नायतर उगाचच मेमो देत होता तो भडवा. अरे तुला जॉबची एवढीच काळजी आहे तर उभं रहा म्हणावं शॉप फ्लोअरवर, अन चालू कर लेथ मशीन. मग बघ काय होते ते. सालं एकतर स्टोअरमधून रॉ मटेरीयलही आपणच काढून आणा. त्यात त्याची काही मदत होत नाही. आपणच उगाच इतरांची कामं करतो. उद्यापासून असली सामाजिक विकासाची कामं बंद केली पाहीजे.\nहा पहा डोक्यात विचार करता करता पेट्रोल पंप आला.\n\"काय रघू, थंडी काय म्हणते बाबा तुझं काय पेट्रोल जाळलं की उबच उब.\"\n पंप जाळायचा काय आम्हाला अन आज उशीर केला तुम्ही यायला अन आज उशीर केला तुम्ही यायला\n\"लांब निगडी-प्राधिकरणातलं भाडं होतं. त्याला सोडून आलो. दीडशे ऑईल टाक अन तीन लिटर पेट्रोल टाक. ह्या बाटलीत अर्धा लिटर दे. जवळ असलेलं बरं. लवकर आवर अकराची लोकल यायची वेळ होईल. अजून मला चिंचवड रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं आहे.\"\n\"जाल हो. हे काय झालंच.\"\n\"हे घे पैसे. चल दे बाकीचे पैसे लवकर. तुलाही पंप बंद करायचा असेल अजून.\"\n\"हो ना. हे घ्या उरलेले १२ रुपये परत.\"\nचला. आता कुणी पॅसेंजर मिळते का ते बघू नाहीतर सरळ रेल्वे स्टेशन पर्यंत जातो. गिर्‍हाईक मिळालं पाहिजे. उगाच खाली रिकामी रिक्षा फिरवण्यात काही पॉइंट नाही. पेट्रोल काय वाढलं आहे. रिक्षा काही परवडत नाही. त्यात पुन्हा मेंटेनंन्स अन पोलीस आहेतच. नको तेव्हा पकडतात.\n\"काय रामभाऊ, आज थंडी तर फार वाढलेली दिसते आहे\" रेल्वे स्टेशनवर रमेश खंदारे या रिक्षावाल्याने मला आवाज दिला. हा खंदारे बोलून चालून बरा माणूस आहे. भेटल्यावर बोलतो तरी.\n\"बोला खंदारे, काय म्हणता आज बराच धंदा केलेला दिसतोय आज बराच धंदा केलेला दिसतोय\n\"नाही हो भाऊ. सकाळी थोडाफार झाला. पण दुपारी घरीच जावं लागलं. मुलगा फार तापला होता. मग त्याला घेवून दवाखान्यात वेळ गेला संध्याकाळपर्यंत. सकाळी झालेली कमाई दवाखान्यात अन औषधपाण्यात गेली. आता बघतो वाट शेवटच्या लोकलची अन निघतो घरी मग. तुम्ही काय नाईट मारणारे लोकं. त्यात तुमची नोकरीही चांगली चालली आहे.\"\n\"नाही रे बाबा, आम्ही छोट्या कंपनीत कामं करतो. एकदम बजाज-टेल्को नाही काही. आहे ती नोकरी टिकवायची अन संसार चालवायचा. उगाच नाही रात्रीही जागायची हौस कुणाला असते पण रिक्षाचा आधार आहे हे नक्की.\"\n\"लोकल आली वाटतं. मी मिळेल ते भाडे घेतो अन पळतो.\"\nमाझीही तीच इच्छा आहे बाबा. पण मला सकाळपर्यंत थांबून धंदा करण भाग आहे. पैशाचा प्रश्न आहे. बघूया आज किती मिळतात ते.\nआता कुणी रिक्षात येईल तर थोडाफार आधार तरी होईल आजच्या दिवसाला म्हणजे रात्रीला. पण येवढ्या मरणाच्या थंडीत कोण कशाला येईल आपण वाट तर बघू. नाहीच मिळालं गिर्‍हाईक तर रिक्षातच झोप घेवू. पहाटेच्या गाडीतून येणार्‍या प्रवाशांची वाट पाहत थांबू मग.\nअरे ह्या दोन बायका इकडेच येताहेत. त्यांनाच विचारू.\n\"बोला ताई, कुठे जायचं आहे\n\"भोसरीला पण कुठे जायचं आहे\n\"आदर्श नगर. नाशिक रस्त्याला आहे.\"\n\"अरे बापरे ते तर फारच लांब आहे, ताई. डबल भाडं द्यावं लागेल. ४०० रुपये होतील. नाहितर आसं कराना, तुम्ही नाशिक फाट्यावर उतरा अन तेथून PCMT पकडा. शेवटच्या पाळीसाठीच्या गाड्या मिळतील अन तुम्हालाही परवडेल ते.\"\n\"आम्हाला आदर्श नगरच्या थोडं आत जायचं आहे. दगडांच्या खाणी आहेत तेथे. तेथपर्यंत बस जात नाही अन आदर्श नगरहून इतक्या रात्रीच्या रिक्षाही मिळत नाही खाणींपर्यंत जायला. म्हणून आम्ही नेहमी रिक्षानेच जातो. तुम्हाला यायचे असेल तर सांगा नाहीतर आम्ही दुसरी रिक्षा बघू.\"\n\"तसं नाही ताई. मला तर धंदा करायचाच आहे ना. त्यासाठीच येवढ्या रात्रीचा उभा आहे रिक्षा घेवू. बोला तुम्ही काय देणार\n\"हे बघा काका, ३५० रुपये घ्या अन लवकर चला. आम्हाला घाई झालेली आहे.\"\nही तरूण स्त्री जास्तच बोलणारी दिसते आहे. वयस्कर स्री घासाघीस करत नाही अन ही करते आहे.\n\"अहो ताई, एकतर रात्रीची वेळ आहे, अन तुम्हाला आदर्श नगरच्याही आतमध्ये जायचं आहे. मी सांगीतलेले भाडे एकदम बरोबर आहे. इतर रिक्षावाले असते तर त्यांनी ४५० रुपयांच्या खाली ऐकलेही नसते.\"\n\"बरं बरं चला निघूया आता. फक्त रिक्षा लवकर चालवा अन आम्हाला घरापर्यंत सोडा.\"\nचला बरेच लांबचे भाडे मिळाले. दोन्ही बायकांमध्ये एक तरणी आहे अन एक वयस्कर आहे. काय नाते असावे बरं यांचे अन त्यांच्याकडे सामानदेखील नाही. फक्त दोघींकडे पर्स आहेत. दोघींचे कपडे देखील पांढरे सफेद आहेत. कोणत्यातरी बाबाच्या नादी लागलेल्या दिसतात. अंगावर दागदागिने जवळपास नाहीतच. हल्ली काय दागीने तर घालतच नाही, अन असले तरी ते नकलीच असतात. बहुतेक आई अन मुलगी दिसत आहेत. न जाणो कदाचीत सासू सुनदेखील असू शकतात. जावूद्या आपल्याला काय नसत्या चौकशा. आपली रिक्षा चालू करून त्यांना सोडून यावे हेच उत्तम. ही शाल अंगावर पांघरून घेतो अन ह्या माकडटोपीचा फार उपयोग होतो असल्या थंडीत. आश्चर्य आहे, एवढ्या थंडीतही ह्या दोघींनी काहीच कसे पांघरले नाही\n\"काहो ताई, एवढी थंडी आहे, पण तुम्ही काहीच कसे पांघरले नाही\n\"अहो रिक्षावाले तुम्ही पुढे बघून रिक्षा चालवा ना. आम्हाला काही थंडी वाजत नाहीये अन वा़जणारही नाही. तुम्ही नसती काळजी करू नका आमची.\"\nहि पोरगी फार आगावू दिसते आहे. माणूसकी म्हणून विचारले तर म्हणते थंडी वाजत नाही. तरूण रक्त आहे म्हणून. पण ह्या वयस्कर स्रीलाही थंडी नाही वाजत फारच आश्चर्य आहे. जावूद्या. आपल्याला काय त्याचे. आपली रिक्षा बरी अन आपण बरे.\nपण मला या दोघींचे आश्चर्य वाटते. त्यांना भोसरीला जायचे होते तर पिंपरी स्टेशनला का नाही उतरल्या ह्या अन डायरेक इतक्या लांब रिक्शा अन डायरेक इतक्या लांब रिक्शा जावूद्या. आपल्याला काय भाडे मिळाल्याशी मतलब. अन आजकाल पुण्यात पैसेवाले लोकं जास्तच झाले आहेत. मन मानेल तितके कमावतात अन उडवतात देखील तितकेच. त्यांच्यामुळेच आपल्यासारख्यांना दोन पैसे मिळतात म्हणा. चला आपण आपली रिक्षा चालवू नीट.\nकाही काही पॅसेंजर फार मवाळ असतात अन काही काही फार मवाली असतात. आपण रिक्षा चालवतांना असल्या अनेक नमुन्यांना बघतो. अर्थात त्या प्रवाशांनादेखील आपल्या रिक्षावाल्यांचे नमुने पहायला मिळतात म्हणा. काही रिक्षावाले फसवतात. रात्री बेरात्री असल्या वेळी रिक्षातून ह्या दोन बायकांनी रिक्षातून प्रवास करणे म्हणजे फारच डेरींग आहे. माझ्या जागी एखादा लुबाडणारा रिक्षावाला देखील त्यांना भेटू शकतो. त्या बदनाम रिक्षावाल्यांमुळे इतर चांगल्या रिक्षावाल्यांचे नाव खराब होते, अन मग सारे रिक्षावाले एकाच माळेचे मणी असे इतरांना वाटते. आमच्यात पण काही चांगले रिक्षावाले असतात. पण ते समाजाला थोडेच दिसतात जावूद्या. आपण फार विचार करतो.\nचला विचार करता करता भोसरी गेलीदेखील.\n\"ओ ताई सांगा आता कुठे घेवू\n\"सरळ चला हायवेने. नंतर उजव्या हाताला आदर्श नगर लागेल. तेथे सांगतो.\"\nह्या वयस्कर स्त्री चा आवाज फारच भसडा आहे. कानांना ऐकवत देखील नाही.\nचला आता यांचे ठिकाण जवळ येत चालले आहे. थंडी पण असल्या सुनसान रस्त्यावर जास्त वाजते.\nअरे यापैकी वयस्कर स्त्रीचे केस एकाएकी पांढरे कसे दिसायला लागले अन थोडी जास्तच वयस्कर दिसते आहे समोरच्या आरशात, नाही अन थोडी जास्तच वयस्कर दिसते आहे समोरच्या आरशात, नाही जावूद्या आपल्याला काय रस्त्यात तिने मेकअप उतरवलेला दिसतो. अन त्या तरूण स्त्री कडे पहायचे म्हणजे एकतर मान वळवली पाहिजे किंवा आरसा थोडा तिरका केला पाहीजे. नको. ते बरे दिसत नाही. अन तिने मघाशीच सांगितले की पुढे बघून रिक्षा चालवा म्हणून. फारच राग येतो वाटतं तिला तिच्या चेहेर्‍याकडे कुणी पाहीले की.\n\"ओ ताई सांगा आता कुनीकडे न्यायची रिक्षा ते\n\"अहो आता उजवीकडे वळवा अन सरळ चालवा दगडांच्या खाणीकडे. तिकडेच राहतो आम्ही.\"\n\"अहो ताई हा एरीया फारच सुनसान आहे हो. आजूबाजूला काही सोसायट्या किंवा घरे देखील नाहीत. तुम्ही कशा काय एवढ्या सुनसान भागात राहतात त्यातच ही दगडांची खाण. फारच भितीदायक वातावरण दिसते आहे येथे. थोडं माझ्या मनाचं चांगलं सांगतो तुम्हाला. तुम्ही बायामाणसांनी असल्या रात्रीच्या वेळी प्रवास करायला नको. काय आहे की वेळ सांगून येत नाही. कुणी चोर भामटा, लुबाडणूक करणारा, अब्रू घेणारा, भुते-खेते, हडळी असली संधी पाहतच असतात.\"\n\"बरोबरच आहे तुमचं. एकट्या दुकट्याचं काम नाही या भागात. चोर लुटारू तर असतीलच येथे कुणी सांगाव भुतेही राहत असतील.\"\nचला. ही तरूण स्त्री समजूतदार निघाली. आपण समजत होतो तसली ती नव्हती तर.\n\"रिक्शावाले काका, जरा वळून मागे बघा तरी एकदा. आम्ही दोघीही कोण आहोत ते लगेच समजेल तुम्हाला.\"\nकडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु\nपुणे (दि. १५ फेब्रुवारी): भोसरी -नाशिक रोडवर काल रात्री घडलेल्या घटनेत एका तरूण रिक्षाचालकाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यु ओढवला. या प्रकरणी भोसरी पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार श्री. कांबळे हे करत आहेत.\nयाप्रकरणी अधिक माहिती घेतली असता भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. बैजनाथ सांगळे यांनी सांगितले की, \"रात्री १२:३० च्या सुमारास एका अज्ञात इसमाने भोसरी -नाशिक रोड जवळील आदर्श नगरातील सैलानी दर्ग्याजवळ एक रिक्षा रस्त्यात वाहतूकीला अडथळा येईल अशी उभी असून त्यात एक रिक्षाचालक बसलेला आहे व तो काहीच हालचाल करत नाही अशी खबर दिली. आम्ही त्वरीत घटनास्थळी गेलो असता त्या स्थळी रिक्षा क्र. MH12-5327 स्त्यात मधोमध उभी होती. त्यात रिक्षाचालक बसलेल्या स्थितीत मृत्यू पावलेला आढळला. रिक्षाच्या कागदपत्रांवरून व रिक्षाचालकाच्या ओळखपत्रावरून तो मृतदेह रिक्षाचालक श्री. रामभाऊ पाटील यांचा होता. त्यांच्या शरिरावर मारहाण केल्याची वा रक्त आल्याची कोणतीही खुण दिसली नाही. आम्ही त्वरीत पंचनामा करून मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असता शवचिच्छेदनाच्या अहवालात मृत्यूचे कारण 'कडाक्याच्या थंडीमुळे शरीर काकडल्यामुळे हृदय बंद पडून मृत्यू' असे दिलेले आहे. सदर मृतदेह रामभाऊ पाटील यांच्या नातेवाईकांकडे पहाटे सोपविण्यात आला. या प्रकरणी भोसरी पोलिस स्टेशनात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद झालेली आहे.\"\nश्री. रामभाऊ पाटील हे चिंचवड एमआयडीसी मधील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. ते मुळचे सातारा जिल्ह्यातले रहिवासी होते. दिवसपाळी झाली की ते कुटूंबाला दोन पैसे मिळावेत म्हणून रात्रीची रिक्षा चालवत असत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व आईवडील आहेत.\nगेल्या आठवड्यापासून येथील थंडीचे प्रमाण वाढले असून कालचे तापमान ३ अंश सेल्सीअस नोंदवले गेले आहे. तापमानाचा हा गेल्या २२ वर्षातील निचांक आहे. सध्याच्या कडाक्याच्या थंडीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.\nLabels: अनुभव, कथा, जागा, जीवनमान\nतंत्र चौकशी सल्ला (1)\nतंत्र चौकशी सल्ला प्रश्नोत्तरे मदत माहिती (1)\nनाशिक सार्वजनीक गणेशोत्सव २००९ (5)\nपोवाडा मर्द मावळ्याचा (1)\nमनसे- राज ठाकरे- पोवाडा (4)\nसंगीत नाट्य प्रेमकाव्य कविता शृंगार (1)\nकडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु\n(हातसफाई - एक समृद्ध प्रयत्न)\nवाघ्या मी मुरळी देवाची ग तू\nऐसी अक्षरे रसिके मेळवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/prachi-mokashi-story-for-kids-part-2-1612466/", "date_download": "2018-10-15T21:29:31Z", "digest": "sha1:YIPEKX632H6L2HHIJI5VLV4QCW2JBYCE", "length": 23384, "nlines": 238, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prachi Mokashi Story for Kids Part 2 | ग्रेट भेट | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nगेल्या रविवारीच घडलेली ही गोष्ट.. सूर्य मावळतीला जात होता.\nगेल्या रविवारीच घडलेली ही गोष्ट.. सूर्य मावळतीला जात होता. चौपाटीवरची वाळू तुडवत लगबगीने जात असताना नवीनला तिथल्या एका बाकावर एक आजोबा मान खाली घालून खूप उदासवाणे बसलेले दिसले. आजोबा अगदीच वयस्कर होते. त्यांची लांब दाढी, भरघोस मिशा, लांब केस सगळेच संपूर्ण पांढरे होते. शेजारीच बाकाला त्यांनी त्यांची काठी टेकवून ठेवली होती. त्यांनी पांढराशुभ्र पायजमा आणि सदरा घातला होता. नवीन थोडा थांबला. त्या आजोबांना काही मदत करण्याच्या उद्देशाने तो पुढे सरसावला.\n‘‘आजोबा, काही मदत हवीये का तुम्हाला’’ नवीन त्यांच्या खांद्यावर हलके हात ठेवत म्हणाला. तशी आजोबांनी मान वर करून बघितलं.\n’’ नवीन आश्चर्याने म्हणाला.\n मी सरतं वर्ष. तू नवीन नं\n‘‘हो, मी नवीन वर्ष. तुम्ही इथे असे एकटेच का बसलात’’ आजोबांनी नवीनला बरोबर ओळखलं. नवीनला ते आता न्याहाळत होते. अगदी एका गुटगुटीत बाळासारखा त्याचा चेहरा होता. जीन्स, टी-शर्ट घालून, आपल्या काळ्याभोर केसांचा व्यवस्थित भांग पाडून नवीन अगदी गोजिरवाणा दिसत होता.\n‘‘आज ३१ डिसेंबर. माझा शेवटचा दिवस रात्री बारा वाजता म्हणजे खरं तर काही तासांतच मी इतिहासजमा होणार रात्री बारा वाजता म्हणजे खरं तर काही तासांतच मी इतिहासजमा होणार म्हणून थोडं उदास वाटतंय, इतकंच. वर्षभर खूप धावपळ झाली म्हणून जरा शांत बसलो होतो हा शेवटचा सूर्यास्त बघत.’’ आजोबा पश्चिमेकडे बोट दाखवत म्हणाले. सूर्य आता जवळजवळ मावळलाच होता. अंधार पडू लागला होता.\n‘‘पण सूर्य तर तोच आहे. उद्याही तोच असणार\n‘‘हो ना. पण उद्या मी नसणार. आज तू मात्र खूपच घाईत दिसतोयस.’’ आजोबा विषय बदलत म्हणाले.\n‘‘हो. पण आहे थोडा वेळ माझ्याजवळ.’’\n थोडय़ा गप्पा मारूया. आज मी एकदम निवांत आहे.’’ आजोबा नवीनला शेजारी बसण्याची खूण करत म्हणाले. नवीनही मग पाठीवरची ‘सॅक काढून मांडीवर ठेवत आजोबांच्या शेजारी विसावला.\n‘‘या सॅकमध्ये एवढं काय भरलंयस\n‘‘वर्षभरासाठी लागणारं सगळं सामान. आता सज्ज व्हायला हवं मला पुढचे ३६५ दिवस माझी डय़ूटी.’’\n‘‘मी तसा ‘ट्रॅव्हल-लाइट’ करतो. प्रत्येकाची आवड\n‘‘गेल्या वर्षी याच वेळी तुम्ही माझ्या जागी होतात..’’ नवीनने वाक्य अर्धवट सोडलं.\n‘‘गेल्या वर्षी मी भविष्य होतो आणि त्यामागील वर्ष इतिहास आज तू भविष्य आहेस आणि मी इतिहासजमा होणार. मग पुढच्या वर्षी तुझा नंबर आज तू भविष्य आहेस आणि मी इतिहासजमा होणार. मग पुढच्या वर्षी तुझा नंबर हे चक्र असंच चालणार, बाळा हे चक्र असंच चालणार, बाळा\n‘‘म्हणजे ऑलिम्पिक्समधल्या त्या ४ ७ १०० किंवा ४ ७ ४०० च्या रिले रेससारखं प्रत्येक जण आपली ‘लॅप घेऊन धावतो आणि रेस पूर्ण करण्यासाठी ‘बॅटन पुढच्याला ‘पास’ करतो.’’\n‘‘अगदी बरोबर म्हणालास. आपल्यामधल्या या रिले रेसचे आपणच धावपटू. आपली लॅप एका वर्षांची.’’\n‘‘पण सूर्य तर रोज उगवतो आणि मावळतो. रात्री बारा वाजून एक सेकंदाने रोजच नवा दिवस येतो. त्याच्या येण्याला आपण इतकं महत्त्व कुठे देतो मग या ३१ डिसेंबर ते एक जानेवारीच्या संक्रमणाला इतकं महत्त्व का दिलं जातं मग या ३१ डिसेंबर ते एक जानेवारीच्या संक्रमणाला इतकं महत्त्व का दिलं जातं तोही एक सर्वसाधारण दिवसच तर आहे तोही एक सर्वसाधारण दिवसच तर आहे आणि नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसापासून असं कुठे काय वेगळं घडतं आणि नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसापासून असं कुठे काय वेगळं घडतं तरी जगभर आतषबाजी, रोषणाई, पाटर्य़ा.. सगळीकडे नुसता ‘सेलिब्रेशन’चा मूड असतो.’’ यावर आजोबा दिलखुलास हसले.\n‘‘दररोज येणारा दिवस जरी आपण साजरा करत नसलो तरी आपल्या वाढदिवसाची आपण वर्षभर आठवण ठेवतो, त्याची आतुरतेने वाट पाहतो आणि तो उत्साहाने साजरा करतो. तो दिवस आपल्यासाठी एकदम ‘स्पेशल’ असतो. नवीन वर्षही एक प्रकारचा वाढदिवसच आहे. म्हणून त्याचं महत्त्व\n‘‘पण १ जानेवारीच का\n‘‘दिवस, आठवडा, महिना, वर्ष ही सगळी काळ मोजण्याची साधनं आहेत. ज्युलियस सीझरने तयार केलेल्या ज्युलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा करून पोप ग्रेगरी यांनी १५८२ मध्ये तयार केलेलं ग्रेगोरीयन कॅलेंडर- जे आपण आता वापरतो- ते संपूर्ण जगात रूढावलं साधारण अठराव्या शतकात. तेव्हापासून १ जानेवारी ही तारीख- नवीन वर्षांची सुरुवात- म्हणजेच ‘न्यू इयर्स डे’ म्हणून जगभर साजरी होऊ लागली. त्याआधी काही देश आपापला न्यू इयर वेगवेळ्या दिवशी साजरा करायचे.’’\n‘‘नवीन वर्ष म्हणजे पुन्हा मिळालेल्या ३६५ नवीन संधी.’’\n त्याचबरोबर सरत्या वर्षांतल्या चुकांचा आढावा घेऊन त्या दुरुस्त करण्याची संधी नवीन वर्ष देईल असा एक आशावादही प्रत्येकाला असतो.’’\n‘‘आणि नवीन वर्षांचे संकल्प त्याचा तर नुसता ऊत येतो या दिवसांत त्याचा तर नुसता ऊत येतो या दिवसांत कुणी चांगले मार्क्‍स मिळवण्यासाठी खूप अभ्यास करण्याचा संकल्प करतं, कुणी नीट वागायचं ठरवतं, तर कुणी व्यायाम करायचं ठरवतं. यादी लांबलचक असते. पण फार क्वचितच कुणाचा संकल्प पूर्ण होतो. पहिल्याच आठवडय़ात.. फार फार तर महिन्याभरात हे संकल्प गळून पडतात. कुणी एकाने तरी त्याचा संकल्प या वर्षभरात पूर्ण केलेला पाहिलात का तुम्ही कुणी चांगले मार्क्‍स मिळवण्यासाठी खूप अभ्यास करण्याचा संकल्प करतं, कुणी नीट वागायचं ठरवतं, तर कुणी व्यायाम करायचं ठरवतं. यादी लांबलचक असते. पण फार क्वचितच कुणाचा संकल्प पूर्ण होतो. पहिल्याच आठवडय़ात.. फार फार तर महिन्याभरात हे संकल्प गळून पडतात. कुणी एकाने तरी त्याचा संकल्प या वर्षभरात पूर्ण केलेला पाहिलात का तुम्ही\n तुला तिथे तो लाल स्वेटर घातलेला मुलगा दिसतोय तो माझ्या आधीच्या वर्षी त्याच्या क्रिकेट टीममधून वगळला गेला होता.’’ चौपाटीवर गप्पा मारत बसलेल्या दहा-बारा जणांच्या एका ग्रुपकडे बोट दाखवत आजोबा म्हणाले.\n‘‘पिझ्झा, बर्गर – थोडक्यात जंक फूडचं ‘व्यसन’. फिटनेस कमी पडला. पण त्याला त्याची चूक वेळेवर समजली. मनाचा हिय्या करत त्याने या वर्षी संकल्प करून त्याचं फिटनेस सुधारलं. झाला की मग सिलेक्ट आजच सेंच्युरी मारत त्याने त्याच्या टीमला क्रिकेटचा आंतरशालेय करंडक जिंकून दिलाय. मुळात न्यू इयर किंवा नवीन वर्षांचे संकल्प हे आपल्या मनाची एक अवस्था असते. मनाला उभारी देण्याची वेगवेगळी साधनं. भविष्याकडे सकारात्मकपणे बघण्याचं प्रयोजन. मानसशास्त्रज्ञ रिचर्ड वाईजमन म्हणतात नं – ‘नथिंग चेंजेस ऑन न्यू इयर्स डे.’ फरक असतो तो आपल्या दृष्टिकोनातला.’’\n‘‘त्या मुलाला तुम्ही मात्र कायमचे लक्षात राहाल.’’\n तसंच प्रत्येक वर्षांलाही त्याच्या कालावधीत घडलेले चांगले आणि वाईट अनुभव लक्षात राहतात.’’\n‘‘आता हेच पाहा ना.. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं ही चांगली गोष्ट घडली. पण देशाची फाळणीही झाली. चंद्रावर पडलेलं मानवजातीचं पहिलं पाऊल, एडिसनने केलेला बल्बचा आविष्कार- ही इतिहासात अजरामर झालेली वर्षही पाहिली आणि दुसरं महायुद्ध, अमेरिकेवरचा दहशतवादी हल्ला, त्सुनामी – ही इतिहासातली काळी वर्ष.’’\n‘‘आणि हे ‘घटनाक्रम’ जेव्हा परीक्षेत विचारतात तेव्हा कसली तारांबळ उडते मुलांची’’ वातावरण थोडं हलकं करण्यासाठी नवीन म्हणाला. आजोबाही मनसोक्त हसले.\nअशा विविध विषयांवर दोघांच्या भरपूर गप्पा रंगल्या. सरत्या आणि नवीन वर्षांची ही ‘ग्रेट भेट’ होत असतानाच आकाशात सुरू झालेल्या आतषबाजीने दोघांचंही लक्ष वेधून घेतलं. रात्रीचे बारा वाजले होते. नवीन वर्षांच्या स्वागताची ती नांदी होती. बराच वेळ आकाशांत चाललेली ती आतषबाजी पाहून झाल्यावर नवीन आजोबांच्या दिशेने वळला. पण शेजारी कोणीच नव्हतं. फक्त बाकाला टेकवलेली काठी तेवढी होती. रिले रेसची बॅटन आता नवीन वर्षांच्या हातात होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-15T22:14:45Z", "digest": "sha1:AYKK3TA66Z47BDCJJMJZFQJPCUGK2KAH", "length": 7356, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनीची सुटकेची मागणी फेटाळली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनीची सुटकेची मागणी फेटाळली\nचेन्नाई – राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी नलिनी हिने आपली कारागृहातून सुटका करावी अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात सादर केली होती पण तिची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणात तिला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.\nराज्य सरकारच्या 1994 च्या योजनेनुसार आणि राज्य सरकारला शिक्षा माफ करण्याचा जो अधिकार आहे त्यानुसार त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार नलिनीने सुटकेची मागणी केली होती. तिचा या याच मागणीचा अर्ज ट्रायल कोर्टाने फटाळून लावल्यानंतर तिने मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती.\nज्या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला आहे त्या प्रकरणातील आरोपींची शिक्षा माफ करण्यापुर्वी संबंधीत राज्य सरकारने केंद्र सरकारची अनुमती घेणे आवश्‍यक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2016 रोजीच दिला आहे. नलिनीला कारागृहातून सोडण्यासाठी तामिळनाडु सरकारने केंद्र सरकारची अनुमती अद्याप घेतलेली नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकठुआ प्रकरणातील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाची 7 मे पर्यंत स्थगिती\nNext articleपंतप्रधान मोदींचे चीनमध्ये पारंपरिक पद्धतीचे स्वागत\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\nजर्मन बेकरी प्रकरण : भटकळच्या जामिनावर 24 ऑक्‍टोबर रोजी सुनावणी\nदाभोलकर, पानसरे हत्याप्रकरणी 18 नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2018-10-15T22:14:29Z", "digest": "sha1:LREKFGAQ4ESFWJFJAORM4MT7CKK6JKU5", "length": 7635, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे सरकारचे धोरण- धनंजय मुंडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे सरकारचे धोरण- धनंजय मुंडे\nमुंबई: मागच्या 15 दिवसांत मुख्यमंत्री सातत्याने मुंबई, बिल्डरांचे एफएसआय, टीडीआर, नाशिकची मेट्रो, हिंजवडीची मेट्रो यासारख्या विषयांवर बोलत आहेत, मात्र मराठवाडा आणि राज्यातील बळीराजा ज्या दुष्काळाने होरपळून निघत आहेत, त्यांच्याबद्दल मी वारंवार मागणी करूनही एक चकार शब्दही का बोलत नाहीत शेतक-यांना वा-यावरच सोडण्याचे सरकारचे धोरण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.\nमराठवाडाच नाही तर संपूर्ण राज्यात भीषण, अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकारने कागदे न रंगवता तातडीने दुष्काळ जाहिर केला पाहिजे, शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. नाहीतर बळीराजा जगणार नाही, असेही मुंडे म्हणाले.\nका शेतक-यांना वा-यावरच सोडण्याचे सरकारचे धोरण आहे मराठवाडाच नाही तर संपूर्ण राज्यात भीषण, अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकारने कागदे न रंगवता तातडीने दुष्काळ जाहिर केला पाहिजे, शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. नाहीतर बळीराजा जगणार नाही . @Dev_Fadnavis #जवाबदो\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleम्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत होत आहे वाढ\nNext articleतरुणावर केले कटर ब्लेडने तब्बल आठ वार\n‘अशक्य बाब हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, उध्वस्त करण्याचा डावही आखला गेला पण…\nअॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार व्हावे, अशी आमची इच्छा – अशोक चव्हाण\nकुटेवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश \nऔरंगाबाद शहरात आता एसटी आणि स्मार्ट सिटी विकास महामंडळाची वाहतूक व्यवस्था\nदुसर्‍याच्या वरातीत पिपाणी वाजविणे बंद करा आ.मेटेंना जयदत्त क्षीरसागर समर्थकांचा सल्ला\nमुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sawantwadi-modern-market-rs-15-crore-12104", "date_download": "2018-10-15T21:50:10Z", "digest": "sha1:5CH2GCJLU7AZFHTVOYVI3KQNIZGJUVSV", "length": 14232, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sawantwadi modern market of Rs 15 crore सावंतवाडीत 15 कोटींचे आधुनिक मार्केट | eSakal", "raw_content": "\nसावंतवाडीत 15 कोटींचे आधुनिक मार्केट\nगुरुवार, 1 सप्टेंबर 2016\nसावंतवाडी - पालिकेच्या वतीने येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या ठिकाणी आधुनिक मार्केट उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प पंधरा कोटींचा असून, येत्या महिनाभरात याचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.\nया मार्केटमध्ये सुसज्ज पार्किंग असून जास्तीत जास्त गाळेधारकांना सामावून घेण्यात येणार आहे. त्यात भाजी, फूल आदी विक्रेत्यांसह ग्रामीण भागातील विक्रेत्यांना सामावून घेतले जाणार आहे, असेही ते म्हणाले.\nयेथील पालिकेच्या मासिक सभेदरम्यान श्री. साळगावकर यांनी ही माहिती दिली.\nसावंतवाडी - पालिकेच्या वतीने येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या ठिकाणी आधुनिक मार्केट उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प पंधरा कोटींचा असून, येत्या महिनाभरात याचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.\nया मार्केटमध्ये सुसज्ज पार्किंग असून जास्तीत जास्त गाळेधारकांना सामावून घेण्यात येणार आहे. त्यात भाजी, फूल आदी विक्रेत्यांसह ग्रामीण भागातील विक्रेत्यांना सामावून घेतले जाणार आहे, असेही ते म्हणाले.\nयेथील पालिकेच्या मासिक सभेदरम्यान श्री. साळगावकर यांनी ही माहिती दिली.\nते म्हणाले, ‘येथील पालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या ठिकाणी हे मार्केट उभारण्यात येणार आहे. साडेचार हजार चौरस फूट जागेत हे बांधकाम होणार आहे. तीन मजले इमारत बांधण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.‘‘\nश्री. साळगावकर म्हणाले, ‘आगामी काळात शहरातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता अंडरग्राउंड पार्किंगसह अन्य एक मजला पार्किंगसाठी ठेवण्यात आला आहे. खालच्या मजल्यावर ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांसह स्थानिक फळ, भाजी आणि फुले विक्रेत्यांना जागा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वंचित गाळेधारकांना यात समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. याचा फायदा येथील लोकांना व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. येत्या महिनाभरात हे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत.‘‘\nते पुढे म्हणाले, ‘या मार्केटसाठी पंधरा कोटी खर्च अपेक्षित आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यात आवश्‍यक असलेले पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे हे काम आता युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे.‘‘\nनव्याने उभारण्यात येणाऱ्या या मार्केटमध्ये मल्टिप्लेक्‍स उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा नगराध्यक्ष साळगावकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती; मात्र आजच्या आराखड्यात ते दिसले नाही. याबाबत श्री. साळगावकर यांना विचारले असता पार्किंगचा प्रश्‍न लक्षात घेता त्यासाठी अन्य जागेचा पर्याय ठेवण्यात आला आहे. तूर्तास तरी येथे मल्टिप्लेक्‍स करणार नाही, असे त्यांनी सांगितले.\nगोव्यात काँग्रेस न्यायालयीन लढ्याच्या मार्गावर\nपणजी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल अखिल भारतीय कॉंग्रेस मुख्यालयात अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेऊन गोव्यातील राजकीय...\n#MeToo ...आता वेळ आलीः राहुल गांधी\nनवी दिल्लीः #MeToo ही मोहीम जगभरात गाजत असून, अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, गैरवर्तनाबाबत बोलत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष...\nलोकसभा निवडणूक तर नाहीच लढवणार पण... : छगन भुजबळ\nयेवला : मी लोकसभा निवडणूक तर नाहीच लढवणार पण विधानसभा कि विधानपरिषद याचा निर्णय पक्ष घेईल..मात्र येवल्याशी नाते घट्टच राहील असे सूचक वक्त्यव्य...\nबुद्धीचे ऐकायचे की नाही, हे मनाच्या शक्‍तीवर अवलंबून असते. मनाने घेतलेला निर्णय इंद्रियांना पाळावाच लागतो. म्हणून आयुर्वेद, योग, अध्यात्म वगैरे सर्व...\nGandhi Jayanti : शस्त्र अहिंसेचे...\n‘गांधी’ चित्रपटातील एक दृश्‍य आहे. सत्याग्रहाचे. हत्यारबंद ब्रिटिश पोलिसांची तुकडी उभी आहे. हातात लाठ्या घेतलेली. त्यांच्यासमोर एकामागे एक आडवी रांग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/54036", "date_download": "2018-10-15T21:36:42Z", "digest": "sha1:MZQFP4NED3UZV7A46WU6ARJNXN77R5XT", "length": 11581, "nlines": 235, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून\nमन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून\nमाझ्या संगणक संग्रहात जुने फोटो चेक करता करता….\nअंगावर शहारा आणणाऱ्या या रांगोळ्या दिसल्या.…\nठाणे शहरात अश्वमेघ प्रतिष्ठान ठाणे - यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवसृष्ठीला भेट देण्याचा योग आला. आणि तिथेच टिपलेल्या या अविस्मरणीय रांगोळ्या.\nइतिहास जिवंत करणारी हि बोलकी चित्रे वाटलं तुम्हापर्यंत पोहचवावी…\nम्हणून इथे प्रकाशित करत आहे.\nपहा…. मन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून\nआई जिजाऊ आणि बाळराजे\nविठूराया तुझ्या दारी आधी लगीन कोंढाण्याचे\nजोवर बाजी खिंडीत उभा आहे\nमाज उतरवला दिल्ली दरबाराचा\nकवी - गणेश पावले\nसुंदर रांगोळ्या. यातील बहुतेक\nसुंदर रांगोळ्या. यातील बहुतेक चित्रे आम्हाला चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात होती त्यावेळेची आठवण झाली.:)\n कृष्ण धवल जास्त आवडली.\nकृष्ण धवल जास्त आवडली.\nसुंदर रांगोळ्या. यातील बहुतेक\nसुंदर रांगोळ्या. यातील बहुतेक चित्रे आम्हाला चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात होती त्यावेळेची आठवण झाली>> +१\nजय भवानी, जय शिवाजी \nस्वराज्याची शपथ आणि आधी लगीन\nस्वराज्याची शपथ आणि आधी लगीन कोंढाण्याचे तर अशक्य सुंदर आहेत. कलाकारांचे अभिनंदन. आणि इथे शेअर केल्याबद्दल गणेश पावलेंचे आभार\nअप्रतिम ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट\nब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट आवडल्यात. ३ डी वाटताहेत\nफारच सुंदर आहेत रांगोळ्या \nफारच सुंदर आहेत रांगोळ्या \nरांगोळ्या अप्रतिम. ही सगळी\nही सगळी चित्रे पुरंदरेंच्या 'राजा शिवछत्रपती' मधील आहेत.\nखूपच सुरेख .. धन्यवाद पावले..\nसर्वांचे खूप खूप आभार\nसर्वांचे खूप खूप आभार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=node/100", "date_download": "2018-10-15T21:57:06Z", "digest": "sha1:EAHWX42QKAEZW6ND3QTROESMSXECVTQ2", "length": 9374, "nlines": 126, "source_domain": "anandachedohi.com", "title": "Love and Grief | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/tracker?order=type&sort=asc", "date_download": "2018-10-15T21:26:07Z", "digest": "sha1:B54A56S5CTA2M2VS5ERFKFZ4PE2ZQFXS", "length": 5493, "nlines": 117, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "नवे लेखन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n10/07/2012 पुस्तक बळीचे राज्य येणार आहे शरद जोशी 09/07/12\n12/07/2012 पुस्तक स्वातंत्र्य का नासले\n20/06/2012 पुस्तक चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न शरद जोशी 09/07/12\n18/02/2012 पुस्तक जग बदलणारी पुस्तके शरद जोशी 18/02/12\n09/07/2012 पुस्तक अर्थ तो सांगतो पुन्हा शरद जोशी 09/07/12\n28/01/2012 पुस्तक अंगारमळा - आत्मचरित्र शरद जोशी 28/01/12\n23/01/2012 पुस्तक खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने शरद जोशी 23/01/12\n18/04/2018 संपादकीय शेतकरी संघटना ट्रस्ट admin 18/04/18\n18/04/2018 संपादकीय अध्यक्षांचे मनोगत admin 18/04/18\n18/04/2018 संपादकीय स्वतंत्र भारत पक्ष admin 18/04/18\n22/07/2012 संपादकीय संपादकीय संपादक 17/08/12\n18/04/2018 संपादकीय शेतकरी संघटना समाचार admin 18/04/18\n02/07/2012 छायाचित्र ५ वे अधिवेशन, औरंगाबाद संपादक 05/07/12\n01/07/2012 छायाचित्र ९ वे अधिवेशन - चंद्रपूर - २००३ संपादक 05/07/12\n21/06/2012 छायाचित्र चांदवड महिला अधिवेशन संपादक 21/06/12\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/air-chief-marshal-fly-mig-25899", "date_download": "2018-10-15T22:09:23Z", "digest": "sha1:LBWEWTGOHWXONX5W5MTX3QY3GPGXEMP5", "length": 10825, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "air chief marshal to fly in mig हवाई दलप्रमुखांचे \"मिग'मधून उड्डाण | eSakal", "raw_content": "\nहवाई दलप्रमुखांचे \"मिग'मधून उड्डाण\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nनवी दिल्ली- हवाई दलप्रमुख एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी आज \"मिग-21' या लढाऊ विमानातून उड्डाण केले.\nराजस्थान सीमेवरील बारमेरजवळच्या हवाई दलाच्या उतरलाई तळावरून त्यांनी एकट्याने हे उड्डाण केले. हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे एअरचीफ मार्शल धानोआ यांनी नुकतीच स्वीकारली आहेत. ते \"कॅट ए' श्रेणीचे अर्हताधारक असून, तीन हजार तासांपेक्षा जास्त काळ विमानोड्डाणांचा त्यांना अनुभव आहे.\nनवी दिल्ली- हवाई दलप्रमुख एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी आज \"मिग-21' या लढाऊ विमानातून उड्डाण केले.\nराजस्थान सीमेवरील बारमेरजवळच्या हवाई दलाच्या उतरलाई तळावरून त्यांनी एकट्याने हे उड्डाण केले. हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे एअरचीफ मार्शल धानोआ यांनी नुकतीच स्वीकारली आहेत. ते \"कॅट ए' श्रेणीचे अर्हताधारक असून, तीन हजार तासांपेक्षा जास्त काळ विमानोड्डाणांचा त्यांना अनुभव आहे.\n1999मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल संघर्षाच्या काळात लढाऊ विमानांच्या तुकडीचे नेतृत्वही त्यांनी केले होते. हवाई दलाचे यापूर्वीचे प्रमुख एअरचीफ मार्शल अरूप राहा यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वदेशी बनावटीच्या \"तेजस' या विमानातून उड्डाण करूया विमानाच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली होती.\n#NavDurga भारतीय संस्कृतीचा वारसा तंत्रज्ञानाद्वारे जगभर\nभारतीय संस्कृतीतील अनमोल वारसा जगभर नेण्यासाठी धनलक्ष्मी टिळे या तरुणीनं ब्लॉग, वेबसाइट आदींचा कल्पकतेनं उपयोग केला आहे. पुणेरी पगडी ते मंदिर...\nमायावती, ममतांच्या आकांक्षांना धुमारे\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने \"चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध...\nलोकसभेपूर्वीची 'सेमी फायनल' (श्रीराम पवार)\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून...\nपंढरपुरातील व्यापाऱ्यांना तीन कोटींचा गंडा\nपंढरपूर - पश्‍चिम बंगालच्या एका बड्या डाळिंब व्यापाऱ्याने पंढरपूर येथील जवळपास 30 अन्य व्यापाऱ्यांना सुमारे...\n\"आप'ला राज्यात अच्छे दिन\nसोलापूर : महाराष्ट्राबरोबर देशात नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत लाखो कर्मचारी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. भाजप,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-bjp-congress-ab-form-municipal-corporation-election-29279", "date_download": "2018-10-15T21:55:01Z", "digest": "sha1:CAK2HSPVSC3G7ADOJ3YIHJSAXGKZDCHY", "length": 14911, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagpur BJP Congress AB form Municipal Corporation election काँग्रेसमधील एबी फॉर्म घोळामागे दडलंय काय? | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेसमधील एबी फॉर्म घोळामागे दडलंय काय\nसोमवार, 6 फेब्रुवारी 2017\nनागपूर : एका प्रभागात एकापेक्षा जास्त इच्छुकांना एबी फॉर्म देण्याच्या काँग्रेसच्या उत्साही निर्णयाची शहरात सध्या जोरदार चर्चा आहे. राजकीय वर्तुळात यामागे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. नागपूर भाजपला आंदणच देण्यासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांनी ही युक्ती वापरली असावी, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.\nउमेदवार देताना निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. याबाबत भाजपलाच लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा काँग्रेसचेच नाराज नगरसेवक करीत आहेत.\nनागपूर : एका प्रभागात एकापेक्षा जास्त इच्छुकांना एबी फॉर्म देण्याच्या काँग्रेसच्या उत्साही निर्णयाची शहरात सध्या जोरदार चर्चा आहे. राजकीय वर्तुळात यामागे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. नागपूर भाजपला आंदणच देण्यासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांनी ही युक्ती वापरली असावी, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.\nउमेदवार देताना निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. याबाबत भाजपलाच लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा काँग्रेसचेच नाराज नगरसेवक करीत आहेत.\nमहापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व भाजपात सर्वाधिक गोंधळ दिसून आला. परंतु, भाजपने यात नेमक्‍या उमेदवारांना उमेदवारी देऊन बंडखोरांचे आव्हान घेण्याची ताकद दाखविली. परंतु काँग्रेसने एक, दोन नव्हे तब्बल 22 जागांवर एकाच जागेसाठी दोघांना एबी फॉर्म दिले. एकाच जागेवर दोघांना एबी फॉर्म देऊन काँग्रेसने कुठल्या हुशारीचे दर्शन घडविले, यावर कालपासून काँग्रेसमधील नाराजांमध्ये चर्चा सुरू आहे.\n151 जागा असताना अधिकचे एबी फॉर्म आले कुठून असा सवालही केला जात आहे. एका जागेसाठी दोन एबी फॉर्म ती जागाच वांध्यात टाकण्याचा निर्णय अनेक वर्षे राजकारणात मुरलेले नेते कधीही घेणार नाही. मग कुठल्या दबावात हा निर्णय घेऊन शहरातून काँग्रेसला संपविण्याचा डाव खेळण्यात आला असा सवालही केला जात आहे. एका जागेसाठी दोन एबी फॉर्म ती जागाच वांध्यात टाकण्याचा निर्णय अनेक वर्षे राजकारणात मुरलेले नेते कधीही घेणार नाही. मग कुठल्या दबावात हा निर्णय घेऊन शहरातून काँग्रेसला संपविण्याचा डाव खेळण्यात आला असे एक नव्हे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.\nएबी फॉर्मचा सर्वांत मोठा घोळ उत्तर नागपुरात झाला. अंतर्गत गटबाजीतून हा प्रकार झाल्याचे बोलले जाते. यामागे काँग्रेसचेच काही नेते काँग्रेसमुक्त शहराचा 'अजेंडा' राबवीत असल्याचे एका उमेदवारी नाकारलेल्या नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सध्या काँग्रेसने ज्यांना उमेदवारी दिली, त्यांच्या निवडून येण्याची क्षमताही बघितली नाही. निवडून येण्याची क्षमता असलेले नगरसेवक, उमेदवारांना सोयीस्करपणे उमेदवारी टाळण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपशी सौदेबाजी केली असावी, अन्यथा कुणीही सत्तेत परत येण्याची संधी सोडण्याची हिंमत केली नसती, अशी खुमासदार चर्चाही रंगली आहे.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nनाल्यात विसर्जन केलेल्या मूर्त्यांची दुरवस्था\nपुणे : वडगाव फाट्याजवळील नाल्यामध्ये गणेशमूर्ती तुटलेल्या अवस्थेत दिसत होत्या. नाल्यातील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे या मूर्त्या दिसत होत्या. या...\nपुणे : कर्वेनगर, पद्मावती मंदिराजवळ गिरिजा हॉटेलसमोर मुख्य रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालक आणि नागरिकांची...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2015/01/shiv-sena-bjp.html", "date_download": "2018-10-15T22:26:16Z", "digest": "sha1:I3TTI7PGEPH3GVD3RBEI3D56LVPXYUTN", "length": 22047, "nlines": 175, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Shiv sena, BJP : ' उद्धव ठाकरे ' पर्सन ऑफ द इअर ?", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nShiv sena, BJP : ' उद्धव ठाकरे ' पर्सन ऑफ द इअर \n' पर्सन ऑफ द इअर ' ठरविण्यासाठी ABP माझानं ओट पोल घेतला. या निकलातून सगळ्यांनीच बोटे तोंडात घालावीत असे निकाल जनतेसमोर आले. अगदी सुरवातीला या ओटपोलमध्ये उद्धव ठाकरेंना ५८ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आणि शिवसैनिकांमध्ये एकदम चैतन्य संचारले. ' एकच साहेब…….' , ' शिवसेनेचा वाघ…….' अशा अडगळीत पडलेल्या प्रतिक्रिया फेसबुकवर दिसू लागल्या. मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत उद्धव ठाकरेंना\nअरविंद केजरीवालांनी २ ते ३ टक्क्यांनी मागे टाकले. आणि उद्धव ठाकरेंना मतदान करण्यासाठी शिवसैनिक एकमेकांना आव्हान करू लागले.\nअखेरीस ABP माझाच्या या ओट पोलमध्ये अरवंद केजरीवालांनी बाजी मारली. उद्धव ठाकरे ४१ टक्के मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पण हे ओट पोल काही केवळ उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल या दोघांसाठीच घेण्यात आलेले नव्हते. अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे तर पोलच्या यादीत होतेच. पण आज जगभर ज्यांचा गवगवा झालाय ते भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोडी सुद्धा त्या यादीत होते.\nअमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची नावं बाद करू या. पण जगभरातल्या प्रसिद्ध व्यक्तींसाठी ' टाईमं नियतकालिकाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ' पर्सन ऑफ द इअर ' . या उपाधीसाठी घेण्यात आलेल्या पोलमध्ये नरेंद्र मोदी १०.८ टक्के मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आणि ABP माझाच्या ओट पोलमध्ये मोदी तिसऱ्या क्रमांकावर राहतात हे कसे पटावे \nएकीकडे जगातले अनेक पोल मोदींना जगभरात प्रथम अथवा द्वितीय क्रमांक भाल करीत असताना, फेसबुकवर मोदींच्या बहुतेक पोस्टला लाखो लाईक आणि हजारो प्रतिक्रिया मिळत असताना, ABP माझाच्या ओट पोलमध्ये मोदी तिसऱ्या क्रमांकावर कसे फेकले जातात बातम्या देण्या खेरीज ABP माझानं इतर उद्योग करूच नयेत. कारण या असल्या उद्योगांमुळे मोदींची लोकप्रियता कमी होत नसते पण ABP माझाची विश्वासर्हता नक्कीच कमी होते.\nएकवेळ उद्धव ठाकरेंपेक्षा केजरीवालांना अधिक मते मिळणे मी समजू शकतो. कारण आण्णाच्या आंदोलनात सक्रीय असल्यामुळे नाही म्हणाले तरी केजरीवालाना राष्ट्रीय प्रतिमा लाभली आहे. त्यामुळेच त्यांचा आवाका राष्ट्रीय नेत्याचा आहे. पण उद्धव ठाकरेंची झेप महाराष्ट्राच्या कुंपणापर्यंत असताना उद्धव ठाकरेंना ४१. % मते कशी मिळू शकतात \nअसो. मोदींपेक्षा उद्धव ठाकरेंना अधिक मते मिळाल्यामुळे मला वाईट वाटले नाही. उलट उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय मान्यता मिळाली, आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून ते राष्ट्रीय राजकारणात एक सक्षम पर्याय म्हणुन पुढे आले तर मला आनंदच वाटेल. पण असले पोल कुणाची लोकप्रियता जोखू शकत नाहीत हे मात्र नक्की.\nया पोलवर विश्वास ठेवणे शक्यच नाही.\nकिरणजी, पण शिवसेनेच्या समर्थकांना हे पटणार नाही.\nउद्धव ठाकरेंच्या विरोधात लिहिल्यानंतर आपल्याला कोणते समाधान मिळते \nविनयजी, प्रथमता आपण आपले मत अत्यंत सभ्य भाषेत नोंदवलेत त्याबद्दल आभार. मी शिवसेनेचाच आहे. आणि आज माझी बहीण शिवसेनेची नगरसेवक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर टीका करणे हा माझ्या लेखनाचा हेतू कधीही नसतो. कृपया गैरसमज करून घेवू नये. असेच भेटत रहा\nयोग्य आणि परखड लेख.\nप्रथमेश प्रतिक्रियेबद्दल आभार. अनेकांना मात्र मी जाणीव पूर्वक उद्धव ठाकरेंवर टीका करतोय असे वाटते.\nअजिंक्यजी ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आणि आपल्या सल्ल्याबद्दल मनापासुन आभार. गावी शेतावर गेलो होतो. त्यामुळे उत्तर द्यायला वेळ झाला. आपण दिलेली लिंक ओपन होत नाही.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nMNS, BJP, Shiv Sena : राज ठाकरेंनी विचार करावा\nIndian Festival : मकरसंक्रांत का साजरी करतात \nMarathi Kavita : माणसं अशी का वागत नाहीत \nShiv sena, BJP : ' उद्धव ठाकरे ' पर्सन ऑफ द इअर \nNew Year Greetings : हे मावळत्या सूर्या\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/avoid-this-after-meal-117052400014_1.html", "date_download": "2018-10-15T22:22:57Z", "digest": "sha1:HFUL3BWH7JQ454J3GWG3TB4WPWFIZ5CW", "length": 10092, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जेवल्यानंतर या 6 वस्तू आहे विषसमान | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजेवल्यानंतर या 6 वस्तू आहे विषसमान\nसर्वात आधी हा नियम लक्षात ठेवा की नेहमी भूकेपेक्षा कमी आहार घ्यावा. भोजन केल्याच्या एका तासापर्यंत काही खाऊ- पिऊ नये. आता बघू अश्या कोणत्या 6 वस्तू आहे ज्या जेवल्यानंतर घेतल्याने विषसमान ठरतात.\nपाणी पिणे> भोजन केल्यानंतर पाणी पिणे हानिकारक आहे. पण आवश्यक असल्यास सामान्य किंवा कोमट पाणी प्यावं. गार पाणी तर मुळीच पिऊ नये. कोमट पाणी पिण्याने आरोग्य चांगलं राहतं. तसेच आहार घेतल्यावर किमान एक ते दीड तासानंतर पाणी प्यावे.> धूम्रपान\nजेवणानंतर धूम्रपान करू नये. आहार घेतल्यावर एक सिगारेट किमान दहा सिगारेटएवढे नुकसान करते.\nभोजन झाल्यावर फळांचे सेवन करू नये. याने पोटात गॅस निर्माण होते. म्हणून भोजनच्या एका तासापूर्व किंवा भोजनच्या दोन तासानंतर फळांचे सेवन केले जाऊ शकतात.\nआज तुमचा वाढदिवस आहे (24.05.2017)\nपुण्यात IPL चा विषय\nAstro Tips : मंगळ दोष कसा दूर कराल\nयावर अधिक वाचा :\nजेवल्यानंतर पाणी पिणे टाळा\nजेवल्यानंतर हे नका करू\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nसर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर ...\nएक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाईकरून आणि स्वतः चांगले जीवन ...\nकाही उपयोगाच्या आरोग्य टिप्स\nआवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात. दहा ग्रॅम सुंठ घेऊन कांजीसोबत ...\nहाडांच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर ग्रीन टी प्या\nखरंतर ग्रीन टी पिण्याचे अनेक ङ्खायदे आहेत. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, ग्रीन टी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mangalabansode.com/", "date_download": "2018-10-15T21:17:12Z", "digest": "sha1:XSWDNIZMSZ2UISZ6WRPVSTUKD4TQ2UUM", "length": 3047, "nlines": 17, "source_domain": "mangalabansode.com", "title": "सौ मंगला बनसोडे करवडीकर यांचे चिरंजीव नितीन बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ करवडी , कराड.", "raw_content": "\nलोकसाहित्य आणि लोककला हे भारतीय लोकजीवनाचा जणू श्वास बनून राहिला आहे. त्यातूनच हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आपली लोकसंस्कृती विकसीत होत गेली. येथील माणसाच्या भौतिक विकासा बरोबर लोकसाहित्य आणि लोककालांनीही हा विकास आणि बदल स्वीकारीत आपला प्रवास आजही चालू ठेवला आहे. लोकजीवनात लोकसाहित्य , लोककला आणि आध्यात्म हातात हात घालून वावरू लागल्यामुळेच त्यांचा विकास शक्य झाला. लोककलातून आध्यात्माची शिकवण देणारे आणि माणसाला दु:खापासून दूर नेणारे विविध प्रकारचे तत्वज्ञान सोप्या भाषेत किंवा बोली भाषेत जपले गेले. या कलांमधील एक कला म्हणजे \"तमाशा\".\nमहाराष्ट्राच्या मातीत रुजली आणि फुललेली \"तमाशा\" ही कला जगाच्या विविध भागातील रसिकांना भुरळ पाडीत आली आहे. वेळोवेळी विविध संकटाशी सामना करीत आज ताठ मानेने समाजमनात स्थान निर्माण केलेल्या या लोककलेच्या विकासात अनेकांचे योगदान आहे. त्यातीलच एक आदराने घ्यावे असे नाव म्हणजे सौ. मंगला बनसोडे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/280/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%B9%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A5%87_%E0%A4%B0", "date_download": "2018-10-15T21:03:13Z", "digest": "sha1:3LCVNO4VSNKAUTWX4LIGNHVAZJF5MD4T", "length": 8956, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसुशीलकुमार शिंदे हे स्वकर्तृत्व व स्वकष्टाने उभे राहिलेले आदर्श नेतृत्व - खा. शरद पवार\nदेशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, राजकारणात यश संपादले आहे. शिंदे हे स्वकर्तृत्व व स्वकष्टाने उभे राहिलेले नेतृत्व आहे. त्यांचे नेतृत्व म्हणजे देशातील नव्या पिढीसमोर एक आदर्श आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा गौरव केला. शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सोलापूर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पवार बोलत होते. कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज शिंदे यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकुरकर, आदिंसह देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी आवर्जून उपस्थित राहत शिंदे यांचे अभीष्टचिंतन केले.\nयावेळी बोलताना पवार यांनी शिंदेंच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या राजकीय पटलावरील कारकीर्दीचा आढावा घेतला. शिंदे पहिल्यांदा करमाळ्यातून निवडून आल्यापासून ते केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास तसेच शिंदे यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलूंबाबत बोलताना पवार यांनी त्यांचे जन्मदिनानिमित्त अभीष्टचिंतन केले तसेच त्यांचे दिलखुलास व हसरे व्यक्तिमत्व असेच उजळत राहो, त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त केली.\nवयोश्री योजने अंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साध ...\nसामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा प्रशासन पुणे, जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोकसभा मतदारसंघातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटपाचे शिबिर बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या ग.दि.माडगुळकर सभागृहात घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, केंद्रिय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, खा. सुप्रिया सुळे या कार्यक्रमास उपस्थित होत्या. ज्येष्ठ नागरिका ...\nराफेल प्रकरणी मोदी सरकार दोषीच; चौकशी करा, समर्थन कधीच नाही - शरद पवार ...\n६५० कोटी रुपये किंमत असलेले राफेल विमान १६०० कोटी रुपयांना विकत घेतलेच कसे, असा सवाल उपस्थित करत राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषी आहेच, त्यामुळे त्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या प्रकरणी सर्वपक्षीय, संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बीड येथे केली. तुमचे थोडेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे सत्तेची मस्ती दाखवू नका, असा इशारा त्यांनी सरकारसह बीड जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाला दिला. बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आय ...\nशरद पवार यांनी वर्धापनदिनी कार्यकर्त्यांशी व्हीडिओद्वारे साधला संवाद ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सहकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा जीव ओतून काम करणाऱ्यांचा पक्ष आहे, असे सांगतानाच आपण सगळ्यांनी बळीराजाच्या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेऊया, आत्महत्येच्या विचारांपासून त्याला परावृत्त करुया, त्याच्या रास्त मागण्या त्याच्या पदरात पडतील याची काळजी घेऊया, असे त्यांनी आवाहन केले आहे.व्हीडिओ पहा: https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/9 ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/rajinikanth-entered-in-politics-rajinikanth-indian-film-actor-bjp-1609820/", "date_download": "2018-10-15T22:10:25Z", "digest": "sha1:M4K7TDDV5PMWTKXF7IHXOKLPXHHTZPRS", "length": 25648, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rajinikanth entered in politics Rajinikanth Indian film actor bjp | रजनीकांत हा.. | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nरजनीकांत यांचे असे स्वत:चे चित्रव्यक्तिमत्त्व आहे आणि ते त्या व्यक्तिमत्त्वास प्रत्यक्ष जीवनामध्ये येऊ देत नाहीत.\nरजनीकांत हे भाजपच्या हातातील बाहुले म्हणून राजकारण करू इच्छितात असाच समज जनमानसांत आहे. तो चुकीचा म्हणता येणार नाही..\nशिवाजीराव रामोजीराव गायकवाड यांनी राजकारणात उघड उडी घेतली ते बरे झाले. राजकारण प्रत्यक्ष न करता, त्या जनगंगेत स्वत:स कोरडे ठेवून प्रवाहाच्या दिशेसंदर्भात भाष्य करणाऱ्यांची कमतरता या देशात कधीच नव्हती. क्रिकेट आणि/ किंवा राजकारण या दोन क्षेत्रांतील आपल्या देशातील तज्ज्ञांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा अधिक भरेल. तेव्हा या अशा कोरडय़ा तज्ज्ञांत फार काळ न राहता प्रत्यक्ष राजकारण करण्याचा निर्णय घेतला याबद्दल या गायकवाड यांचे मन:पूर्वक स्वागत. जनता त्यांस रजनीकांत या नावाने ओळखते. हे रजनीकांत दक्षिणेतील अतिप्रसिद्ध असे चित्रपट कलाकार. राज्यभरात त्यांच्या चाहत्यांच्या नोंदणीकृत मंडळांची संख्याच ८०० इतकी आहे. न नोंदवलेली मंडळे वेगळीच. यावरून या व्यक्तीच्या जनतेवरील प्रभावाचा अंदाज येईल. याच आधारे ते आता राजकारण करू इच्छितात. ते करता यावे यासाठी त्यांच्याकडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केली जाणार असून २०२१ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुका ते स्वपक्षाच्या वतीने लढवणार आहेत. आपले राजकारण आध्यात्मिक असेल, अशी ग्वाही रजनीकांत यांनी या संदर्भातील घोषणा करताना दिली. दक्षिणेत सलग जवळपास आठवडाभर आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम रजनीकांत यांनी हाती घेतला. हजारो जणांनी रांगा लावून आपल्या चित्रप्रभूचे दर्शन घेतले. या उपक्रमाचे उद्यापन ३१ डिसेंबर रोजी झाले. त्यात रजनीकांत यांनी आपल्या संभाव्य राजकारण प्रवेशाची घोषणा केली.\nरजनीकांत यांचे असे स्वत:चे चित्रव्यक्तिमत्त्व आहे आणि ते त्या व्यक्तिमत्त्वास प्रत्यक्ष जीवनामध्ये येऊ देत नाहीत. म्हणजे असे की पडद्यावर महामानव, अतिशक्तिशाली, वाटेल ते करू शकणारा हा रजनीकांत नावाचा नायक हा प्रत्यक्ष आयुष्य जगताना पडद्यावरील नायकास दूर ठेवतो. आपल्या डोक्यावर केस नाहीत याची कोणतीही लाज तो बाळगत नाही आणि आपल्या टकलामुळे चाहत्यांचा हृदयभंग होईल का याचा विचार करीत नाही. हे सर्वार्थाने कौतुकास्पद. वृद्धत्वातही आपले बालकलाकारपण मिरवण्याची केविलवाणी धडपड करणारेच आसपास दिसत असताना स्वत:ला आहे तसेच दाखवणारे रजनीकांत म्हणून मोहक ठरतात. आता ते राजकारणात येणार आहेत त्यांची ही कृती मात्र त्यांच्या कलाकार म्हणून जीवनविषयक तत्त्वज्ञानाशी विसंगत ठरू शकते. कारण पडद्यावरचे नायकत्व प्रत्यक्ष जगताना दूर ठेवू शकणारा हा कलाकार आता त्याच पडद्यावरील लोकप्रियतेचा वापर राजकारणात करेल. चित्रपटाच्या पडद्यावर आचरट कृत्ये करून शत्रुपक्षाचे, म्हणजे अर्थातच खलनायकाचे, निर्दालन करणारा हा कलाकार प्रत्यक्ष जगताना व्यवस्था बदलाची गरज व्यक्त करतो आणि आपण तो बदल घडवून आणूच आणू, असे आश्वासनही देतो तेव्हा तो पडद्यावरच्या नायकाप्रमाणे आभास ठरण्याची शक्यता अधिक वाढते.\nयाचे कारण राजकारणात नेतृत्व करू पाहणाऱ्याचा कार्यक्रम हा स्वलिखित असावा लागतो. इतरांच्या उद्दिष्टपूर्तीस अप्रत्यक्ष मदत म्हणून राजकारण करू पाहणारा फार पुढे जात नाही. याचा अर्थ असा की राजकारणात लोकांसमोर जाताना राजकीय पक्षाच्या हेतूविषयी साशंकता असून चालत नाही. रजनीकांत यांच्या हेतूंविषयी तशी ती आहे. व्यवस्था बदलण्याची, आध्यात्मिक राजकारण करण्याची वगैरे भाषा त्यांनी केली असली तरी तिचा दुसरा अर्थ दिसतो तितका सात्त्विक नाही. रजनीकांत हे भाजपच्या हातातील बाहुले म्हणून राजकारण करू इच्छितात, असाच समज जनमानसांत आहे. तो चुकीचा म्हणता येणार नाही. राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय रजनीकांत यांनी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही क्षणांत त्यांचा संभाव्य पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असेल, भाजपचे तमिळनाडू अध्यक्ष जाहीर करतात, यातच काय ते आले. अशा समजांचा थेट संबंध हा त्या त्या राजकीय नेत्याच्या परिणामकारकतेशी असतो. तेव्हा पडद्यावर भाषा नव्या व्यवस्थेच्या निर्मितीची आणि त्या संहितेचा लेखक मात्र भाजप असे जर होणार असेल तर रजनीकांत यांना आगामी राजकारणाच्या पहिल्याच पावलात विश्वासार्हतेची ठेच लागू शकते. तरीही रजनीकांत यांच्या या घोषणेची दखल घ्यायला हवी.\nयाचे कारण ते तमिळनाडू. एरवी साक्षरता, अर्थविकास आदीत आघाडीवर असलेले हे राज्य राजकारणात अनेकदा बिनडोकपणा दाखवते. आवडत्या नायकाची मंदिरे, तो गेल्यावर अनेकांच्या आत्महत्या वगैरे प्रकार त्या राज्यात नेहमीच घडत असतात. अशा मानसिकतेच्या राज्यात त्याचमुळे रजनीकांत यांचे नायकत्व हे कोणत्याही इतर प्रांतातील नायकापेक्षा अधिक प्रभावी वाटते. एके काळी एम जी रामचंद्रन यांनी हेच केले. पडद्यावरच्या अचाट लोकप्रियतेचा फायदा घेत त्यांनी तत्कालीन प्रस्थापित द्रविड नेतृत्वास आव्हान दिले. त्यातूनच अण्णा द्रविड मुन्नेत्र कळहम या पक्षाचा उदय झाला. एमजीआर यांच्या निधनानंतर त्यांची पडद्यावरची नायिका ही पक्षप्रमुखही झाली. या नायिकेचे, जयललिता यांचे, गतसाली निधन झाले. त्याच वेळी द्रमुकचे नायकत्व करणारे करुणानिधी हेदेखील वयपरत्वे गलितगात्र झालेले असल्याने आणि अन्य कोणी राजकीय नायक समोर नसल्याने तेथील राजकारणात पोकळी निर्माण झाली. त्या पोकळीकडे पाहातच गतसाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांची त्यांच्या घरी भेट घेतली असावी. गेल्या आठवडय़ातील पोटनिवडणुकीत जयललिता यांच्या वादग्रस्त मैत्रीण तुरुंगवासी शशिकला यांचा भाचा दिनकरन हा विजयी ठरला. त्याच्या विजयाने अपंग अण्णाद्रमुक आणि वृद्ध द्रमुक यांना आव्हान मिळाल्याचे मानले जाते. या पोटनिवडणूक निकालाने आगामी निवडणुकांत काय होणार याची समीकरणे अगदीच सरभर झाली. अशा वातावरणात रजनीकांत यांची ही घोषणा सूचक म्हणायला हवी.\nअशा वेळी ते आगामी निवडणुकीत प्रस्थापितांना आव्हान देण्याची तसेच आध्यात्मिक राजकारणाची भाषा करतात तेव्हा त्यांची कृती आणि भाषा यांचा संबंध तपासावा लागतो. कारण प्रस्थापितांतल्या काहींशी हातमिळवणी करून उर्वरित प्रस्थापितांना आव्हान देता येत नाही. ते द्यावयाचे असेल तर सर्वच प्रस्थापितांना बाजूस ठेवून नवा मार्ग चोखाळावा लागतो. तमिळनाडूत एमजीआर, आंध्र प्रदेशात एन टी रामाराव आदींनी हे करून दाखवले आहे. अर्थात नंतरच्या काळात हे पक्ष प्रस्थापितांच्याच वळचणीला गेले, ही बाब अलाहिदा. परंतु त्यांची सुरुवात तरी सर्वच प्रस्थापितांना चार हात दूर ठेवूनच झाली हे नाकारता येणार नाही. याचा अर्थ इतकाच की व्यवस्था बदलाची वा संपूर्ण नव्या व्यवस्थेची भाषा आपण करतो त्याप्रमाणे कृतीही करावी अशी रजनीकांत यांची इच्छा असेल तर त्यांना सर्वच प्रस्थापितांना दूर सारावे लागेल. तसे ते करू शकले तरच या प्रस्थापितांच्या अंगावरील डाग रजनीकांत यांच्यावर परावर्तित होणार नाहीत.\nयासाठी त्यांना आतापासूनच काळजी घ्यावी लागेल आणि राजकीय प्रवासासाठी पडद्यापलीकडे जाऊन काही करावे लागेल. गेल्या काही वर्षांत जे काही कलाकार तमिळ राजकारणात आले त्यांना किमान दहा टक्के मते तरी मिळाली. त्या पलीकडे ते काही गेले नाहीत. पण ही दहा टक्के मते आपल्याला मिळावीत यासाठी प्रस्थापित राजकीय पक्षांनी त्यांना आपलेसे केले. यातील कावा या ताऱ्यांच्या लक्षात आला नाही, ते प्रचलित राजकीय पक्षांच्या आश्रयास गेले आणि त्यानंतर या ताऱ्यांचा प्रकाश मावळत गेला. या ताऱ्यांपेक्षा रजनीकांत अधिक प्रकाशी आहेत हे मान्य. परंतु त्यांना आपलेसे करू पाहणारा राजकीय पक्षदेखील पारंपरिक द्रविडी पक्षांपेक्षा अधिक प्रभावी आहे, हे देखील मान्य करावे लागेल. हे भान राहिले तरच राजकारणाच्या नभांगणात उगवू पाहणारा हा रजनीनाथ काही भरीव करू शकेल; अन्यथा आणखी एक तारा निखळला, असेच म्हणायचे. दुसरे काय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'जलयुक्त शिवार'मधील भ्रष्टाचारावर राज ठाकरेंचा 'मास्टरस्ट्रोक'\n#MeToo : अब्रुनुकसानीचा खटला लढण्यास तयार, सत्य हाच माझा बचाव - प्रिया रमाणी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/safar-khadyagranthanchi-news/articles-in-marathi-on-delicious-food-recipes-book-1580192/", "date_download": "2018-10-15T21:33:46Z", "digest": "sha1:3EZF7GCHANGLFYPHV3TEXFSXK3VOLHV2", "length": 30052, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Delicious food recipes book | खाद्य संस्मरणे | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nसफर खाद्यग्रंथांची - »\nखाद्य संस्मरणे लिहिणारा लेखकवर्ग समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील आहे.\nकौटुंबिक गप्पांचा फड रंगला म्हणजे वेगवेगळ्या विषयांना भोज्जे करीत करीत शेवट गप्पांची गाडी खाण्या पिण्यावर येऊन थांबतेच. मग सुरू होतो पदार्थाच्या, चवींच्या आठवणींचा प्रवास कोणाच्या हाताची पुरणपोळी मऊसूत तर कोणाची चकली खुसखुशीत. कोणत्या हॉटेलचा कोणता पदार्थ अप्रतिम आहे तर प्रवासात खाल्लेला कोणता पदार्थ अजूनही जिभेवर रेंगाळतो आहे. हे पदार्थ प्रत्यक्ष चाखले असतील त्यापेक्षा त्यांच्या आठवणीत ते अधिक चविष्ट लागतात हे तुम्हीही मान्य कराल. आपला खाद्यानुभव इतरांबरोबर असा वाटून घेताना पुनप्र्रत्ययाचा आनंद मिळतो म्हणूनच खाण्या-पिण्याच्या गप्पा अधिक चटकदार होत असाव्यात. हा आनंद नेहमी मिळावा म्हणून मग या आठवणी कदाचित शब्दबद्ध होऊ लागल्या असाव्यात. त्यातून मग तयार झाला पाककलेच्या पुस्तकाचा एक नवीन प्रकार.\nअशी पुस्तके लेखकांच्या खाद्यानुभवावर आधारित असतात आणि त्यांना ‘फूड मेमोआर’ किंवा ‘फूड बायोग्राफी’ असे म्हणतात. थोडक्यात, पाककलेच्या माध्यमातून केलेले चरित्रात्मक लिखाण यांना मराठीत खाद्य संस्मरणे म्हणणे उचित ठरेल. अशा पुस्तकांचे वैशिष्टय़ म्हणजे यातील प्रत्येक पाककृती ही तिच्यासोबत आठवणींचे मोहोळ घेऊन येते. किंबहुना या आठवणी हे या पुस्तकांचा गाभा असल्याने पाककृती अनुषंगाने येतात. या पुस्तकांचा वाचक प्रत्यक्ष पाककृतीपेक्षा त्यामागील आठवणी जाणून घेण्यास अधिक उत्सुक असतात. अनेकदा लेखकाचा खाद्यानुभव वाचकाला स्वत:च्या अशाच अनुभवांची आठवण करून देतो.\nखाद्य संस्मरणे लिहिणारा लेखकवर्ग समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील आहे. यामध्ये जसे प्रसिद्ध लेखक, चित्रकार, कलाकार आणि अर्थात शेफ तर आहेतच तसेच सर्वसामान्य व्यक्तींनीही आपले अनुभव प्रकाशित केले आहेत. काहींच्या आठवणी वैयक्तिक आहेत तर काहींनी आपल्या कुटुंबाचा खाद्यानुभव एकत्रितपणे दिलेला दिसतो. काहींनी फक्त देशोदेशी केलेल्या प्रवासातील आपले अनुभव वाचकांपुढे आणून सध्या लोकप्रिय होत असलेल्या खाद्य पर्यटनाला प्रोत्साहन दिलेले आढळते. या प्रकारच्या काही पुस्तकांचा आढावा या लेखात आहे.\nपंचतारांकित हॉटेलच्या शेफकडे तर अशा आठवणींचा खजिनाच असला पाहिजे. तिथे आलेल्या मान्यवरांचे आदरातिथ्य करताना केलेले पदार्थ, त्यासाठी केलेले संशोधन क्वचित झालेली फजिती हे सर्व त्या हॉटेलच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग असतो. ताजमहल हॉटेलचे भारताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळे तेथील शेफचे अनुभवही तेवढेच खास असणार. ते वाचायला मिळतात ‘मास्की : द मॅन बिहाइंड द लीजंड’ या ताजमधील प्रसिद्ध शेफ मिग्वेल आर्चअन्जेलो मस्कारेन्हस यांच्या चरित्रात. मास्कीच्या सुनेने लिहिलेले हे चरित्र म्हणजे ‘ताज’च्या खानपानाचा साठ वर्षांचा इतिहास किचनमध्ये पडतील ती कामं करण्यापासून ते एक्झिक्युटिव्ह शेफ या पदापर्यंतचा मास्कीचा प्रवास याची नोंद करतो. जुलिया चाइल्डने अमेरिकेला फ्रेंच कुझिनची चटक लावली तर भारतात निदान ‘ताज’मध्ये जाणाऱ्या उच्चभ्रू वर्गाला मास्कीने फ्रेंच पदार्थ खाऊ घातले. प्रत्यक्ष फ्रान्सला न जाताही ते पदार्थ ते इतके उत्कृष्ट बनवत की ताजच्या पाहुण्यांना ते एखाद्या फ्रेंच शेफनेच बनवले असावेत असे वाटे. भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला जे. आर. डी. टाटा यांनी दिलेल्या मेजवानीचा मेनू तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मुंबईच्या महापौरांनी दिलेल्या मेजवानीचा मेनू मास्कीने बनवला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अन्नतुटवडय़ामुळे गृहिणीप्रमाणे मास्कीलाही तडजोड करावी लागली तेव्हा गहू-तांदुळाच्या जागी बटाटा आणि साबुदाणाच्या कल्पक वापर करून त्याने पदार्थ बनवले. ‘ताज’मधील आपल्या कारकीर्दीत मास्कीने अनेक नवीन पदार्थ बनवले. त्याने विविध जिन्नस वापरून केलेल्या सूपला ‘पोटाज् मास्की’ हे नाव देण्यात आले तर भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड विलिंग्टनसाठी बनवलेल्या पदार्थ ग्लेस विलिंग्टन या नावाने प्रसिद्ध झाला. पदार्थ उत्कृष्ट बनला पाहिजे, याकडे प्रत्येक शेफचे बारकाईने लक्ष असते. मास्की त्याला अपवाद नव्हता म्हणून एकदा नेहमीच्या चवीचे बनले नाही म्हणून सगळे चिकन सूप ओतून टाकले. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘ताज’मध्ये कॉन्टिनेन्टल पदार्थाची चलती होती पण स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय पदार्थ मेनूत आले. एक पदार्थ मेनूकार्डमध्ये नव्हता पण मास्की तो जेआरडीसाठी खास बनवीत असे, तो म्हणजे गोवा फिश करी. ‘ताज’ने आपल्या या शेफच्या कलेची योग्य कदर केली आहे. गोव्यातील ‘ताज एक्झोटिका’च्या एका रेस्तोरांला त्यांनी मास्कीचे नाव दिले आहे. मास्कीचे हे चरित्र जेवढा त्याचा आणि पर्यायाने ‘ताज’च्या वेगवेगळ्या रेस्तोरांचा इतिहास आहे तेवढाच तो भारताच्या हॉस्पिटॅलिटी उद्योगाचाही आहे.\nअशा पुस्तकांचे लेखक हे दर्दी खवैये असतात हे तर नक्कीच आणि त्यांना पदार्थ बनवण्याचीही तेवढीच आवड असेल तर अशी पुस्तकं अधिक लज्जतदार होतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री लालन सारंग यांनी लिहिलेले ‘बहारदार किस्से चटकदार पाककृती’ हे पुस्तक. नाटय़सिनेमा क्षेत्रात वावरताना आलेले विविध अनुभव वाचकांसोबत शेअर करताना सुगरण आणि आदरातिथ्याची आवड असणाऱ्या लालनताई प्रत्येक अनुभवासोबत एक पाककृती देतात. ‘कोलंबीने केला घात’, ‘माझी माशाची ओढ’ या लेखातून त्यांची माशाची आवड पाहिली तर त्यांनी मासे खायला तशी उशिरा सुरुवात केली असेल असे वाटत नाही. नातीचा डबा, एग्ज ऑन पोटॅटो या पाककृतीवरून त्यांची स्वयंपाकाची आणि आदरतिथ्याची आवड दिसून येते.\nशिरीष प यांनी त्यांच्या ‘खायच्या गोष्टी’ या पुस्तकात बदलणारी शहरी खाद्यसंस्कृती स्वानुभवातून टिपली आहे. लेखिकेने या संस्कृतीशी नाळ जुळलेल्या परंपरा, स्वत:चे खाण्याचे आणि खिलवण्याचे अनुभव, आठवणी आणि पाककृती यांचा साहित्यिक प्रवास मांडला आहे. यात गुरगुट, फोडणीचे पोहे, बेसन लाडू, भजी, आमटी-भाकरी आणि पिठलं भातापासून पावभाजी, चायनीज फूडपर्यंत तसंच खीर-मठ्ठय़ापासून भांगेपर्यंत सर्व पदार्थाचे अनुभव तर आहेतच, पण त्याबरोबरच पपा (आचार्य अत्रे),ओशो, सुग्रण आशा भोसले, चोखंदळ सुहासिनी (मुळगावकर), बिस्कुट खाणारी आजी, स्वयंपाकीण कौसल्या, मत्रीण इंदू पंडित, नणंद वत्सलाक्का, अम्मा (सासूबाई), लिंबू-सरबतात केशर घालणाऱ्या सुधा परचुरे – या सर्वाच्या स्वभावाच्या, खाण्याच्या आणि खिलवण्याच्या छोटय़ा छोटय़ा चटकदार गोष्टी सांगता-सांगता कधी कधी ओघात पाककृतीही सांगितल्या आहेत. पिठलं, गौड सारस्वतांची उपकरी, रवा-काकडीचा गावठी केक (धोंडस), रॉयल(राजेश खन्ना)आम्लेट, मठ्ठय़ाच्या पाककृती या त्यातल्या काही उल्लेखनीय पाककृती. यात कधी सालं, देठं, बियांपासून चविष्ट पदार्थ कसे बनवता येतात याचेही वर्णन येते. तर कधी वासंतिक हळदीकुंकू, पिंडाला कावळा शिवणे, खानावळ संस्कृती, गाव तितक्या चवी आणि अन्नात भारताचे ऐक्य यांसारख्या विषयांवरची सांस्कृतिक टिपणं आढळतात. या सर्व गोष्टींचा गोफ एकमेकांत इतक्या सहजतेने विणला गेला आहे की त्याचे पेड वेगवेगळे न्याहाळणेही कठीण व्हावे. या सर्वातून जाणवतो तो लेखिकेने केलेला सहज विनोदाचा शिडकावा, कधी कधी या लेखांना असलेली कारुण्याची झालर. यातून स्वयंपाकशास्त्राचे लेखिकेला उमजलेले मर्म उलगडते ते असे-‘‘पाकशास्त्र हे एक असं शास्त्र आहे की त्यात कशाचं काय खाद्य बनवता येईल आणि चवदार करता येईल याची आपल्याला कल्पनाही येणार नाही.’’ पुढे विनोदी शैलीत म्हटलं आहे, ‘‘स्वयंपाकघरात बसल्या बसल्या डोकं लढवून कुणी कशाचाही उपयोग खाण्यासाठी करू शकतं. एकदा कुणी तरी केळ्याच्या सालीची भाजी करून पाहा, असं सुचवलं होतं. पण तेवढं मात्र धर्य मला झालेलं नाही. केळीच्या सालावरून पाय घसरून माणसं पडतात हे मला माहीत आहे, पण केळीची सालं खाताही येतात हे मात्र मला अजूनही पटत नाही.’’\nआपल्या खाद्यसंस्कृतीची खरी ओळख त्याच्यापासून दूर गेल्यावर होते का दुसऱ्या देशात गेल्यावर आपली खानपानाची ओळख टिकवून ठेवणे आणि ती इतरांपर्यंत तिच्या बारकाव्यानिशी पोहोचवणे गरजेचे वाटत असावे. असे तारा देशपांडे तेनेबॉम हिने लिहिलेले ‘सेन्स ऑफ स्पाइसेस: रेसिपीज अ‍ॅण्ड स्टोरीज फ्रोम कोंकण’, कौमुदी मराठे लिखित ‘शेयेर्ड टेबल : फॅमिली स्टोरीज अ‍ॅण्ड रेसिपीज फ्रॉम पूना ते एल .ए.’ या पुस्तकावरून वाटते. प्रसिद्ध अभिनेत्री आणि पाककलेच्या पुस्तकाची लेखिका मधुर जाफरीचे ‘क्लायिबग द मॅन्गो ट्री’ या पुस्तकात खाद्य संस्मरणे लिहिण्यामागे फक्त आठवणी शब्दबद्ध करणे असा मर्यादित हेतू नाही तर अवतीभवती होत जाणारे बदल टिपणे हाही आहे. त्यांच्या कायस्थ आहारावर पंजाबी, मुस्लीम प्रभाव कुठून आणि कसा आला, बाहेर खाण्याची सुरुवात कशी झाली इत्यादी प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधली आहेत. या आठवणींच्या बाबतीत एक समान दुवा आढळतो तो म्हणजे त्यात प्रामुख्याने बालपणीच्या त्यातही आजोळच्या खाद्यसंस्कृतीच्या असतात. ताराचे पुस्तक तिच्या बेळगावच्या आजीच्या स्वयंपाकघरात रमते. पुष्पा वसंत देसाई लिखित ‘मालवणी पाकस्मृती अक्काच्या रांधपाच्या’यात आईच्या स्वयंपाकाच्या आठवणी आहेत. एखाद्या मालवणी कुटुंबात रोज होणाऱ्या कुळथाची पिठी, कच्च्या वाटपाची तुरीची डाळ, चिटक्याची (गवारीची) तुरीची डाळ घातलेली भाजी, ओला जवळा, पोयासारख्या घरगुती पण पाककृतीच्या पुस्तकात सहसा न आढळणाऱ्या पाककृती आपल्या माहितीत भर घालतात.\nत्या त्या लेखकाचे अनुभव पाककृतीच्या संदर्भात वाचताना अनेकदा त्या कुटुंबातील परस्परसंबंध, कुटुंबातील स्त्रियांचे स्थान, आहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अनेकदा बालपणीच्या गोष्टींचे संदर्भ मोठेपणी लागतात आणि घटनेकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन लक्षात येतो आणि मग ही पुस्तके निव्वळ पाककृतीची न राहता एखादी कादंबरीच वाटू लागते.\n– डॉ. मोहसिना मुकादम\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=node/103", "date_download": "2018-10-15T21:03:51Z", "digest": "sha1:5XFSXWMO4DKVWEHP4Q27JF5YNNIWMHIX", "length": 10719, "nlines": 124, "source_domain": "anandachedohi.com", "title": "श्रीज्ञानेश्वरमहाराज | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nमहर्षी विनोद लिहितात - ‘अनुभवामृत` हा ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांचा म्हणावायाचा असेल तर अर्थातच त्यांची वैशिष्ट्यपूर्ण तात्त्विक भूमिका, पासष्टी व ज्ञानेश्वरीपेक्षां याच ग्रंथात प्रकट होणें साहजिकच नव्हे काय\nया ग्रंथांतील दहा प्रकरणें म्हणजे भगवंताचे दशावतार आहेत, अथवा जिवशिवैक्य दर्शविणारीं अभिनव दशोपनिषदें आहेत. श्री ज्ञानेश्वरांच्या, स्वत:च्या अपरोक्ष अनुभवांची समग्र संहिता यांत आहे; तसेंच परमात्म तत्त्वावरील महावार्तिकही यांतच अवतरले आहे. या दोन्ही अर्थांनीं अनुभवामृत हें ज्ञानेश्वरांचें ‘आत्मभाष्य’ किंवा स्वानुभववार्तिक म्हणतां येईल.\nश्री ज्ञानेश्वरांनीं स्वत:ची परमोच्च तात्त्विक भूमिका, स्वत:च्या आंतरिक, अंतिम व आध्यात्मिक अवस्था आणि स्वत: अनुभवलेलें परिपूर्ण गुरु-तादात्म्य यांचें मनोज्ञ चित्रण या ग्रंथांत करून ठेवलेलें आहे.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/nepal-now-good-friends-recognize-11851", "date_download": "2018-10-15T22:12:13Z", "digest": "sha1:CGTITBOP6COF3IWUK666ZXNWFYEGQFZ7", "length": 21633, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nepal now \"good friends\" recognize? नेपाळ आता 'खरा मित्र' ओळखेल? | eSakal", "raw_content": "\nनेपाळ आता 'खरा मित्र' ओळखेल\nडॉ. अशोक मोडक (नॅशनल रिसर्च प्रोफेसर)\nशुक्रवार, 12 ऑगस्ट 2016\n\"पुढच्याच ठेच, मागचा शहाणा‘ हे लक्षात ठेवून नेपाळचे नवे पंतप्रधान चीनच्या आहारी जाणार नाहीत, भारताशी मैत्री वाढवतील आणि सर्वसमावेशक राज्यघटना स्वीकारून मधेशींना न्याय देतील, अशी चिन्हे आहेत.\n\"पुढच्याच ठेच, मागचा शहाणा‘ हे लक्षात ठेवून नेपाळचे नवे पंतप्रधान चीनच्या आहारी जाणार नाहीत, भारताशी मैत्री वाढवतील आणि सर्वसमावेशक राज्यघटना स्वीकारून मधेशींना न्याय देतील, अशी चिन्हे आहेत.\nनेपाळमध्ये अलीकडेच पुष्पकमल धवल ऊर्फ प्रचंड यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली आणि नेपाळी कॉंग्रेसच्या साह्याने धवल यांच्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाला नव्या राजवटीचा \"श्रीगणेशा‘ करण्याची संधी मिळाली. या राजवटीच्या उदयामुळे के. पी. शर्मा ओली यांचे पंतप्रधानपद संपुष्टात आले. ओली राजवट तशी औट घटकेचीच ठरली; पण या राजवटीने भारत-नेपाळ संबंधांसमोर गंभीर आव्हान उभे केले. म्हणूनच आता नव्या राजवटीच्या धोरणांकडे व कृतींकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.\nभारत व नेपाळ यांच्यात केवळ राजकीय व आर्थिक धागेच आहेत, असे म्हणण्याऐवजी हे दोन देश अनादिकाळापासून धार्मिक-सांस्कृतिक व भाषिक भावबंधांनी परस्परांशी बांधले गेले आहेत, असे म्हटले पाहिजे; पण ओली यांना काय अवदसा आठवली हे समजणे कठीणच आहे. अर्थात नेपाळचे शासक अधूनमधून भारतासाठी ताणतणाव उत्पन्न करतात, हे विसरून चालणार नाही. दोन वर्षांपूर्वी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे नरेंद्र मोदींना अनेक बाबतींत मोकळीक मिळाली. तिचा लाभ घेऊन विशेषतः दक्षिण आशियात मोदींनी महत्त्वाकांक्षी पावले उचलली, या पार्श्‍वभूमीवर भारत-नेपाळ संबंधांचा विचार केला पाहिजे. ओली सरकारने भारताशी संबंध वाढविण्याऐवजी चीनशी मैत्री वाढविली आणि भारताच्या दृष्टीने डोकेदुखी उत्पन्न झाली. सुदैवाने नव्या राजवटीने चांगले सूतोवाच केले आहे.\nकेवळ ओली यांनीच त्यांच्या राजवटीत भारतासमोर ताणतणाव निर्माण केले, असे नाही, तर 55 वर्षांपूर्वी राजे महेंद्र नेपाळमध्ये राजशाहीचा शकट चालवत होते, तेव्हा त्यांनीही भारताशी मैत्री टाळून चीनबरोबर घरोबा वाढविला होता. त्यांनी तर \"चीननेच आमचे संरक्षण करावे,‘ असे साकडे बीजिंगला घातले होते. नंतर राजे वीरेंद्र आणि राजे ज्ञानेंद्र यांनीही हाच कित्ता गिरविला होता. या तिन्ही राजांना राजेशाही टिकवायची होती; लोकांमधील राजघराण्याबाबतचा असंतोष मोडून काढायचा होता. ओली यांनी तर कमालच केली, त्यांनी मार्च 2016 मध्ये चीनचा दौरा करून दहा करार केले. चीनने इतर देशांकडून नेपाळच्या दिशेने येणारा माल आपल्या प्रदेशातून विनाहरकत जाऊ द्यावा, तिबेटमधील लोहमार्गाचे जाळे काठमांडूपर्यंत वाढवावे, अशी विनंती ओलींनी केली व चीननेही ती मान्य केली. दुसरीकडे ओली यांनी भारतावर आगपाखड केली आणि \"दक्षिण दिशेच्या दिल्लीऐवजी, उत्तरेची बीजिंग राजधानीच आम्हा नेपाळींसाठी जवळची आहे,‘ असे वक्तव्य केले.\n मुळात ओलींनी नेपाळच्या ज्या राज्यघटनेला मंजुरी दिली, ती पहाडी प्रदेशातील उच्चजातींना झुकते माप देणारी आहे व भारताला खेटून असलेल्या पठारी प्रदेशातील मधेशी, थारू वगैरे जनजातींवर अन्याय करणारी आहे. याचा निषेध म्हणून या जनजातींनी भारतातून नेपाळमध्ये येणाऱ्या वस्तूंची वाहतूक रोखून धरली. भारताने नेपाळमध्ये रॉकेल पाठविणे बंद केले, म्हणून नेपाळची कोंडी झाली, हा ओली यांचा कांगावा बिनबुडाचा आहे. नेपाळने मधेशी इत्यादी जनजातींना न्याय द्यावा, हे मोदींनी नेपाळच्या दौऱ्यात सांगितले होते. त्यामागे नेपाळी सरकारकडून न्यायाची व माणुसकीची पाठराखण व्हावी, ओली सरकारने सर्वसमावेशी विकासाची पूजा करावी ही भूमिका होती. काही महिने उलटल्यावर मित्रपक्षांनी ओली सरकारचा पाठिंबा काढून घेऊन अविश्‍वास ठराव दाखल केला, कारण मधेशी वगैरे जनजातींना न्याय दिला पाहिजे, ही भूमिका या पक्षांना रुचली; पण ओली यांनी हट्टीपणा करून स्वतःच्या हाताने आपली कबर रचली, ही वस्तुस्थिती आहे.\nखरे म्हणजे दक्षिण आशियातील सर्व देशांबरोबर मैत्रीचे संबंध वाढविण्याची मोदी सरकारची इच्छा आहे. त्यानुसार मोदींनी नेपाळच्या पहिल्या भेटीत एक अब्ज डॉलरचे अर्थसाह्य जाहीर केले. गेल्या वर्षी भूकंपाचा मोठा आघात नेपाळला सोसावा लागला. त्यात नऊ हजार लोक मृत्यमुखी पडले, पाच लाख इमारती उद्‌ध्वस्त झाल्या, एकूण नुकसान सात अब्ज डॉलरचे झाले. तेव्हा भारत सरकारने युद्धपातळीवर मदत पोचविली. ऑगस्ट 2014 मध्ये भारताने नेपाळला एक अब्ज डॉलरचे अर्थसाह्य दिले होते. एप्रिल 2015 मध्ये भूकंपाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा तेवढीच रक्कम भारताने नेपाळच्या पदरात टाकली.\nओली यांनी मात्र ही सर्व मदत दृष्टिआड करून \"भारताने आमची कोंडी केली,‘ अशी दवंडी पिटली व चीनच नेपाळचा खरा साह्यकर्ता आहे, हे तुणतुणे वाजविण्यात धन्यता मानली.\nनेपाळी नागरिकांना अर्थातच चीनची मदत म्हणजे \"जाहिरात अधिक, तर आशय जुजबी‘ या प्रकारची आहे, असे वाटले म्हणून तर ओली यांच्या पंतप्रधानपदाला ग्रहण लागले. चीन म्हणे इतर देशांचा माल नेपाळमध्ये पोचावा म्हणून स्वतःचा भूप्रदेश मोकळा करणार आहे; पण चीनचे त्यान्जिन बंदर काठमांडूपासून तीन हजार मैल दूर आहे, तर भारताचे हल्दिया बंदर काठमांडूपासून एक हजार मैलांवर आहे. तिबेटपासून नेपाळच्या सरहद्दीपर्यंत लोहमार्ग बांधण्यास चीन तयार आहे; पण त्यापुढचा पल्ला \"आम्ही बांधून देऊ,‘ या आश्‍वासनापुरताच मर्यादित आहे. चीनने म्यानमार व श्रीलंका या देशांना मदत दिली आहे; पण आज हे दोन्ही देश \"कुठून घेतली ही मदत‘ असा पश्‍चात्ताप करीत आहेत. नेपाळी नागरिकांना म्हणूनच चीन बिनभरवशाचा वाटतो. उलटपक्षी भारत विश्‍वसनीय मित्र वाटतो.\nनेपाळचे नवे पंतप्रधान \"पुढच्याच ठेच, मागचा शहाणा‘ हे लक्षात ठेवून चीनच्या आहारी जाणार नाहीत व भारताशी मैत्री वाढवतील, सर्वसमावेशक राज्यघटना स्वीकारून मधेशींना न्याय देतील, अशी सुचिन्हे आहेत. भारताने चांगला शेजारधर्म पाळला आहे, ओली राजवटीच्या काळातही डोके थंड ठेवून संतुलित व्यवहार केला, हेच वर्तनसूत्र यापुढेही भारताने अनुसरले पाहिजे.\nसंमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चुकीची- लक्ष्मीकांत देशमुख\nपुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार...\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/pushpavalli-web-series-1615913/", "date_download": "2018-10-15T21:30:59Z", "digest": "sha1:E7SXGECL37EYOETQLGLKJGK3HUJVH55P", "length": 17806, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pushpavalli Web Series | ‘पुष्पावल्ली’च्या करामती | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nया वेबसीरिजचा विषय नक्कीच चाकोरीबाहेरचा आहे.\nहास्यनिर्मितीतून एखादी कलाकृती सादर करणे हा स्तुत्य प्रकार असला तरी त्यातूनदेखील त्या संपूर्ण कलाकृतीचा परिणाम कसा होतो हे पण महत्त्वाचे असते. असा प्रयत्न हा टीआरपीसाठी उत्तम असतो, पण त्यातून ठोस काही हाती येत नसेल तर आणखीन एक वेबसीरिज इतपतच त्याचे स्वरूप राहते. ‘अमेझॉन प्राइम’वर १५ डिसेंबरला प्रदर्शित झालेली ‘पुष्पावल्ली’ ही वेबसीरिज काहीशी याच प्रकारात मोडते. या वेबसीरिजच्या पहिल्या सिझनचे आठ भाग डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. सुमुखी सुरेश या कॉमेडिअनने या वेबसीरिजचे लिखाण तर केले आहेच, पण त्यातील नायिकेची मध्यवर्ती भूमिकादेखील तिनेच केली आहे.\nया वेबसीरिजचा विषय नक्कीच चाकोरीबाहेरचा आहे. दाक्षिणात्य कुटुंबात वाढलेली पुष्पावल्ली ही आरोग्यशास्त्रातील पदवधीर आहे. पण तिचे कुटुंब भोपाळ येथे स्थलांतरित झालेले असल्यामुळे पुष्पावल्लीवर दाक्षिण्यात संस्कृतीचा फारसा प्रभाव नाही. पदवीच्या अंतिम वर्षांत एका फुड एक्स्पोमध्ये अपघातानेच तिची भेट निखिल राव या निर्यातदार तरुणाशी होते. पुष्पावल्ली बोलण्यात पटाईत असल्यामुळे दोघांच्या गप्पा रंगत जातात आणि एक्स्पो संपता संपता ती निखिलच्या प्रेमात पडते. पण निखिलच्या मनात असे काही नसते. पदवी घेतल्यानंतर पुष्पावल्ली त्याच्या शोधात थेट बंगळुरू गाठते. तेथे जाऊ न ती नोकरी पकडते ती मात्र एका मुलांच्या लायब्ररीमध्ये. तिच्या शालेय मित्राच्या लायब्ररीतील तिची नोकरी ही केवळ निखिलच्या ऑफिसजवळ आहे हेच त्यामागचे कारण असते. पुष्पावल्लीच्या या आठही भागांत ती निखिलच्या जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करत राहते, त्यातून ती काही अतिसाहसी गोष्टी करते, परिणामी अनेक गोंधळ निर्माण होतात, अगदी अनावस्था प्रसंगदेखील ओढवतात आणि त्यातूनच ती त्याच्या घरापर्यंतदेखील जाऊ न धडकते. पण अखेरीस तिच्या पदरी निराशाच येते.\nपुष्पावल्लीची कथा ही आजच्या काळात घडणारी असल्यामुळे त्यात आजच्या काळाचे, वातावरणाचे प्रतिबिंब अगदी सहजपणे दिसून येते. पण ही वेब सीरिज एकूणच स्टॅण्डअप कॉमेडीच्या पायावर उभी आहे हेच वारंवार जाणवते. किंबहुना पुष्पावल्लीची भूमिका साकारणारी सुमुखी सुरेश ही कॉमेडीअन असल्यामुळे कथानकाचा बाज तोच राहिला असावा. तिचे अतरंगी उद्दय़ोग पाहताना कथा किती पुढे सरकणार यापेक्षा आत्ता नेमकी तिची फटफजिती कशी होणार याचीच उत्सुकता राहते. गेल्या काही वर्षांत अतिप्रसिद्धी मिळालेला स्टॅण्डअप कॉमेडी हा प्रकार एखाद्या भागापुरता पाहणे शक्य होऊ शकते. पण सतत त्याच अंगाने कथानक जात असेल तर त्यातील गांभीर्य पुरते नाहीसे होते. पठडीबाज दाक्षिणात्य कुटुंबातील बंधने, लग्नाचे ठोकताळे, बाबाबुवांच्या आहारी नेणारी अंधश्रद्धा, महिलांच्या मासिक पाळीच्या निमित्ताने येणारी बंधने अशा अनेक मुद्दय़ांवर लेखिकेने तिरकस शैलीत चांगले भाष्य केले आहे. काही प्रसंगांत (निखिलचा कुत्रा लपवून ठेवणे) धम्माल मजादेखील अनुभवता येते, पण त्याच वेळी इतर अनेक प्रसंग तद्दन बालिश वाटावेत असे आहेत.\nवेब सीरिज या माध्यमावर कसलीच बंधने नसल्यामुळे अनेकदा त्यामध्ये शिव्या किंवा लैगिंक दृश्यं अगदी उघडपणे दाखवली जातात. पण ते कथेच्या ओघात असतील तर त्यांचा कथेला फारसा धक्का लागत नाही. पण प्रत्येक वाक्यात चार शिव्या देणारे पात्र हे मुलांच्या लायब्ररीचा मालक आहे आणि सर्व मुलांच्या समोर रोजच तो हे करतो आहे हे जरा न पटणारे आहे. एखाद्याची संवादाची पद्धत अशी असू शकते पण त्यालादेखील स्थळकाळाचे भान असते. पण येथे मात्र तसे काही भान उरलेले दिसत नाही. त्या तुलनेत पुष्पावल्ली ज्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहात आहे तेथील मालकीण अगदी थेट ऐकवणारी असून तिच्या प्रत्येक प्रसंगात भाव खाऊ न जाते. विशेषत: तिच्या प्रत्येक संवादाचा तो विशिष्ट टोन त्या प्रसंगात जिवंतपणा आणतो. किंबहुना सर्वच सहकलाकारांची निवड ही अगदी समर्पक झाली आहे. केवळ फोनवरच्या संवादातच आपल्याला दिसणाऱ्या पुष्पावल्लीच्या आईचा टोकदार दाक्षिणात्यपणा तिच्या प्रत्येक वाक्यागणिक थेट जाणवत राहतो. तोच प्रकार निखिलच्या कुटुंबाबत जाणवतो. थोडक्यात काय तर विशेष वेळ वगैरे न काढता निव्वळ टाइमपास म्हणून काहीतरी पाहायला हवं असेल तर पाहायला हरकत नाही अशी ही वेब सीरिज आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=node/104", "date_download": "2018-10-15T21:36:30Z", "digest": "sha1:THDFPR4BISKJANQLZKUSUXJRXLQXBNCO", "length": 10323, "nlines": 126, "source_domain": "anandachedohi.com", "title": "श्रीअक्कलकोटस्वामी समर्थ | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nमहर्षी विनोद श्रीअक्कलकोटस्वामींविषयी लिहितात - जन्म-ज व समाधि-ज या दोन प्रकारच्या सिद्धी सहजसिद्धी होत. काही सिद्धांना जन्मत:च सर्व सिद्धी व शक्ति प्राप्त होत असतात. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट हे साधनासिद्ध नसून केवलसिद्ध होते. त्यांनी सिद्धी मिळवल्या नव्हत्या. पक्षांना आकाश संचार जसा सहज तशा सर्व सिद्धी त्यांना सहजप्राप्त होत्या.\nस्वामींची विविध रूपे असलेले कॅलेंडर\nस्वामींचे कल्पनाचित्र असलेले महिन्याचे कॅलेंडर माझ्यापाशी होते. बहुधा मी ते अक्कलकोटहून घेतले असावे. ती चित्रे स्कॅन करुन पिकासा अल्बमवर ठेवली होती.\nत्या चित्रांचा हा ठेवा आहे.\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43032668", "date_download": "2018-10-15T21:43:49Z", "digest": "sha1:35CDJEMDZD5QDMDM4X2EW3ZKYQHOX6K5", "length": 5310, "nlines": 105, "source_domain": "www.bbc.com", "title": "आजचं कार्टून : राजस्थान सरकारने केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nआजचं कार्टून : राजस्थान सरकारने केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nतू दूर दूर तेथे, हुरहुर मात्र येथे...\nऐन उन्हाळ्यात गारा का पडतात माहीत आहे\nजनरल झिया, मुशर्रफ यांच्याविरोधात बंड करणारी रणरागिणी\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n#MeToo : 'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'\nमंगळयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलेची गोष्ट\nपाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\n' युरोपिय राष्ट्रांची तपासाची मागणी\n#MeToo : फक्त सत्यच माझा बचाव करेल - प्रिया रमाणी\nपाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\n'मला कधीही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही, कारण...'\n'हो, मी मुस्लीम आहे आणि मला गरबा खेळायला आवडतं'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/loksatta-interview-with-srinivas-k-1614362/", "date_download": "2018-10-15T21:38:55Z", "digest": "sha1:KX46P3ACBRQ3ZC24QOKDWMFI5SQJ3NFF", "length": 17317, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Interview with Srinivas K | मोठय़ांच्या तुलनेत लघू उद्योगांसाठीची सूचिबद्धता प्रक्रिया क्लिष्ट! | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nमोठय़ांच्या तुलनेत लघू उद्योगांसाठीची सूचिबद्धता प्रक्रिया क्लिष्ट\nमोठय़ांच्या तुलनेत लघू उद्योगांसाठीची सूचिबद्धता प्रक्रिया क्लिष्ट\nनिधी उभारणी मागील नेमकी कारणे काय\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nएनएसईच्या एसएमई मंचावर १०० व्या कंपनीची नोंद झाल्याचा समारंभ नुकताच पार पडला. मागील वर्षांत बीएसई आणि एनएसईच्या लघू आणि मध्यम कंपन्यांसाठी असलेल्या मंचामार्फत उच्चांकी निधी उभारणी झाली. उद्योजकांसाठी निधी उभारणीचा पर्याय असलेल्या या प्रक्रियेतील इन्व्हेस्टमेंट बँकर हा महत्वाचा घटक असतो. एकूण या प्रक्रियेबाबत २००७ पासून इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून कार्यरत असलेल्या ‘सॅफ्रोन कॅपिटल’च्या श्रीनिवास के. यांच्याकडून ‘लोकसत्ता’ने अधिक माहिती घेतली –\nमागील वर्षभरात बीएसई आणि एनएसईच्या लघू आणि मध्यम कंपन्यांसाठी असलेल्या मंचामार्फत उच्चांकी निधी उभारणी झाली. या वाढत्या निधी उभारणी मागील नेमकी कारणे काय आहेत\nलघू आणि मध्यम उद्योग हा अर्थव्यवस्थेत सर्वाधिक वेगाने वाढणारा घटक असतो. भारतात आज या प्रकारच्या उद्योजकांची कमी नाही. आर्थिक उदारीकरणामुळे अर्थव्यवस्थेत अनेक संधी नव्याने उपलब्ध होत आहेत.\nविद्यमान कंपन्यांना अर्थव्यवस्थेत संधी उपलब्ध झाल्याने क्षमता वाढीची गरज भासत आहे. निधी उभारणीसाठी या गटातील कंपन्यांच्यासमोर अतिशय मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. बँकाकडून कर्ज घेण्यासाठी या उद्योजकांकडे गहाण ठेवण्यासाठी पुरेशी मालमत्ता नाही.\nचांगल्या दरात कर्ज उपलब्ध होईल इतके चांगले त्यांचे पतमानांकन नसल्याने समभाग विक्रीशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे मागील वर्षांत बीएसई आणि एनएसईच्या लघू आणि मध्यम कंपन्यांसाठी असलेल्या मंचामार्फत उच्चांकी निधी उभारणी झाली.\nहे उद्योजक नेमके कुठल्या उद्योग क्षेत्रातील असतात आणि या विक्री प्रक्रियेवर कोणाचे नियंत्रण असते\nहे उद्योजक आरोग्य निगा, तयार कपडे, मोटारींसाठी धातूचे सुटे भाग, अशा वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील या कंपन्या असून या कंपन्यांनी आपापल्या व्यवसायात बस्तान बसविलेले असते. त्यांना व्यवसाय पाच ते दहा पट किंवा अधिक वृद्धी करण्याची संधी असते.\nया संधीचे सोने करण्यासाठी या कंपन्यांना निधी उभारणी करण्यासाठी या कंपन्या त्यांची नोंदणी बीएसई किंवा एनएसईच्या लघू आणि मध्यम कंपन्यांसाठी असलेल्या मंचावर नोंदणी करतात.\nया नोंदणीची प्रक्रिया सेबीच्या नियमांनुसार होत असते. एखाद्या कंपनीला मुख्य मंचावर नोंदणी करण्यासाठी ज्या प्रक्रियेतून जावे लागते त्याच प्रक्रियेतून बीएसई आणि एनएसईच्या लघू आणि मध्यम कंपन्यांसाठी असलेल्या मंचावर नोंदणी करण्यासाठी त्याच प्रक्रियेतून जावे लागते.\nमुख्य मंचावर नोंदणी होणाऱ्या कंपनीच्या प्राथमिक विक्रीचा गाजावाजा होतो तशी जागरुकता या मंचावरील नोंदणी करणाऱ्या कंपन्यांबाबत का नाही\nएक महत्वाचे कारण म्हणजे समभागाचा आकार. मुख्य मंचावर नोंदणी होणाऱ्या कंपन्यांचा समभाग आकार मोठा असल्याने या कंपन्यांना जाहिरात किंवा अन्य माध्यमातून जनजागृती करावी लागते. या मंचावर नोंदणी करू इच्छिणाऱ्या कंपन्यांचा आकार आणि नोंदणी करतेवेळी उभारली जाणारी रक्कम कमी असल्याचा हा परिणाम आहे.\nदुसरी बाब अशी की, या विक्रीत किमान अर्ज दोन लाखांपर्यंत करायचा असल्याने गुंतवणूकदारांची संख्या कमी असते. भरलेले हे अर्ज स्वीकारणाऱ्या बँकांची संख्या मर्यादित असल्याचासुद्धा परिणाम आहे. थोडक्यात सांगायचे तर, मोठय़ा कंपन्यांच्या बाबतीत ही प्रक्रिया जितकी सोयीची आहे त्यापेक्षा या अर्ज दाखल करण्यासाठी करावे लागणारे कष्ट अधिक आहेत हे निश्चित.\nमुख्य मंचावरील लघू आणि मध्यम कंपन्यांच्या बाबतीत गुंतवणूक करतांना रोकड सुलभता हा नेहमीचा मुद्दा असतो. तसा तो इथे सुद्धा आहे काय\nइथे हा मुद्दा दोन वर्षांसाठी तरी नाही. ‘सेबी’ने आमच्यासारख्या इन्व्हेस्टमेंट बँकरवर मोठी जबाबदारी टाकलेली आहे. नोंदणी झाल्यापासून दोन वर्षेपर्यंत ‘मार्केट मेकिंग’( टू वे कोट्स) देणे सक्तीचे असल्याने गुंतवणूकदारांना रोकड सुलभतेबाबत दोन वर्षेपर्यंत भिती बाळगण्याचे कारण नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/9328/", "date_download": "2018-10-15T22:35:27Z", "digest": "sha1:UXCW4ORYXKOPEIWZP6JUWFEM5RJYVDOS", "length": 12414, "nlines": 100, "source_domain": "pcmcnews.in", "title": "VIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nHome / ठळक बातम्या / VIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nDecember 29, 2017\tठळक बातम्या, महाराष्ट्र, व्हिडीओ\nपिसीएमसी न्यूज – ‘कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीला ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहेत.’ असा आरोप करत काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.\n‘या आगीमध्ये शिवसेनेच्या नेत्याचा एखादा नातेवाईक दगावला असता तर ठेवले असते का असे रेस्टॉरंट मुंबईमध्ये’ असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘या इमारतीतील हॉटेल अनधिकृतपणे सुरु होतं. तेव्हा यांना परवानगी दिली कुणी’ असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘या इमारतीतील हॉटेल अनधिकृतपणे सुरु होतं. तेव्हा यांना परवानगी दिली कुणी’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.\n‘या घटनेला जबाबदार कोण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे… जोपर्यंत तुमच्या आडनावाला ठाकरे लागलेलं नाही तोपर्यंत, मुंबईकरांच्या आयुष्याला काहीही किंमत नाही. या आगीमध्ये शिवसेनेच्या नेत्याचा एखादा नातेवाईक दगावला असता तर ठेवले असते का असे रेस्टॉरंट मुंबईमध्ये म्हणजे यामध्ये तुमच्या आडनावावर तुमचं आयुष्य वाचवलं जातं, ठाकरे आडनावामुळे महाबळेश्वर आणि लोणावळामधील हॉटेलवर कारवाई केली जाते. पण कमला मिलमधील या रेस्टॉरंटला दोन ते तीन महिन्याआधीच नोटीस देण्यात आली. पण तरीही ते सुरुच होतं. या हॉटेलकडे फक्त खाण्याचं लायसन्स होतं. मग याला कुणी हुक्का चालू करण्याची परवानगी दिली म्हणजे यामध्ये तुमच्या आडनावावर तुमचं आयुष्य वाचवलं जातं, ठाकरे आडनावामुळे महाबळेश्वर आणि लोणावळामधील हॉटेलवर कारवाई केली जाते. पण कमला मिलमधील या रेस्टॉरंटला दोन ते तीन महिन्याआधीच नोटीस देण्यात आली. पण तरीही ते सुरुच होतं. या हॉटेलकडे फक्त खाण्याचं लायसन्स होतं. मग याला कुणी हुक्का चालू करण्याची परवानगी दिली\nहॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.\nआगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.\nPrevious VIDEO : पुणे सोलापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा काँग्रेसचा राडा, टोलनाका पाडला बंद\nNext ‘त्या’ दोघांनी अनेकांचे प्राण वाचवले, समोरच्या ‘मोजो पब’ मधील व्यक्तींना पत्ताच नव्हता\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/10/shiv-sena-bjp-mns_26.html", "date_download": "2018-10-15T22:21:35Z", "digest": "sha1:DQHOFQWJBAXBMLNQFJRSLUC4GS5E5JR2", "length": 28476, "nlines": 172, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Shiv sena, BJP, MNS : शिवसेनेतली आनंदीबाई", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nShiv sena, BJP, MNS : शिवसेनेतली आनंदीबाई\nराजकारणात तुम्हाला टिकून रहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पक्ष प्रमुखाचा उदो उदो करायलाच हवा. एकामागून एक पक्ष बदलत आलेले, कोणाचेही न झालेले आणि अखेरीस राजकारणातून बाहेर फेकले गेलेले माजी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते हे विठ्ठल भक्त. नेमाने वारीत सहभागी होणारे. ते एकदा असं म्हणाले होते कि, \" शरद पवार माझे\nपांडुरंग आहेत. \" पण सत्तेच्या चाव्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातुन सुटल्या आहेत असं पहाताच त्यांनी पांडुरंगाला सोडलं आणि भाजपाच्या वारीत दाखल झाले. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली.\nकार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करायचा असेल तर आपण मोदींवर सडकून टिका केली पाहिजे असे वाटुन उद्धव ठाकरेंनी मोदींना अफजलखान संबोधले. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेत रहाणारच नाही. त्यामुळे त्यांच्यावर फारशी टिका करण्याची गरज नाही. असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच भाजपा हाच त्यांनी शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू मानला. तसाच प्रचार केला. आता स्थानिक पक्ष म्हणुन जनता आपल्या पाठीशी उभी राहील असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यामुळेच उद्धव ठाकरे भाजपावर बेसुमार टीका करत राहिले. आणि अवघ्या ६३ जागां पदरात घेऊन बसले.\nमुळात आपल्या पक्ष प्रमुखाला हवं तसं बोललं कि आपलं पक्षातला स्थान अधिक बळकट होतं अशी प्रथा आहे. त्यामुळे नारायण राणे, शरद पवार , यांच्या मागोमाग संजय राउत यांच्यासारखा माणुसही मोदींवर बेबंद टिका करू लागला. इतका कि , \" आम्ही भाजपाच्या नेत्यांना भांडी घासायला लावू . \" असं बोलण्या इतपत संजय राउत यांची मजल गेली. \" मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. आम्हाला कोणाची गरज नाही. शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करेल.\" हि विधानं तर एखादया मुलाने पाढे पाठ करताना घोकंपट्टी करावी अशा रितीने वारंवार उच्चारली.\nउद्धव ठाकरे स्वतःचे निर्णय इतरांच्या सांगण्यावरून घेतात. एक उदाहरण देतो. लोकसभा निवडणुकीत गजानन बाबर हे विद्यमान खासदार. कोणाच्याही आध्यात मध्यात नसणारे. निवडुन येण्याची पुर्ण क्षमता असणारे. निष्ठावान. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे कान कुणीतरी भरले आणि बाबारांच तिकीट कापण्यात आलं. आणि तिकीट दिलं कुणाला तर श्रीरंग बारणे या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसमधुन शिवसेनेत आलेल्या, आमदारकीला एकदा पराभूत झालेल्या आणि त्या समयी नगरसेवक असलेल्या गृहस्थाला. मोडी लाटेत त्याचे हात पिवळे झाले हा भाग निराळा.\n२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीतही तेच. सिमाताई सावले या शिवसेनेच्या निष्ठावान आणि विजयाची खऱ्या दावेदार असलेल्या उमेदवार. मागील तीन वेळा नगरसेवक म्हणुन विजयी झालेल्या. पण ऐनवेळी त्यांना डावलण्यात आलं. आणि तिकीट दिलं कुणाला तर विजयाची सूत्रान शक्यता नसलेल्या, त्याक्षणी केवळ नगरसेवक असलेल्या आणि महिनाभरआधी काँग्रेस मधुन शिवसेनेत दाखल झालेल्या फितुराला. गौतम चाबुकस्वार या माणसाला. अशानं पक्ष मोठा होत नाही. मोडकळीस येतो. आणि हि बुद्धी उद्धव ठाकरेंची नसते. एखादया आनंदीबाईची असते.\nशरद पवार मात्र याला अपवाद आहेत. ते ऐकतात जनाच. करतात मनाचं. स्वतःच स्वतःचे निर्णय घेतात. होतील त्या परिणामाला सामोरे जातात. कारण त्यांच्यात तो आत्मविश्वास आहे. पण उद्धव ठाकरेंकडे ती परिपक्वता कधीच नव्हती आणि कधी येणारही नाही. त्यामुळेच त्यांच्याभोवती असणाऱ्या आनंदीबाईंचं फावतं आहे.\nयुती तुटण्यात संजय राउत यांचा मोठा हात असावा अशी दाट शंका मला येते आहे. कारण शिवसेना भाजपाला भारी पडेल. कदाचित स्वबळावर सत्ताही स्थापन करेल असा विश्वास अनेकांना होता. उद्धव ठाकरेंना कमी पण संजय राउत यांना जास्त होता. त्यामुळेच आपण दिलेला सल्ला खरा ठरला तर आपली पक्षातली उंची आणखी वाढेल असा त्यांचा कयास होता. सहाजिकच टिका करताना ते एक पाऊल उद्धव ठाकरेंच्या पुढे टाकत होते. पण आज शांत आहेत.\nयुती तुटताच मनसे आणि शिवसेना एकत्र येऊ शकली असती पण तिथंही कुणीतरी मोडता घातला. अशा रितीने प्रत्येक गोष्टीत बिब्बा घालणारी शिवसेनेतली हि आनंदीबाई कोण असा प्रश्न माध्यमात विचारला गेला. आणि माझ्या अंदाजानुसार मिलिंद नार्वेकर आणि त्यांच्याबरोबर संजय राउत यांनी हि आनंदीबाईची भूमिका पार पाडली असावी. माझे वाचक मित्र म्हणतील याला पुरावा काय असा प्रश्न माध्यमात विचारला गेला. आणि माझ्या अंदाजानुसार मिलिंद नार्वेकर आणि त्यांच्याबरोबर संजय राउत यांनी हि आनंदीबाईची भूमिका पार पाडली असावी. माझे वाचक मित्र म्हणतील याला पुरावा काय पण पडद्यामागच्या कित्येक हालचालींना पुरावे देता येत नाहीत. अशा वेळी त्यात्या माणसांच्या देहबोलीवरून अंदाज बांधावे लागतात. आज शिवसेनेत संजय राउत यांचं स्थान फार वरचं आहे. सामनाचे ते संपादक आहेत. त्यामुळेच आपली जागा टिकवून ठेवायची असेल तर उद्धव ठाकरेंना हवं तसं बोलणं हि त्यांची गरज आहे.\nशिवसेना - मनसे एकत्र आली तर. उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे , राज ठाकरे यांच्या खालोखाल आपलं स्थान जाईल. शिवाय आज संजय राउत यांच्या एवढा घणाघाती टीका करणारा दुसरा नेता सेनेत नाही. उद्धव ठाकरेही फिके पडावेत एवढी त्यांची भाषा विखारी असते. पण शिवसेना - मनसे एकत्र आली तर राज ठाकरे यांच्या समोर आपली किंमत रहाणार नाही याची संजय राउत यांना पूर्ण जाणीव होती. आणि म्हणुनच त्यांनी शिवसेना मनसेच्या मनोमीलनात अडथळा आणला.\nअशा एक नव्हे तर अनेक आनंदीबाई उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती आहेत. त्यांना वेळीच आवर घातला नाही तर शिवसेनेचं भविष्य धोक्यात आहे.\nविजयजी परवा आपणाशी संवाद साधताना मी म्हणालो होतो की आपल्या लिखाणावर असंस्कृत प्रतिक्रिया देणार्यांकडे दुर्लक्ष करावे. प्रत्येक व्यक्तीची अभिव्यक्ती ही त्याच्यावर होणार्या संस्कारातुनच येते.\nसारंगजी, आपले म्हणणे मी पुर्णपणे मनावर बिंबविले आहे. आणि ज्या देशातली जनता मोदींना अपशब्द वापरताना मागेपुढे पहात नाही. त्यांच्यापुढे मी किती छोटा असो आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.\nआपले म्हणणे खरे आहे. मिलिंद नार्वेकर आणि संजय राउत यांच्या शिवाय खालच्या पातळीवर टीका करून शिव सेनेची प्रतिमा खराब करणारे प्रेम शुक्ला यांना देखील शिव सेनेने कायमचे सेवा निवृत्त करावे अशी नम्र विनंती \nचंद्रशेखरजी अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपली मते नेमकी आहेत. त्यामुळेच आपल्या सवडीनुसार आपण इतरही लेख वाचुन सूचना कराव्यात.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nShivsena, RPI : राम नसलेला आठवले\nShiv sena, BJP, MNS : शिवसेनेतली आनंदीबाई\nBJP, Shiv sena : लाचार उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी ...\nDiwali Greetings : दिवाळी माझ्या बैलाची\nShivsena, BJP, NCP : शरद पवारांची गुगली\nInsects : लोखंड खाणारं झाड\nMarathi Movie : प्रकाश बाबा आमटे\nShiv sena, BJP : शिवसैनिका हे वाच रे \nShiwsena On Facebook : फेसबुकवरची शिवसेना\nShiv Sena, BJP, NCP : शिकवण शिवरायांची आणि उद्धवरा...\nDussehra, Dasara : दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/31019", "date_download": "2018-10-15T21:29:30Z", "digest": "sha1:UNXH6NGMNKBWFORCT5KFNSUM5ADYRXZV", "length": 52405, "nlines": 258, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अटलांटा आणि आसपास २ : \"पटेल\" स्पॉट्स (नवीन फोटोंसह) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अटलांटा आणि आसपास २ : \"पटेल\" स्पॉट्स (नवीन फोटोंसह)\nअटलांटा आणि आसपास २ : \"पटेल\" स्पॉट्स (नवीन फोटोंसह)\nअटलांटा आणि आसपास (१) : नॉर्थ जॉर्जियन 'हेलन'च्या मोहक अदा\nबरेच जण एखाद्या सप्ताहांतापुरते अटलांटाला चक्कर टाकतात आणि हातात असलेल्या पाऊण, एक किंवा दिड दिवसात इथलं काय बघता येईल असा त्यांना प्रश्न पडतो. जर अटलांटा शहराबाहेर जायचं नसेल आणि हातात दिड-दोन दिवस असतील तर शहरातले सगळे \"पटेल पॉईंट्स\" बघणे (आणि तिथे फोटो काढून ते फेसबूकवर डकवणे) सहज शक्य आहे.\nअटलांटामध्ये अनेक कंपन्यांची मुख्यालयं आहेत. उदाहरणं द्यायची झाली तर कोकाकोला, सिएनएन, डेल्टा / एअरट्रॅन एअरलाईन्स / कॉक्स कम्युनिकेशन, अर्थलिंक, युनायटेड पार्सल सव्हिसेस (UPS), वॉफल हाऊस आणि चिकफिले ह्या रेस्तराँ चेन्स. ह्यातल्या काही मुख्यालयांमध्ये म्युझियम्स, टूर्स आहेत आणि ती डाऊनटाऊन परिसरात आहेत.\n१. वर्ल्ड ऑफ कोकाकोला : जगप्रसिद्ध कोकाकोला उत्पादनं तयार करणार्‍या कंपनीचं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊनमध्ये आहे. तसचं \"वर्ल्ड ऑफ कोकाकोला\" नावाचं त्यांचं म्युझियमसुद्धा ह्याच परिसरात आहे.\nसुरूवातीला कोक जेव्हा पहिल्यांदा विकायला सुरूवात झाली तेव्हापासूनची सगळी मोठमोठी बॅनर्स इथे लावलेली आहेत. तसेच अगदी सुरूवातीपासूनच्या कोकच्या बाटल्या बघायला मिळतात. जुन्या बाटल्यांचे आकार आत्ताच्या काचेच्या बाटल्यांपेक्षा बरेच वेगळे होते.\nकोकाकोलाच्या सिक्रेट फॉर्म्युलाबद्दल माहिती देणारी () फिल्म तिथे सुरुवातीलाच दाखवतात. इथे एक ४-डी शो आहे. कोक म्हणजे नक्की काय हे सांगणारा हा शो मनोरंजक आहे. पुढच्या एका विभागात जगभरात कोकाकोलासाठी बनवल्या गेलेल्या जाहिराती इथल्या थिएटरमध्ये सतत सुरू असतात. आपल्या इथली अमिर खान आणि ऐश्वर्या रायची जाहिरात इथे बघायला मिळते.\nइथे कोकच्या बाटल्यांचं उत्पादनसुध्दा थोड्याप्रमाणात होतं आणि त्याची असेंब्ली लाईन बघायला मिळते. मोठमोठ्या बॉयलरमध्ये भरलेल्या डिस्टील्ड वॉटर पासून कोकच्या सिलबंद बाटली पर्यंतचे मधले सगळे टप्पे इथे बघता येतात.\nआणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विविध देशांमधल्या कोकाकोला पेयांची चव ह्या टूरच्या शेवटच्या टप्प्यात चाखता येते. क्लासिक कोक पण हवं तेव्हढं पिता येतं. प्रत्येक खंडाचा वेगवेगळा भाग करून त्यात देशानुसार डिस्पेंसर आहेत. भारतामधून 'माझा' असेल असं वाटलं होतं, पण तिथे भारतातर्फे स्प्राईट आहे. दक्षिण अमेरिकन देशांमधली सगळी पेयं छान आहेत.\nबाहेर पडताना प्रत्येकाला तिथेच तयार झालेल्या (पहिल्या धारेच्या) कोकची एक बाटली भेट म्हणून देतात. पुढे एक मोठं गिफ्ट शॉप आहे. तिथे बर्‍याच प्रकारची सुव्हिनीयर्स मिळतात.\nजरा वेगळ्या प्रकारचं म्युझियम म्हणून वर्ल्ड ऑफ कोकाकोलाला नक्की भेट द्यावी. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी कोक कधी ना कधी प्यायलेलं असल्याने प्रत्येकाला थोडीफार उत्सुकता असतेच आणि प्रत्येक वयोगटातल्या लोकांचे मनोरंजन होईल ह्याची पुरेपुर काळजी इथे घेतलेली आहे.\nहल्लीच्या काळातल्या ख्रिसमसचं महत्त्वाचं आकर्षण असलेला \"भेटवस्तू वाटणारा सांताक्लॉज\" ही कल्पना पुढे रेटण्यात कोकाकोला कंपनीच्या जाहिरात विभागाचाही बराच हात आहे ही माहीती इथे मिळते.\n२. सिएनएन सेंटर : अमेरिकेतली २४ तास वृत्तसेवा पुरवणारी पहिली वाहिनी असलेल्या CNN चं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊन परिसरात आहे. ह्या वाहिनीवर प्रसारीत होणार्‍या दिवसभरातल्या राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय बातमीपत्रांमधली बरीच बातमीपत्र ह्या इमारतीतल्या स्टुडीयोंमधून प्रसारीत होतात.\nकोकाकोलाप्रमाणेच सिएनएन सेंटरमध्येही टुर्स असतात. इथे इमारतीच्या मध्यभागी भलेमोठे फूडकोर्ट आहे. डाऊनटाऊनमध्ये काम करणारी बरीच मंडळी लंचसाठी ह्या फूडकोर्टमध्ये येतात. ह्या फूडकोर्टच्या एका बाजूला गिफ्टशॉप तसेच माहिती केंद्र आहे. फूडकोर्टमध्ये भल्यामोठ्या स्क्रीनवर सिएनएन वाहिनीवरची वृत्तपत्रे प्रसारित होत असतात. सिएनएन सेंटरच्या टुरवर जाणार्‍या लोकांसाठी फूडकोर्टच्या मध्यातून एक भलामोठा सरकता जीना थेट पाचव्या मजल्यापर्यंत जातो. ह्या जीन्याची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे.\nटुरदरम्यान CNN आणि CNN international, HLN (Head line news) तसेच CNN en Español ह्यांचे स्टुडीयो पहायला मिळतात. काही ठिकाणी सुरू असलेलं बातमीपत्र सादरीकरणही पहायला मिळतं. ह्या टुरदरम्यान ते बातमीपत्र प्रसारीत होणार्‍या स्टुडियोची संपूर्ण माहिती देतात. निवेदकाला बातम्या कुठे दिसतात, बातमीपत्र वाचन करत असताना त्याला सूचना कशा दिल्या जातात, हवामानाचा अंदाज दाखवणारे नकाशे कुठे आणि कसे असतात ह्या सगळ्या गोष्टी तिथे समजतात. टुरमधल्या एकाला बोलावून ते मॉक बातम्या द्यायला सांगतात. तो भाग मनोरंजक असतो\n२००८ साली मार्च महिन्यात झालेल्या वादळात सिएनएन सेंटरच्या ह्या इमारतीचे खूप नुकसान झाले होते. त्याची माहिती तसेच फोटो टुर संपता संपता असलेल्या फोटो गॅलरीत मिळतात. अनेक महत्त्वाच्या घटनांचे सिएनएनवर दाखवले गेलेले फोटोही इथे पहायला मिळतात.\n३. जॉर्जिया अक्वेरियम : अमेरीकेतलं प्रत्येक ठिकाणं हे कुठल्या का होईना क्रायटेरियाने \"जगातलं सगळ्यांत मोठं\" असतं तश्याच प्रकारचं \"इनडोर वॉटर कंटेट\" ह्या क्रायटेरियानुसार जगातलं सगळ्यांत मोठं असलेलं बोटीच्या आकाराच्या इमारतीत वसलेलं जॉर्जिया अक्वेरियम अटलांटा डाऊन टाऊनमध्ये वर्ल्ड ऑफ कोकाकोलाच्या अगदी शेजारी आहे.\nलहान मुलं बरोबर असतील तर ह्या अक्वेरियम मध्ये जरूर जावं अन्यथा ते बर्‍यापैकी कंटाळवाणं आहे. बाकी ठिकाणी नसलेलं असं वेगळं काहीही इथे नाहीये. त्यामुळे सी-वर्ल्ड, शिकागोचं शेड अक्वेरियम वगैरे पाहिलेलं असल्यास इथे नाही गेलात तर फार काही फरक पडणार नाही. आत मधल्या बर्‍याच शोज ना वेगळे पैसे पडतात. बर्‍याच ठिकाणी भल्यामोठ्या काचेच्या भिंतीमागे बहुरंगी मासे दिसतात. ह्या भिंतींवर असलेल्या दिव्यांची रंगसंगती छान आहे. लहान मुलं हे पाहून खुष होतात.\nवर्ल्ड ऑफ कोकाकोला, सिएनएन सेंटर आणि अक्वेरियम ह्यांचा मिळून काँबो पास मिळतो. आणि सकाळी लवकर सुरुवात केली तर ह्या तीनही गोष्टी एका दिवसात बघणे शक्य आहे.\n४. सेंटेनीयल ऑलिंपीक पार्क : अटलांटा शहराने १९९६च्या ऑलिंपीक स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं. ह्या स्पर्धेनिमित्ताने अटलांटा डाऊनटाऊनमध्ये ही बाग उभारली गेली. ह्या बागेच्या मध्यभागी ऑलिंपीक रिंगच्या आकारात कारंजी आहेत आणि इथे लाईट अँड साऊंड शो होतो. चारही कोपर्‍यांत ऑलिंपीक टॉर्चच्या आकारातल्या मशाली आहेत.\nइथल्या पदपथांच्या विटांवर ऑलिंपीकसाठी देणगी देणार्‍यांची नावे आणि त्यांनी दिलेले संदेश कोरलेले आहेत. ह्या बागेत एका बाजूला कार्यक्रमांसाठी मंच आहे. तिथे दर शनिवारी वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. इथे विश्व हिंदू परिषदेतर्फे दिवाळीच्या दरम्यान कार्यक्रम असतो. हिवाळ्यात एखाद्या दिवशी चांगली हवा असेल तर अनेक लोक इथल्या लॉनवर उन्हं खात बसलेली असतात किंवा चक्कर मारत असतात.\n५. स्टोन माऊंटन : अटलांटा शहरापासून सुमारे २० मैल अंतरावर स्टोन माऊंटन नावाचा ग्रॅनाईटचा डोंगर आहे. ह्या डोंगराचे वैशिष्ट्य म्हणजे हा जमिनीवर ठेवलेल्या लंबगोलाकृती दगडासारखा दिसतो. म्हणजे आधीचे चढाव, डोंगराच्या सोंडा अशी नेहमीची रचना इथे दिसत नाही. एकदम डोंगर सुरू होतो. ह्या डोंगराची उंची साधारण १७०० फूट आहे. डोंगरमाथ्यावर जायला केबल कार घेता येते किंवा चालतही जाता येते. चालत साधारण २०-२५ मिनीटांत वरपर्यंत पोचता येतं. डोंगरावरून अटलांटा परिसराचं सुंदर दृष्य दिसतं. अटलांटा शहरात खूप झाडी आहे. त्यामुळे फॉलमध्ये गेलं की डोंगरमाथ्यावरून एकदम रंगीबेरंगी दिसतं.\nडोंगरावर तयार झालेल्या नैसर्गिक भिंतीवर सिव्हील वॉरमध्ये लढलेल्या तीन प्रमुख नेत्यांचं शिल्प कोरलेलं आहे. ह्याच भिंतीवर उन्हाळ्यात प्रत्येक सप्ताहांताला संध्याकाळी अंधार पडल्यानंतर अमेरिकेच्या आणि जॉर्जियाच्या इतिहासावर आधारीत लेझर शो केला जातो आणि फटाक्यांची रोषणाई केली जाते. तसंच ह्या डोंगराच्या परिसरात स्टोन माऊंटन अम्युझमेंट पार्क आहे. सगळीकडे असतात तशी साधारण ट्रेन राईड, बोट राईड, ग्लास ब्लोईंग, थ्रीडी सिनेमा, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळ, टॅटूवाला, बुढ्ढी के बाल, फूडकोर्ट वगैरे गोष्टी इथे आहे. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण डक राईड आहे. बस सारख्या वाहनात सगळ्यांना बसवतात ज्याला ते \"डक\" म्हणतात आणि पुढे हे डक पाण्यात शिरून होडीप्रमाणे तरंगायला लागतं उन्हाळ्यात साधारण दुपारी इथे येऊन सगळ्या राईड करून, नंतर खादाडी करून आणि लेझर शो बघून परतणे असा एक दिवसाचा कार्यक्रम बरेच जण करतात. लेझर शो खूपच उंचावर होत असल्याने लॉनवर कुठेही बसून दिसू शकतो. त्यामुळे लोकं आपल्याबरोबर घडीच्या खूर्च्या, चटया, चादरी वगैर घेऊन निवांत बसलेले असतात. वेळ असेल आणि हवा चांगली असेल तर इथल्या एखाद्या पिकनीक एरियामध्ये निवांत ग्रील करत दिवसभराचं आऊटींग करता येतं.\nहिवाळ्यात लेझर शो जिथे बसून बघतात त्या लॉनवर कृत्रिम बर्फ आणून टाकतात आणि त्यावर स्नो-ट्युबिंग करता येतं. साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यांत हे स्नो-माऊंटन उघडतं.\nविजिगीषुने काढलेले हे स्टोन माऊंटनचे काही फोटोज :\nअटलांटा शहराचा पॅनोरमा :\n६. स्वामी नारायण मंदीर : आता ह्याला पटेल स्पॉट म्हंटलेलं चालेल की नाही ते माहित नाही पण हे मंदिर सुद्धा अटलांटामधला मोठा टुरिस्ट स्पॉट आहे बसच्या बस भरून देशी तसेच विदेशी लोकं मंदिर पहायला येत असतात. अमेरिकेतल्या सगळ्या स्वामी नारायण मंदिरांमधलं सगळ्यांत मोठं हे आहे असं म्हणतात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूचं आणि आतलं कोरीवकाम अतिशय सुंदर आहे.\nविजिगीषुने काढलेले हे काही फोटोज :\nमंदिराच्या आतली दिव्यांची रचना आणि आरासही सुरेख असते. दिवाळीला ह्या मंदिरावर वेगवेगळ्या रंगाचे प्रकाशझोत सोडून रोषणाई करतात तसच फटाक्यांची आतिषबाजी होते. मंदिराच्या आत दिवाळीच्या दिवसांमध्ये पणत्या आणि साध्या, फुलांच्या आणि धान्यांच्या रांगोळ्यांची फार सुरेख आरास केलेली असते.\nहि सगळी ठिकाणं अटलांटा शहराच्या जवळपास आहेत. शहराबाहेरच्या, एक दिवसात, जाऊन येता येण्याजोग्या अजून काही ठिकाणांबद्दल पुढल्या भागात...\nअय्या मीच पहिली का\nअय्या मीच पहिली का\nकोक फॅक्टरीची फिल्म मी नॅशनल जिऑग्राफिक वर बघितली. तेव्हाच ऑटोमेशनच्या करामतीने फार इंप्रेस झाले होते. कोकचे ब्रँडिंग अभ्यास करण्यासारखे आहे. फॅक्टरी खरेच बघण्यासारखी असणार.\nतो सुप्रसिद्ध जिना मला वाटायचे इमारतीत आत आहे पण तो तर बाहेर आहे. फूड कोर्टला लवकर जायला बरे.\nबाकी स्पॉट्स पण छान वाट्त आहेत, खास करून मुले व फॅमिली गॅदरिंग साठी. मस्त सफर झाली.\nमस्त माहिती वाचायला मिळाली\nमस्त माहिती वाचायला मिळाली पराग.\nफक्त ते 'पटेल स्पॉट्स' का म्हणतो आहेस ते कळलं नाही.\nधन्यवाद अश्विनीमामी आणि मंजूडी...\nअश्विनीमामी, तो जीना आतच आहे बिल्डींगच्या साधारण मध्यभागी.. तळ मजला ते पाचवा मजला... आणि त्या जीन्यावरून फूडकोर्टवर जाता नाही येणार कारण तो फूडकोर्ट मधून वर जातो. त्यावरून खाली नाही येता येत..\nकोकचे ब्रँडिंग अभ्यास करण्यासारखे आहे. >>>> नक्कीच इथल्या बिझनेस स्कूल्समध्ये केस स्टडी असतो कोकबद्दल..\nमंजू.. ही टर्म मला पण इथे आल्यावरच कळली. इथे खूप गुज्जू लोकं आहेत.. साधारण प्रत्येक शहरातल्या टीकमार्क प्लेसेसना सगळे गुज्जूभाई जमून फोटो काढत असतात... त्यामुळे अश्या जागांना पटेल स्पॉट्स म्हणतात.. कारण तिथे मोठ्या संख्येने पटेल्स सापडू शकतात...\n हा पटेल स्पॉटचा फंडा\nहा पटेल स्पॉटचा फंडा मला माहित नव्हता\nकोका कोला म्युझियम मस्तच आहे.\nकोका कोला म्युझियम मस्तच आहे. तिथे ते वेगवेगळ्या देशातले कोक प्यायला टेस्ट करायला देत ते भारी आहे.\nपराग , धाग्याच नाव बदल रे.\nमस्तच. सीएनएन मधली न्यूज\nसीएनएन मधली न्यूज ब्रॉडकास्टिंगची प्रक्रिया बघायला खरंच इंटरेस्टींग वाटत असेल.\nमंदिराचा शेवटचा फोटो खूप छान आलाय.\nवलसाडला (बलसाड) अगदी ऐन समुद्रकिनार्‍यावर असंच स्वामीनारायण मंदीर आहे. फारच सुंदर आहे. सूर्यास्ताच्या वेळेस मंदिराच्या लालसर दगडावर सूर्याचं केशरी ऊन ही रंगसंगती अप्रतिम दिसते.\nपटेल स्पॉटस.. एका पटेलकडूनच\nएका पटेलकडूनच ऐकलं होतं हे.\nअथेन्समधे राहूनही केवळ कोक म्युझियम आणि स्टोन माउंटन एवढंच बघितलंय. बाकीचं राह्यलंच.\nस्टोन माउंटनचे फोटो असतील माझ्याकडे. पण ते ११ वर्षापूर्वीचे. त्यामुळे हार्ड कॉपी. पुण्यात असतील बहुतेक. गेले की शोधून, स्कॅन करून टाकते. केबल कार मधून त्या ग्रॅनाइटमधे कोरलेल्या शिल्पांच्या बरच जवळ नेतात. मस्त दिसतं. आणि तू म्हणल्याप्रमाणे वरती गेल्यावर आजूबाजूचं अ‍ॅटलाणा (हा टायपो नव्हे ) पण सही दिसतं. मी फॉलमधेच गेले होते.\nलेझर शोला पण मजा येते.\nहा धागा बघून जुन्या आठवणी\nहा धागा बघून जुन्या आठवणी जागृत झाल्या. १९९५-१९९८ या काळात मी अ‍ॅटलांटाच्या रोझवेल नावाच्या उपनगरात रहात होतो. वर उल्लेख केलेल्यांपैकी स्टोन माऊंटन, सेंटेनिअल ऑलिम्पिक पार्क ही २ ठिकाणे व इतर काही ठिकाणे पाहिली आहेत. १९९६ साली अ‍ॅटलांटात ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. भारत-पाकिस्तान व स्पेन्-अमेरिका हे २ हॉकीचे सामने बघून रात्री १०:३० च्या सुमाराला परत येताना वाटेत सेंटेनिअल पार्क लागले. खूप उशीर झाल्याने नंतर भेट देऊ असा विचार करून पार्कला भेट न देताच आम्ही (एकूण १० जण) घरी परत आलो. त्याच पार्कमध्ये अर्ध्या तासाने अंदाजे ११ च्या सुमाराला बॉम्बस्फोट झाल्याचे दुसर्‍या दिवशी सकाळीच समजले. त्यात २ व्यक्तींचा मृत्यु झाला होता व इतर काहीजण जखमी झाले होते. कदाचित हॉकीचे सामने पाहून परत येताना पार्कला भेट न देण्याची देवानेच सुबुद्धी दिली असणार. स्फोटानंतर ४ दिवस पार्क बंद होती व नंतर परत उघडली. लगेचच आम्ही ती पाहून आलो.\n>>> मंजू.. ही टर्म मला पण इथे आल्यावरच कळली. इथे खूप गुज्जू लोकं आहेत.. साधारण प्रत्येक शहरातल्या टीकमार्क प्लेसेसना सगळे गुज्जूभाई जमून फोटो काढत असतात... त्यामुळे अश्या जागांना पटेल स्पॉट्स म्हणतात.. कारण तिथे मोठ्या संख्येने पटेल्स सापडू शकतात...\nपटेल स्पॉट्सचा अजून एक फंडा आहे. अमेरिकेत पूर्वी ३-६ महिने कामासाठी B1 व्हिसावर लोक जायचे. इतक्या कमी वेळात अमेरिकेतले जेवढे शक्य होईल तेवढे स्पॉट्स पाहणे आवश्यक होते. त्यामुळे सर्वजण आपल्या गावातली जवळपासची चांगली ठिकाणे बघण्यापेक्षा डिझ्निलँड, नायगरा, इ. जगप्रसिद्ध ठिकाणीच जायचे. त्यामागे असा उद्देश होता की भारतात परत गेल्यावर आपण काय भारी ठिकाणे पाहून आलो ते सांगावे व त्यायोगे आपले इतरांत वजन वाढावे. थोडक्यात मुलींना इम्प्रेस करण्यासाठी, मी स्टोन माऊंटन पाहून आलो किंवा झू पाहून आलो हे सांगण्यापेक्षा, मी नायगरा पाहिला, डिझ्निलँड बघितले असे सांगितल्यावर मुली पटण्याची/इम्प्रेस होण्याची जास्त शक्यता आहे अशी समजूत होती. थोडक्यात या जगप्रसिद्ध ठिकाणांची \"पटेल\" व्हॅल्यू जास्त होती. म्हणून हे \"पटेल\" स्पॉट्स.\nपूर्वा, सीमा, ललिता धन्यवाद.\nपूर्वा, सीमा, ललिता धन्यवाद.\nनी.. फोटो अगदी नक्की टाक..\nमास्तुरे.. रॉझवेल म्हण्जे तुम्ही तर अगदी जवळचे निघालात की ऑलिंपीक पाहिलं आहे म्हणजे ग्रेटच\nअरे वा कुणी आमंत्रण देइल आणि\nअरे वा कुणी आमंत्रण देइल आणि रहाण्याची सोय करेल तर आम्ही येऊ बर्का अटलांटा बघायला\nमस्त जमलाय लेख पटेलस्पॉट\nपटेलस्पॉट बद्दल मलाहि माहित नव्हतं.\nतुम्ही अ‍ॅटलांटातल्या कोणत्या गावात राहता मी रॉझवेलमध्ये हेमिंग्वे लेन इथे राहत होतो (४०० फ्रीवेच्या एक्झिट ७ च्या जवळ) व अ‍ॅल्फारेटामध्ये ए टी अ‍ॅण्ड टी मध्ये काम करत होतो. काही दिवस मी ए टी अ‍ॅण्ड टी च्या डाउनटाऊन मधल्या ऑफिसमध्ये पण जात होतो. तिथल्या मेरीएट्टा, स्मॅरना, नॉरक्रॉस, डुलुथ, सॅन्डी स्प्रिन्ग्ज अशा आजूबाजूच्या उपनगरातून अनेक मित्र राहत होते. त्यांच्याकडे अनेकवेळा जाणे व्हायचे. इतर भारतीयांप्रमाणे आम्ही अ‍ॅटलांटातली स्थानिक स्थळे बघण्यापेक्षा \"पटेल\" व्हॅल्यू असलेल्या ओरलँडो, स्मोकी माऊंटन्स, पनामा बीच अशाच ठिकाणांना जास्त वेळा जायचो.\nहे स्वामीनारायण मंदीर नवीन झालेलं दिसंतय. मी होतो तेव्हा फक्त २ मंदिरे होती (डाऊनटाऊन ओलांडल्यावर असलेले वेंकटेश्वर बालाजीचे मंदीर व मेरीएट्टातील इंडिअन असोसिएशनचे कार्यालय आहे तिथे पण एक मंदीर आहे). माझ्या ओळखीचे बरेच जण अजून अ‍ॅटलांटा परिसरातच आहेत, पण आता त्यांच्याशी फारसा संपर्क राहिलेला नाही.\nकाल हा धागा बघून आम्ही (मी आणि सौ.) एकदम नॉस्टॅल्जिक झालो. आता जुने फोटो काढून पुन्हा एकदा जुन्या आठवणी जागृत करतो.\nसिंडी.. तुम्हाला आता पत्रिका\nसिंडी.. तुम्हाला आता पत्रिका आणि अक्षताच पाठवायच्या राहिल्या आहेत फक्त \nमास्तुरे... मी अल्फारेटात असतो. स्वामीनारायण मंदिर २००७ साली झालं.. आता ३/४ मंदिरं आहेत आसपास. मॅरिएटा परिसरात आमचं फारसं जाणं होतं नाही.. एकतर ओळखीचं कोणी रहात नाही आणि दूरपण आहे. पण त्या भागातली घरं फार भारी आहेत मी एकदा टेनीस खेळायला तिथल्या एका सबडीव्हीजनमध्ये गेलो होतो.. कोर्टचा रस्ता चुकलो आणि मग रस्ता शोधायचा सोडून घरचं बघत बसतो बराच वेळ.\nओरलँडो, स्मोकी हे दोन्ही भारी आहेत एकदम.. परत चक्कर मारा आता अटलांटाला.. आपण गटग करू..\nअरे वा कुणी आमंत्रण देइल आणि\nअरे वा कुणी आमंत्रण देइल आणि रहाण्याची सोय करेल तर आम्ही येऊ बर्का अटलांटा बघायला >>> +१\nमेरिएटाप्रमाणे अ‍ॅल्फारेटसुद्धा महागडा परिसर समजला जातो. आता मी परत अटलांटाला येणे अशक्य आहे. मी आयटी क्षेत्र सोडून ३ वर्षे होऊन गेली. आता त्या क्षेत्रात परत जाणे किंवा नवीन जॉब घेऊन परदेशात जाणे शक्य वाटत नाही. असो. निमंत्रणाबद्दल धन्यवाद जमल्यास १९९६ सालातले अटलांटाचे व ऑलिंपिकचे फोटो टाकीन. त्याऐवजी तुम्हीच पुण्याला या. तुम्ही आलात की आपण गटग करू.\nमेरिएटाला एका 'पटेल' रूममेटचे\nमेरिएटाला एका 'पटेल' रूममेटचे घर होते. तिच्याबरोबर बर्‍याचदा तिच्या घरी जाऊन राह्यलो होतो. जलेबी अने फाफडा हादडलेले आहे तिच्या घरी थँक्सगिव्हिंगला..\nअ‍ॅडमा : २००२ मध्ये महिनाभर\nअ‍ॅडमा : २००२ मध्ये महिनाभर मी अल्फारेट्टा मध्ये होतो. तेंव्हा सीएनएन सेंटर आणि कोक म्युझियम बघण्याचा योग आला होता. त्याच्या आठवणी जाग्या झाल्या ................\nआधी प्रॉमिस केल्याप्रमाणे स्टोन माउंटनचे काही फोटो. २००० च्या फॉल सेमिस्टरमधे काढलेले आहेत. तेव्हा फिल्लमवाले क्यामेरे होते आणि फुकट/ अगदी स्वस्तात प्रोसेसिंग व डेवलपिंग करून देणार्‍या साइटस होत्या. त्यांच्या पोस्टेज पेड पाकिटात फोटु मारलेला रोल पाठवायचा त्यांना आणि मग ते लोक तो रोल डेव्हलप करून आपल्या ऑनलाइन अकाउंटात ते सगळे फोटो लोड करायचे आणि आपल्या फोटुंची हार्ड कॉपी, निगेटिव्ह्ज, सगळ्या फोटुंची कॉन्टॅक्ट शीट असं पाठवायचे. नंतर जास्तीची कॉपी ऑर्डर करायची तर पैसे पडायचे. प्लस देशात फोटो पाठवणे सोपे असायचे. लिंक पाठवली की झाले. स्नॅपफिश, ओफोटो अश्या होत्या काही सर्व्हिसेस. फुकट सर्व्हिसेसची त्यांची काही लिमिट असायची. ती संपली की मग पैसे द्यायला लागायचे. आम्ही फुकट ते पौष्टिकवाले ग्रॅड स्टुडंटस लिमिट संपली की नवीन अकाउंट उघडायचो. (१० रूपयाचा ड्रॉइंग पेपर $१० ला आणि २ रूपड्यांची पेन्सिल $२ ला मिळायची मग विद्यार्थ्यांनी फु ते पौ केले नाही तरच नवल\nतर सांगायचा मुद्दा हा की अश्या प्रकारे त्या फोटुंची सॉफ्ट कॉपी मिळालेली असल्याने कदाचित तेवढे सुस्पष्ट नसतील फोटो. चालवून घ्या.\n१. स्टोन माउंटनच्या डोस्क्यावरून अटलांटा शहर. फॉगमुळे धूसर दिसतेय.\n२. स्टोन माउंटनच्या डोचक्यावर\n३. स्टोन माउंटनमधले म्युरल. या संपूर्ण म्युरलचा आकार एका फुटबॉल स्टेडियमच्या एवढा आहे.\nमेरिएटाप्रमाणे अ‍ॅल्फारेटसुद्धा महागडा परिसर समजला जातो. >>> खरय.. आता अल्फारेटामधून जॉन्सब्रीज फोडून वेगळं शहर केलं. अ‍ॅल्फारेटा आणि जॉन्सब्रीज मधली घरं पण फार भारी आहेत. उन्हाळ्यात दाट झाडीमधून आतल्या रस्त्यांवर ड्राईव्ह करायला मस्त वाटतं एकदम. जॉन्सब्रीजमध्ये गोल्फ कोर्सपण आहे मोठ. इथे पीजीए टुर्नामेंट झाली होती मध्यंतरी. आणि हल्ली अनेक भारतीयांनी स्वतःची घरे घेतली आहेत इथे. सबडीव्हीजन्सपण सही आहेत एकदम. एकंदरीत श्रीमंत शहरं झाली आहेत\nतुम्ही आलात की आपण गटग करू. >>> नक्की..\nनीरजा.. धन्यवाद फोटो टाकल्याबद्दल दुसर्‍या फोटोत साधारण कल्पना येते आहे स्टोनमाऊंटनच्या आकारची.\nपहिल्या फोटोत दुरवर स्कायलाईन दिसते आहे.\nमस्तय रे पराग तुमच्या\nमस्तय रे पराग तुमच्या इलाक्याची वळख.\nरैना धन्यवाद स्टोन माऊंटनचे\nस्टोन माऊंटनचे तसेच स्वामी नारायण मंदिराचे विजिगीषु (राहूल) ने काढलेले फोटो लेखात टाकले आहेत.\nबास का, धन्यवाद कसले ... आता\nबास का, धन्यवाद कसले ... आता अजून एक टाकतो. हा म्हणजे साध्या SLR नं फार पूर्वी काढला होता. ४०० ची फिल्म, ३-४ फोटोजपैकी १ चांगला येणार वगैरे अशी परिस्थिती असायची तेव्हा...\nसूर्यास्त होताना कार्व्हिंग कसं सगळ्यात छान दिसेल या प्रयत्नात\nब्रॉन्झ - कॉपर फील आलाय\nब्रॉन्झ - कॉपर फील आलाय सूर्यास्तामुळे. मस्त\nहे काहीतरी नवीनच घडतंय. मी जवळपास ३ वर्षे रॉझ्वेलमध्ये होतो. तेव्हा ते एक शांत आणि सुरक्षित उपनगर होतं. आता काहीतरी बिघडलेलं दिसतंय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-654-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-10-15T21:56:38Z", "digest": "sha1:6BCFSVD33SH2ZNFU6BUUHF67PBVFALMI", "length": 6930, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यातील 654 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची तारीख जाहीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराज्यातील 654 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची तारीख जाहीर\nमुंबई : राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा झाली आहे. 27 मे 2018 रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.\nनिवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल.\nमतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 28 मे 2018 रोजी होईल.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुंबईत लोकलसमोर ढकलून एकाची हत्या\nNext articleभारत-चीन यांनी मैत्रीपूर्ण संबंधांच्या वाढीवर भर द्यावा : स्वराज\nअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आठवले फॉर्म्युला\nपाणी टंचाईचे आव्हान (अग्रलेख)\nमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nनिविदा प्रकिया नियमानुसार नसेल तर कारवाईचा बडगा\nमहिनाभरात मेळघाटात कुपोषणाने 72 बालकांचा मृत्यू : हायकोर्टाचा गंभीर सवाल\nजितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; राजकीय चर्चांना उधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2014/08/27/%E0%A4%AC%E0%A4%98%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T20:54:16Z", "digest": "sha1:LKTYGGBP7XN4RV3OUMCFUZDJ7M5NLX2W", "length": 17768, "nlines": 42, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "बघा पटतंय का ! | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nकाही गावाच्या नावांवरून आणि वैशिष्ट्यांवरून काही वेळा म्हणी तयार होतात. उदाहरणार्थ “पुणे तेथे काय उणे’, “कोल्हापूरी, जगात लई भारी.’ असं पुणेकर किंवा कोल्हापूरकर अभिमानाने म्हणतात. खरं तर पारल्याच्या बाबतीतही अशी काही तरी म्हण तयार व्हायला हवी होती. कारण पारल्याचंही एक वैशिष्ट्य आहे. या छोट्याश्या उपनगरात विविध क्षेत्रातली असंख्य दिग्गज मंडळी पूर्वीपासून वास्तव्य करून होती, सध्या राहत आहेत आणि पुढेही असतीलच. साहित्य, काव्य, नाट्य, चित्रपट, चित्र-शिल्प अशा विविध क्षेत्रातल्या नामवंतांनी पारल्याला एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. याशिवाय डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, प्राध्यापक, बांधकाम व्यावसायिक अशांनीही मुंबई महानगरातलं हे छोटंस उपनगर गजबलेलं आहे. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला विमानतळ यामुळे पारल्याच्या वाढीला आपसूकच मर्यादा आली आहे. पूर्वीचं हे छोटंसं निसर्गरम्य व टुमदार गाव आता गजबजून गेलंय. छोटे छोटे बंगले आणि झाडांनी भरलेल्या या गावात आता उंच इमारती उभ्या राहत आहेत. त्यांच्या किंमती ऐकून छाती दडपून जाते. पण तरीही पारल्याबद्दल अनेकांना आकर्षण वाटतं. त्याचं कारण आहे इथे असलेलं सुसंस्कृत शांत वातावरण आणि त्यातून निर्माण झालेली संस्कृती\nमी मूळचा पुणेकर. शिक्षणासाठी मुंबईला आलो आणि १९७० ते १९८४ अशी तब्बल चौदा वर्ष दारदरला राहिलो. दरम्यानच्या काळात एका पार्लेकर मुलीच्या प्रेमात पडलो आणि लग्न करून मालाडला संसार सुरू केला. पण मालाडला जाताच मला जे अनुभवाव लागलं, त्यामुळे मी हबकलोच. ते खरोखरीच सहन करण्यापलीकडचं होतं. कोणत्याही रस्त्यावर जा. सगळीकडे फक्त दुकानं, टपऱ्या, विविध वस्तू विकणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्या आणि प्रचंड गर्दी त्यात उत्तरप्रदेशी, गुजराथी, बिहारी, दाक्षिणात्य अशा मिश्र संस्कृतीत काही मराठी मंडळीही दिसत. सहाजिकच ते चेहरा नसलेले उपनगर वाटलं यात नवल ते काय त्यात उत्तरप्रदेशी, गुजराथी, बिहारी, दाक्षिणात्य अशा मिश्र संस्कृतीत काही मराठी मंडळीही दिसत. सहाजिकच ते चेहरा नसलेले उपनगर वाटलं यात नवल ते काय शिवाय मूळचा पुणेकर आणि १४ वर्षे दादरकर असलेल्या माझ्यासाठी मालाड ते मी शिकवत असलेल्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टपर्यंतचा प्रवास हे एक दिव्यच ठरलं. मालाडला राहण्यासाठी गेल्यावर पहिल्याच दिवशी मालाडच्या रेल्वे स्टेशनवर १९८४च्या जून महिन्यात मी जे अनुभवलं ते आठवून आजदेखील माझ्या अंगावर काटा येतो. त्यादिवशी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधे जाण्यासाठी मी सकाळी पावणेआठ वाजता मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पोचलो. प्लॅटफॉर्म गच्च भरला होता. गाडी आली, प्रचंड रेटारेटी झाली आणि मी पुढे जाण्याऐवजी मागे ढकललो गेलो. अर्थातच त्या गाडीत चढू शकलो नाही. त्यानंतर दुसरी गाडी आली. माझी अवस्था तीच होती. अशा चक्क चार गाड्या सोडल्या. मग सरळ दांडी मारायचं ठरवलं आणि घराकडे निघालो. जीना चढून वर आलो आणि पुलावर दम खात उभा होतो. खाली प्लॅटफॉर्मवर नव्याने एक लोकल बोरीवलीकडून आली आणि मालाड स्टेशनात शिरली. प्लॅटफॉर्मवर विलक्षण वळवळ सुरू झाली. जागच्या जागी माणसं वळवळत होती. स्वत:ला लोकलच्या दरवाज्यातून आत घुसवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होती. गाडी थांबण्यापूर्वीच काहीजण सफाईने गाडीत शिरले. त्यापाठोपाठ इतरही घुसू लागले. गाडी थांबली आणि डबा गच्च भरला. दरवाज्याबाहेर लोंबकळणाऱ्या जीवांसकट ती गच्च भरलेली गाडी मुंबईकडे रवाना झाली. हे दृश्य बघून हादरलेल्या मनस्थितीतच मी घरी पोचलो. माझी अवस्था आणि मी जे.जे.त न जाता परतलेलो बघून शेजारचे आजोबा म्हणाले, “अहो परत का आलात शिवाय मूळचा पुणेकर आणि १४ वर्षे दादरकर असलेल्या माझ्यासाठी मालाड ते मी शिकवत असलेल्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टपर्यंतचा प्रवास हे एक दिव्यच ठरलं. मालाडला राहण्यासाठी गेल्यावर पहिल्याच दिवशी मालाडच्या रेल्वे स्टेशनवर १९८४च्या जून महिन्यात मी जे अनुभवलं ते आठवून आजदेखील माझ्या अंगावर काटा येतो. त्यादिवशी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधे जाण्यासाठी मी सकाळी पावणेआठ वाजता मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पोचलो. प्लॅटफॉर्म गच्च भरला होता. गाडी आली, प्रचंड रेटारेटी झाली आणि मी पुढे जाण्याऐवजी मागे ढकललो गेलो. अर्थातच त्या गाडीत चढू शकलो नाही. त्यानंतर दुसरी गाडी आली. माझी अवस्था तीच होती. अशा चक्क चार गाड्या सोडल्या. मग सरळ दांडी मारायचं ठरवलं आणि घराकडे निघालो. जीना चढून वर आलो आणि पुलावर दम खात उभा होतो. खाली प्लॅटफॉर्मवर नव्याने एक लोकल बोरीवलीकडून आली आणि मालाड स्टेशनात शिरली. प्लॅटफॉर्मवर विलक्षण वळवळ सुरू झाली. जागच्या जागी माणसं वळवळत होती. स्वत:ला लोकलच्या दरवाज्यातून आत घुसवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होती. गाडी थांबण्यापूर्वीच काहीजण सफाईने गाडीत शिरले. त्यापाठोपाठ इतरही घुसू लागले. गाडी थांबली आणि डबा गच्च भरला. दरवाज्याबाहेर लोंबकळणाऱ्या जीवांसकट ती गच्च भरलेली गाडी मुंबईकडे रवाना झाली. हे दृश्य बघून हादरलेल्या मनस्थितीतच मी घरी पोचलो. माझी अवस्था आणि मी जे.जे.त न जाता परतलेलो बघून शेजारचे आजोबा म्हणाले, “अहो परत का आलात’ त्याचं कारण सांगताच ते म्हणाले “आता उद्यापासून मालाडला बोरीवलीकडे जाणाऱ्या गाडीत बसा आणि त्याच गाडीतून मुंबईपर्यंत पोहोचा’. मालाडला होतो तोपर्यंत तो सल्ला ऐकला. पण त्यावेळी एक निश्चित केलं की मालाड सोडायचंच.\nसुदैवाने १९८७ पासून पारल्याला राहायला आलो आणि पुणं, दादर आणि मालाड अशा “तीन गावचं पाणी प्यायलेली’ माझी स्वारी “पार्लेकर’ झाली. हळू हळू पारल्याची ओळख होत गेली. कुठे भेळ चांगली मिळते तर कुठच्या गाडीवर मिसळ छान असते त्याचा शोध लागू लागला. भजी, बटाटेवडे कुठले खावेत हे कळू लागलं आणि त्यासोबतच पार्ल्यातल्या संस्था, संस्थानिक, असामान्य आणि सामान्य माणसंही लक्षात येऊ लागली. अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पारल्यात आपण राहातोय याचा अभिमान वाटू लागला.\nपण त्यासोबतच अशा व्यक्तींची माहिती इतरांना व्हावी यासाठी पारल्याच्या इतिहासपर ग्रंथांशिवाय फार काही घडलेलं नाही हे देखील लक्षात येऊ लागलं. त्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यातलं एकच उदाहरण बघुया. शिल्पकलेच्या क्षेत्रातील एका फार मोठ्या कलावंताचा स्टूडिओ व वास्तव्य पारल्यात होते. त्यांचं नाव रावबहादूर गणपतराव म्हात्रे (जन्म १८७६ – मृत्यू १९४७) म्हात्रे यांनी १८९६ मध्ये ते जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधे शिकत असताना “मंदिर पथ गामिनी’ नावाचे एका मराठमोळ्या स्त्रीचे शिल्प घडविले. या शिल्पातली तरूणी नऊवारी साडी नेसली असून तिच्या उजव्या हातात पुजेचं तबक व डाव्या हातात पाण्याचं भांडं आहे. या शिल्पातील तिची डौलदार चाल, तिनं नेसलेल्या नऊवारी लुगड्याच्या चुन्या, केसांचा घातलेला अंबाडा व त्यावरील फुलांची वेणी या सर्वांचा उत्कृष्ट आविष्कार अनुभवून या शिल्पाबद्दल थोर चित्रकार राजा रवीवर्मांसह अनेक इंग्रज कलावंतांनीही त्याची प्रशंसा केली एवढंच नव्हे तर रवींद्रनाथ टागोरांनीही मंदीर पथ गामिनी या शिल्पाचे फोटो बघून त्याची प्रशंसा करणारे दोन लेख लिहिले. पुढील काळात गणपतराव म्हात्रे यांनी अशी अनेक शिल्पे घडवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पारितोषिके मिळवली. स्मारक शिल्पांच्या क्षेत्रात तर म्हात्रे यांनी युरोपियन कलावंतांची मक्तेदारी मोडून भारतीय शिल्पकारांची स्मारकशिल्पांची परंपरा सुरू केली. त्यांनी केलेली स्मारक शिल्पे भारतात व परदेशातही लागली आहेत. असे ज्येष्ठ व व थोर कलावंत गणपतराव म्हात्रे हे आपल्या पार्ल्याचे भूषणच म्हणावे लागेल. पण आजच्या पिढीला त्यांचे नावही माहित नाही. याला आपण पार्लेकरच जबाबदार आहोत, कारण आपण अशा थोर व्यक्तींचे ना कधी उचित स्मरण केले, ना कधी त्यांचे एखादे शिल्प गौरवाने पारल्यात लावले.\nखरं तर “आम्ही पार्लेकर’तर्फे दोन वर्षांपूर्वी असा प्रयत्न झाला होता. पार्लेश्वर मंदिरात गणपतराव म्हात्रेंची “मंदिर पथ गामिनी’ही मूर्ती लावावी व त्यासोबत या थोर कलावंताची माहितीही द्यावी असा लेखी प्रस्ताव दिला होता. पण अद्यापही त्याबाबत संबंधितांतर्फे काहीही प्रतिसाद मिळाला नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. शिवाय यासाठी पार्लेश्वर मंदिराला केवळ चौथरा उभारण्याचा खर्च करायचा होता व “मंदिर पथ गामिनी’ या मूर्तीची प्रतिकृती गणपतराव म्हात्रेंचे प्रणतू डॉ. हेमंत पाठारे देणगी स्वरूपात देणार होते. पण संबंधितांची उदासीनता माझ्यासारख्या कलावंताला व्यथित करणारी आहे.\nअशा काही गोष्टी अनुभवून मला खरोखरच आम्ही पार्लेकर मंडळी सुसंस्कृत आहोत का, आमचे कलाप्रेम खरोखरीच काय दर्जाचे आहे असा प्रश्नच पडतो. पारल्यातला अनेक चांगल्या गोष्टी आपण नेहमीच अनुभवतो. पण अशा काही त्रुटी दूर करण्याचा आपण प्रयत्न केल्यास दुधात साखर पडल्यासारखे होईल.\nसमस्त पारलेकर बंधु-भगिनींनो, बघा पटतयं का पार्लेश्वर मंदिराला गणपतराव म्हात्रेंचे मंदिर पथ गामिनी हे शिल्प लावण्यात रस नसेल तर उत्कर्ष मंडळाच्या चौकात ते निश्चितच शोभून दिसेल.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/congress-diwali-snacks-16519", "date_download": "2018-10-15T22:23:28Z", "digest": "sha1:ZXOLULZUAOEY34FA2Z6A2GI2TSOOJBKA", "length": 12586, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress Diwali snacks गर्दी, उत्साहात रंगला कॉंग्रेसचा दिवाळी फराळ | eSakal", "raw_content": "\nगर्दी, उत्साहात रंगला कॉंग्रेसचा दिवाळी फराळ\nमंगळवार, 15 नोव्हेंबर 2016\nपुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह शिवसेनेच्या शहराध्यक्षांची उपस्थिती... भाजपने फिरविलेली पाठ... आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरू असलेली गर्दी आणि संगीताचे सूर... अशा वातावरणात कॉंग्रेस पक्षाचा \"दिवाळी फराळा'चा कार्यक्रम रंगला.\nपुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह शिवसेनेच्या शहराध्यक्षांची उपस्थिती... भाजपने फिरविलेली पाठ... आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरू असलेली गर्दी आणि संगीताचे सूर... अशा वातावरणात कॉंग्रेस पक्षाचा \"दिवाळी फराळा'चा कार्यक्रम रंगला.\nकॉंग्रेस भवन येथे शनिवारी कॉंग्रेस पक्षाने दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे इच्छुकांची वाढलेली संख्या कॉंग्रेस भवनात दिसून आली. विधान परिषदेचे उपसभापती आणि कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे उपस्थितांची भेट घेत होते. बिशप थॉमस डाबरे, पाठक गुरुजी, विविध मौलाना यांच्यासह उपमहापौर मुकारी अलगुडे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, आमदार जयदेव गायकवाड, अनिल भोसले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी महापौर मोहनसिंग राजपाल हेही या मेळाव्याला उपस्थित होते. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, \"आरपीआय'चे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, बाळासाहेब जानराव हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. जितेंद्र भुरुक प्रस्तुत संगीत रजनीचा कार्यक्रम या वेळी सादर झाला.\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nअपघातातून बचावले आमदार बाळा भेगडे\nतळेगाव दाभाडे - येथील अथर्व हॉस्पिटलच्या लिफ्टचा रोप तूटून झालेल्या अपघातात आमदार बाळा भेगडे आपल्या मुलासह सुखरूप बचावले. शनिवारी दुपारी...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2015/12/blog-post_85.html", "date_download": "2018-10-15T22:09:10Z", "digest": "sha1:5WJZ7MBTAI3GTEFABVDKKPM22WE7FGM7", "length": 7260, "nlines": 72, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "सातारे येथे युवा संसदेने युवकांना दिली समाज कार्याची उर्मी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » सातारे येथे युवा संसदेने युवकांना दिली समाज कार्याची उर्मी\nसातारे येथे युवा संसदेने युवकांना दिली समाज कार्याची उर्मी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ९ डिसेंबर, २०१५ | बुधवार, डिसेंबर ०९, २०१५\nसातारे येथे युवा संसदेने युवकांना दिली समाज कार्याची उर्मी\nयुवकांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास व्हावा, व युवक सक्षमीकरण व्हावे या\nउद्देशाने तालुक्यातील सातारे येथे नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवा\nसंसदेत युवकांनी चर्चासत्र चांगलेच गाजवले. या कार्यक्रमात तालुक्यातील विविध\nगावातील 30 ते 40 मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते. तरुणांमध्ये असलेल्या\nक्षमताची त्यांना जाण व्हावी, आणि अप्रत्यक्षरीत्या राष्ट्र निर्मितीच्या\nकामात त्याचा हातभार लागावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले\nहोते. या चर्चासत्रात देशभक्त गावकरी, आदर्श गाव, युवा संसद हा एक दिवसीय\nचर्चा सत्राचा कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये आदर्श गाव संकल्पना, सध्याचा\nयुवक व देशभक्ती, स्वच्छ भारत मिशन, सामाजिक अंकेक्षण व सशक्त ग्रामसभा आणि\nगावचा विकास याविषयावर युवकांनी सविस्तर मते मांडली. यावेळी नेहरू युवा\nकेंद्राचे तालुका प्रतिनिधी सचिन देव्हाडराव यांनी यावेळी भारत देश हा\nतरुणांचा देश आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात झटून काम केले तर भारत\nमहासत्ता होण्याचे दिवस दूर नाही. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष\nयेवला तालुका पोलीस निरीक्षक रुपचंद वाघमारे हे होते. प्रमुख अतिथी\nप्रा.गुमानसिंग परदेशी होते. प्रास्ताविकात जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई\nयांनी केंद्रामार्फत चालणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. उपसरपंच साईनाथ\nगचाले, ग्रामसेवक मोरे,प्रा.पंडित मढवई, अनिल ससाणे भानुदास कुलकर्णी, यांनी\nयुवकाशी हितगुज केले. भागवत जाधव यांनी तरुणांना विकासाचा मंत्र दिला. दक्षता\nयुवा मंच चे अध्यक्ष मधुकर बहिरम, पुढाकार युवा मंचचे अध्यक्ष समाधान\nदेव्हाडराव, केंद्राचे तालुका प्रतिनिधी सचिन देव्हाडराव यांनी यांनी युवा\nसंसद भरविण्याकामी विशेष परिश्रम घेतले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/page/2/", "date_download": "2018-10-15T21:34:53Z", "digest": "sha1:JEGGRJ3ALTDGOG47VUBXYYMK63L5BNH3", "length": 37507, "nlines": 83, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग | प्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे | पृष्ठ 2", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nसंपादकीय – जानेवारी २०१८\nविलेपार्ल्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक घडामोडींशी निगडित असणाऱ्या ‘आम्ही पार्लेकर’ या वृत्तपत्राचे हे 27 वे वर्ष ‘बदलत्या पार्ल्याचे प्रतिबिंब’ या ब्रीदवाक्याला अनुसरून याचे बाह्यस्वरुप तसेच अंतरंग यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचा आमचा प्रयत्न असतो.\nपार्ल्यात सामाजिक तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. साहजिकच पार्ले हे मुंबईतील एक महत्त्वाचे सांस्कृतिक-शैक्षणिक केंद्र म्हणून नावारुपास आले. येथे पूर्वीपासून असलेल्या मध्यमवर्गाची पुढील पिढी उच्चशिक्षित झाली व त्यांना नोकरीप्रमाणेच व्यवसायाची स्वप्नेसुद्धा पडू लागली. गेल्या काही वर्षांत अनेक तरुणांनी नोकरीकडे पाठ फिरवून व्यवसायाची निवड केली.\nह्या उद्योजकतेला आकार देण्यासाठी Saturday Club, BBNG ह्या सारख्या संस्थांनी पुढाकार घेतला. दुकाने, eating joints ह्याचप्रमाणे कल्पनेवर किंवा नवीन तंत्रज्ञानावर आधारित अनेक व्यवसाय पार्लेकर तरुणांना खुणावत आहेत. गेल्या काही वर्षात नोकरी व्यवसाय हा आपल्या भावविश्वाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे हे सत्य आहे.\nह्याच व्यवसायाभिमुखतेला व्यक्त होण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ मिळावे या विचाराने ह्या महिन्यापासून ‘आम्ही पार्लेकर’मध्ये ‘उद्योगमंच’ हा नवीन विभाग सुरू करत आहोत. यात विलेपार्ले परिसरातील उद्योगविश्वाशी संबंधित बातम्या, नवीन उत्पादनांची माहिती, यशोगाथा, तज्ज्ञांचे लेख यांचा समावेश करण्यात येईल.\nमला विश्वास आहे की, विलेपार्ल्यातील उद्योग जगताला “उद्योगमंचा’चा फायदा होईल आणि सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्राबरोबरच पार्ले ही “उद्योग नगरी’ म्हणूनसुद्धा नावारुपाला येईल.\nसंपादकीय – वार्षिक विशेषांक २०१७\nसंपादकीय – वार्षिक विशेषांक २०१७\n‘आम्ही पार्लेकर’चे हे 26 वे वर्ष. 1991 साली भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिकीकरणाचे व उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘आम्ही पार्लेकर’चा पहिला अंक प्रकाशित झाला. Globalisation प्रमाणेच Localisation सुद्धा गरजेचे आहे हा विचार त्यामागे होता. पार्लेकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळेच मुंबईचे हे पहिले उपनगरीय वार्तापत्र मूळ धरू शकले, वाढू शकले, पार्लेकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले.\nमुक्त अर्थव्यवस्थेच्या २५ वर्षात फक्त अर्थकारणात नव्हे तर संपूर्ण समाजातच आमूलाग्र बदल झाले. ह्यात कुठलेच क्षेत्र सुटले नाही. साहित्य, सिनेमा, कला, क्रीडा, प्रत्येक क्षेत्राचा चेहरा मोहराच पूर्णपणे बदलून गेला आहे. ह्यात सर्वात जास्त बदल हा मध्यम वर्गात झाला असे म्हणतात. या वर्गाची फक्त जीवनशैलीच नव्हे तर जीवनमूल्येही पार बदलून गेली आहेत. कुटुंबाची रचना, त्यातील घटकांचे परस्परसंबंध ह्यातसुद्धा काळाच्या ओघात खूपच फरक पडला आहे.\nजागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या ह्या बदलांचा परिणाम नैसर्गिकपणे पार्ल्यातील मराठी समाजावरही झाला. कनिष्ठ मध्यम वर्गात मोडणार्‍या ह्या बहुतांश समाजाचे परिवर्तन गेल्या २५ वर्षात उच्चभ्रू मध्यमवर्गात झाले आहे. जागतिकीकरणामुळे वाढलेल्या संधी व त्याला मिळालेली शिक्षणाची जोड ह्यामुळे आज पार्लेकरांच्या कर्तृत्वाची पताका पार साता समुद्रापल्याड पोहोचली आहे. अनेक उच्चशिक्षित पार्लेकर तरुण आज देशविदेशात आपल्या क्षेत्रात चमकत आहेत. भौतिक पातळीवरसुद्धा पार्ल्यात अनेक बदल आले आहेत. अनेक ठिकाणी टुमदार घरांच्या, बैठ्या इमारतींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. कमर्शिअल कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल्स, ठिकठिकाणी नवीन पद्धतीची eating joints ह्यांनी पार्लेनगरीचा चेहरामोहराच बदलून गेला आहे म्हणा ना पार्ल्यात संस्थांची परंपरा फार जुनी आहे. ह्याच बरोबर गेल्या काही वर्षात येथे अनेक सांस्कृतिक, सामाजिक तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील चळवळी उभ्या राहिल्या व त्यामुळे पार्ल्यातील तरुणांना व्यक्त होण्यासाठी अनेक व्यासपीठे निर्माण झाली.\nपार्ल्यात व पार्लेकरांमध्ये होणार्‍या ह्या बदलांचा ‘आम्ही पार्लेकर’ हा फक्त साक्षीदारच नव्हे तर catalyst सुद्धा आहे. ‘आम्ही पार्लेकर’ ने स्थानिक बातम्यांचा ,घटनांचा लेखाजोखा तर मांडलाच पण त्याचबरोबर सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील नवनवीन कल्पनांचा, प्रयोगांचा, उपक्रमांचासुद्धा वेळोवेळी आढावा घेतला. अनेक वेळा त्यात सहभाग, तर प्रसंगी ह्या बदलांचे नेतृत्वही केले.\n‘आम्ही पार्लेकर’ अंकाचे रंगरूपही ह्या काळात पूर्णपणे बदलले. कृष्णधवल अंकाचे रूपांतर रंगीत अंकात झाले. मांडणी सुबक झाली. गेल्या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘आम्ही पार्लेकर’ चा लोगोसुध्दा बदलण्यात आला. आमची अनेक सदरे लोकांच्या पसंतीस उतरली. ‘आठवणीतले पार्ले’, ‘आम्ही(ही) पार्लेकर’, ‘समाजभान’, ‘रंग माझा वेगळा’, ‘तिसरी घंटा’ ‘झेप’ ह्यासारख्या सदारांना वाचकांनी भरभरून पसंती दिली. छापील अंकासोबतच ‘आम्ही पार्लेकर’ने आता डिजिटल माध्यमातदेखील जोरदार मुसंडी मारली आहे. वेबसाइट, व्हॉट्स अॅप, फेसबुक ह्यामुळे आता आमचा वाचकवर्ग जगभर पसरला आहे.\nह्यावर्षीचा वार्षिक अंक ‘बदल’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. निरनिराळ्या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षात झालेले बदल, त्यासंबंधी निरीक्षणे व मते तज्ज्ञांनी मांडली आहेत. ह्या बरोबरच मराठी माणूस आणि मार्केटिंग, अशी होती मुंबई, ताडोबाची सफर व असे रंजक लेख, चित्रपटनिर्मात्या सुमित्रा भावे, ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, हरहुन्नरी लेखक व प्रशिक्षक वसंत लिमये, मनोरंजन क्षेत्रात क्रांती घडवणारे नितिन वैद्य, ग्रामीण विकासाचे प्रणेते प्रदीप लोखंडे अशा दिग्गजांच्या मुलाखती व ह्याच्या जोडीला खुमासदार व्यंगचित्रे आहेतच. नेहमीप्रमाणे वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर पार्लेकर रंगकर्मींचा हक्क आहे. ह्या वर्षीचे मुखपृष्ठ सजले आहे ज्येष्ठ चित्रकार वसंत सोनवणी यांच्या अप्रतिम कलकृतीने. असा हा 2017 चा वार्षिक विशेषांक आपल्या पसंतीस उतरेल अशी खात्री वाटते \nसंपादकीय – नोव्हेंबर २०१७\nसाधारण गणपती पासून सणासुदीला सुरुवात होते असं म्हणतात. गणपती पार पडले, टिळक मंदिराची ग्राहक पेठ संपली, दिवाळीही झाली. सर्व काही व्यवस्थित झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी एकूणच आवाजाचा आणि फटाक्याचा त्रास कमी झाला. दरवर्षी गणपतीचा आदला दिवस आणि विसर्जनाचा दिवस म्हणजे सामान्य लोकांची परीक्षाच असते. अनेक घरी ह्या दोन्ही दिवशी सर्व दारं खिडक्या बंद करून कानात कापसाचे बोळे कोंबून लोक सर्वात आतल्या खोलीत बसतात. जेष्ठ नागरिकांचे तर अजूनच हाल होतात. वयानुसार नाजूक झालेली श्रवणशक्ती आणि हृदय ह्या दोन्हीवर खूप ताण पडतो. दिवाळीच्या दिवसात तर अनेक कुटुंबं बाहेर गावीच जाणं पसंत करतात.\nहे आवर्जून नमूद केले पाहिजे की ह्या वर्षी गणपती, दिवाळी ह्या दोन्ही सणांच्या वेळी आवाजाचं आणि हवेतील प्रदूषण ह्या दोन्ही गोष्टींची पातळी खूपच कमी होती. खरं म्हणजे मला स्वतःला फटाके उडवायला आवडतात, वाजत गाजत जाणाऱ्या मिरवणुका सुद्धा आवडतात, पण ह्यामुळे कुणाला त्रास झालेला आवडत नाही. त्यामुळे मिरवणूकवाल्यांनी आणि फटाके उडवणाऱ्यांनी इतरांची थोडी काळजी करावी तसंच लोकांनीही ह्या मंडळींच्या उत्साहाला समजून घ्यावं अशा मताचा मी आहे. मला माहीत आहे कि ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणं खूप कठीण आहे पण ह्यावर्षी मात्र असंच वातावरण होतं. लहान मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये झालेली ध्वनी व हवेतील प्रदूषणाविषयीची जागृती हे ह्याचं महत्वाचं कारण मानलं जाऊ शकतं.\nदिल्लीमध्ये फटाके विकण्यावर न्यायालयाने बंदी घातली होती. आपल्या इथं तशी बंदी नसताना लोकांनी स्वतःहुन मनाला घातलेला आवर नक्कीच कौतुकास्पद आहे \nसंपादकीय – ऑगस्ट २०१७\nनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या केंद्रीय अर्थविषयक अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. कसे चित्र आहे हे काय वाढून ठेवले आहे भविष्यात \nआपला राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर ५.३ % एवढा खाली घसरला आहे. गेल्या तीन वर्षातील उत्पन्न वाढीच्या दराचा हा निचांक आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी हाच दर ७ % च्या आजूबाजूला राहील असे सांगितले होते. इथे हेही लक्षात घेणे गरजेचे आहे की सध्या सांगितल्या जाणाऱ्या दराचे ‘Base Year’ काही वर्षांपूर्वी बदललेले आहे. ह्या सर्वामुळे हा दर फारच अनाकर्षक वाटू लागतो \nअहवालात स्पष्ट झालेली दुसरी गोष्ट म्हणजे रोजगार निर्माण करण्यात सरकारला आलेले अपयश. वर्षाकाठी सुमारे एक करोड नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन देणाऱ्या नव्या सरकारने ह्याच्या एक दशांशसुद्धा नोकऱ्या निर्माण केल्या नाहीत. जगातील सर्वात जास्त तरुण उद्या आपल्या देशात असणार आहेत. जर त्यांच्या हातात रोजगार नसेल, तर ह्याच हातात दगड यायला वेळ लागणार नाही हे आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहे.\nनाही, सरकारने जनतेला फसवले असे सरसकट विधान मी करणार नाही. भारतासारख्या महाकाय देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा हाकायचा ही काही सोपी गोष्ट नाही. त्यात नोटबंदी व GST सारख्या निर्णयांमुळे आज तरी अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे हे निश्चित. मोठ्या उद्योगात नोकरी कपात होत आहे. छोट्या व लघु उद्योगांची परिस्थिती ‘आज मरतो की उद्या’ अशी आहे. ‘Make In India’, ‘Start Up India’ अशा घोषणांना अजूनही मूर्त स्वरूप यायचे आहे.\nभारतीय जनता ही ‘निर्ढावलेली’ आशावादी आहे. ह्या वर्षी पाऊस चांगला झाला आहे त्यामुळे येणारे दिवस सुगीचे ठरोत असा (भाबडा) आशावाद अजूनही सुटत नाही \nसंपादकीय – सप्टेंबर २०१७\nदरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरपासून सगळीकडे उत्सवाचे वातावरण असते. प्रथम दहीहंडी, त्यानंतर गणपती. पार्ल्यात हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. याहीवर्षी ते साजरे होत आहेत पण त्यात थोडा फरक जाणवतो.\nह्यावर्षी पार्ल्यात कमी हंड्या लागल्या होत्या. त्याचप्रमाणे गोंगाटसुद्धा थोडा कमीच होता. काय कारण असावे ह्याचे कोर्टाच्या निर्णयानुसार मोठ्या मंडपांवर, ध्वनिवर्धकांवर निर्बंध असल्यामुळे कर्णकर्कश गाणी नव्हती. त्याचप्रमाणे नोटबंदीमुळे हंड्यांवर लागणाऱ्या बक्षिसांचे प्रमाणही कमी होते. आपल्याला माहित आहेच की गेल्या काही वर्षात ह्या दोन्ही सणांचे खूपच बाजारीकरण झाले आहे. मोठमोठी बक्षिसे, मोठमोठी होर्डींग्ज आणि सिनेमातील कर्कश गाणी वाजवणाऱ्या मिरवणूका. ह्या सर्वांमुळे ह्या सणांचा मूळ उद्देशच कुठेतरी हरवल्यासारखा झाला होता. मनोरंजनाला कोणाचा विरोध असायचे कारण नाही पण गणपतीसमोर ‘आयटमसॉंग’वर चाललेला बीभत्स नाच ही आपली संस्कृती नाही हे नक्की \nगेल्या आठवड्यात गणपती आले. ह्यावेळी श्रींच्या आगमनाच्या मिरवणुकीतील आवाजाची पातळी काहिशी कमी होती. गणेशोत्सवावरदेखील नोटबंदीचे व आर्थिक तणावाचे सावट पडल्याचे स्पष्ट जाणवत आहे. पार्ल्यात अनेक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत व दरवर्षी सजावट आणि देखाव्यावर अमाप खर्च होतो. तो खर्चसुद्धा ह्यावर्षी कमी झालेला दिसत आहे. काही मंडळे आवर्जून कागदाची मूर्ती ठेवत आहेत. यंदाचे वर्ष हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तेव्हा आपण सर्व पार्लेकरांनी ह्या बदलाचे स्वागतच करायला पाहिजे\nगेली अनेक वर्षे महापालिकेतर्फे हनुमान रस्त्यावर कृत्रिम तलावाच्या माध्यमातून गणेश विसर्जनाची उत्तम सोय करण्यात येत आहे व त्याचा फायदा असंख्य पार्लेकर घेत आहेत. निर्माल्यापासून खत तयार करण्याचा उपक्रमदेखील राबवला जात आहे. अर्थात ही केवळ सुरुवात आहे व सुधारणेला अजून भरपूर वाव आहे. ध्वनिप्रदूषण टाळले, पर्यावरणाची काळजी घेतली तर सण साजरे करण्यातील उत्साह द्विगुणित होईल, नाही का \nसंपादकीय – ऑगस्ट २०१७\n‘पुलंची सिडी लावू का \nअमेरिकेतील बृहन महाराष्ट्राचे अधिवेशन आटपून आम्ही डेट्रॉईटवरून शिकागोला बाय रोड जात होतो. पुलं कितीही प्रिय असले तरी मला आता अमेरिकेविषयी, इथल्या मराठी माणसांविषयी ऐकण्यात जास्त रस होता. मी म्हणालो “नको, आपण गप्पा मारूया’.\nअधिवेशनाबद्दल श्रीधर भरभरून सांगत होता. अमेरिकेत राहणाऱ्या मराठी लोकांचा हा दर दोन वर्षांनी येणारा आनंदोत्सवच जणू. गाण्याचे, गप्पांचे कार्यक्रम, मराठी नाटके, कवी संमेलने, स्थानिक मंडळाने सादर केलेले कार्यक्रम आणि तीन दिवस अस्सल मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद इतर शहरांतून, देशांतून येणाऱ्यांच्या स्वागतासाठी असंख्य हसतमुख कार्यकर्ते सज्ज इतर शहरांतून, देशांतून येणाऱ्यांच्या स्वागतासाठी असंख्य हसतमुख कार्यकर्ते सज्ज मला तर तीस पस्तीस वर्षांपूर्वीचा आमच्या सोसायटीतील गणेशोत्सव आठवला. ‘BMM दर वेळी वेगळ्या शहरात असल्याने प्रत्येक मंडळाला आयोजनाची संधी मिळते. त्यानिमिताने गाठी भेटी होतात.’ मला आपल्याकडील उत्सवांचे सध्याचे स्वरूप आठवले. बीभत्स नाच आणि कर्कश गाणी मला तर तीस पस्तीस वर्षांपूर्वीचा आमच्या सोसायटीतील गणेशोत्सव आठवला. ‘BMM दर वेळी वेगळ्या शहरात असल्याने प्रत्येक मंडळाला आयोजनाची संधी मिळते. त्यानिमिताने गाठी भेटी होतात.’ मला आपल्याकडील उत्सवांचे सध्याचे स्वरूप आठवले. बीभत्स नाच आणि कर्कश गाणी या अमेरिकेतील अधिवेशनाला मराठी कलाकार आवर्जून हजेरी लावतात. “फक्त अधिवेशनापुरते नाही तर अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळे मराठी कलाकारांचे, गायकांचे कार्यक्रम तसेच मराठी सिनेमे ह्यांचे सतत आयोजन करत असतात.’\nश्रीधर सुमारे 25 वर्षांपूर्वी अमेरिकेत आला. एका खूप मोठ्या IT कंपनीत वरिष्ठ हुद्‌द्यावर आहे पण मंडळाच्या कार्यक्रमासाठी कुठलेही काम करायला सदैव तयार. करिअर फुलवण्यासाठी इथे आला तरी पुणे सोडल्याचे दु:ख अजूनही मनात खदखदते. मराठी संस्कृतीवर अफाट प्रेम. साधारणपणे अशीच कहाणी येथे आलेल्या बहुतेक मराठी माणसांची.\n“आता आम्ही पक्के अमेरिकन झालो आहोत पण आपली मराठी संस्कृती का म्हणून सोडायची ’ श्रीधरने मुद्दा मांडला. मुख्य अधिवेशनाबरोबर इतरही छोटे छोटे कार्यक्रम होतात. एक दिवसाची बिझनेस कॉन्फरन्स, मुंबई पुण्यातील काही शाळांची Reunions. अरे हो, त्यात आपल्या पार्ले टिळकचेसुद्धा reunion झाले. फार जण नव्हते पण जे होते ते शाळेविषयी, शिक्षकांविषयी व आपल्या शाळेतील सवंगड्यांविषयी भरभरून बोलत होते.\nआज अमेरिकेतील मराठी समाज समृद्ध आहे, आनंदी आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या हृदयातसुद्धा महाराष्ट्र आहे. आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत आहेत \nसंपादकीय – जुलै २०१७\nनुकताच दहावीचा निकाल लागला व अपेक्षेप्रमाणेच पार्ल्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. ह्याचे श्रेय जसे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आहे, त्याचप्रमाणे ते शिक्षकांना, पालकांना व पार्ल्यातील शैक्षणिक सजगतेला सुद्धा आहे. त्याच बरोबर ह्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे की दहावीत चांगले मार्क मिळवले की सर्व काही झाले असे नाही व दहावीत अपेक्षाभंग झाला तर आयुष्य फुकट गेले असेही नाही \nहल्ली विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ज्याप्रकारे मार्क मिळत आहेत त्याचे वर्णन ‘मार्कांचा महापूर’ असेच करावे लागेल. ह्याला बहुतांशी परीक्षेचा व प्रश्नांचा पॅटर्न कारणीभूत आहे. मात्र ह्या पुढील पायरीला, अकरावीला तेवढे मार्क मिळत नाही व आमचा पठया गोंधळून जातो. ह्यातच अनेक वेळा अभ्यासावरील, खेळावरील, इतर उपक्रमांवरील लक्ष उडते व आयुष्याची दिशाच चुकते. ह्यामुळे अकरावीचे वर्ष त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.\n’ ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार सोडवतो. एकेकाळी चांगले मार्क मिळाले की मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ठरलेले असायचे. पण आज विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय आहेत. आर्थिक क्षेत्रापासून ते कला क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रात आज इतक्या संधी उपलब्ध आहेत की आपल्या आवडीचे रूपांतर करिअरमध्ये करणे सहज शक्य आहे व आज अनेक विद्यार्थी चाकोरीबद्ध अभ्यासक्रमाऐवजी आपल्या आवडीच्या क्षेत्राला पसंती देत आहेत. पार्ल्याच्या निकालाकडे नजर टाकली तर असे लक्षात येते की काही ठराविक शाळांचे निकाल वर्षोनुवर्षे 100% लागत आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल की आर्किटेक्चर अशा चर्चांचे फड जमत आहेत, अकरावी बारावीसाठी उत्तमोत्तम क्लासेसची चौकशी होत आहे, मात्र पार्ल्यातीलच काही शाळांमध्ये मात्र नापासांची संख्यासुद्धा डोळ्यात खुपण्यासारखी आहे. का आहे हा फरक पार्ल्यासारख्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर म्हणवून घेणाऱ्या समाजाला हे शोभते का पार्ल्यासारख्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर म्हणवून घेणाऱ्या समाजाला हे शोभते का पार्ल्यातील प्रथितयश शाळा इतर शाळांना काही मदत करू शकतील का पार्ल्यातील प्रथितयश शाळा इतर शाळांना काही मदत करू शकतील का पार्लेकर नागरिक म्हणून आपली ह्याबाबतीत काही जबाबदारी असू शकते का \nपार्ल्यातच असलेल्या या दुसऱ्या पार्ल्याशी आपण ओळख करून घेतली पाहिजे, त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. ह्यातच पार्ल्याचे खरे यश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/02/blog-post_22.html", "date_download": "2018-10-15T22:26:07Z", "digest": "sha1:O77UAGMLYBVLITCRNZTBV52BQEUSVLHB", "length": 16161, "nlines": 157, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Funny SMS : सौंदर्यावर कर", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nFunny SMS : सौंदर्यावर कर\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : एस यम एस ( SMS ) मैत्री, मैत्री दिन, राजकारण, विनोदी\nशा सनाला फक्त शासकीय तीजोरीतली आवक वाढवायचीय. कारण शासकीय तिजोरीत पैसा येणं म्हणजेच पुढाऱ्यांना चरायला कुरण मिळणं. त्यासाठी शासन वेगवेगळे कर आकारात असतं. नौकरी करताय म्हणून tax , उत्पन्न मिळवताय म्हणून Income tax ), काहीतरी विकताय म्हणून sale tax, रोडवर गाडी चालवायचीय म्हणून Road tax वैगेरे,वैगेरे.\nफार मजेशीर कल्पना सुचतात. अशा कल्पकतेतून जन्माला आलेला हा sms.यातली कंसातली वाक्य मुळ sms मध्ये नाहीत. -\nसुंदर मुलींना आणि रुबाबदार मुलांना कर ( tax ) भरावा लागेल\nहसू नकोस ( तू काही फार सुंदर नाहीस )\nमाझी तर वाट लागली यार.\n( कारण मी तुझ्यापेक्षा खूप सुंदर असल्यामुळे मला tax भरावा लागणार आहे. )\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nMarathi Poem : माणसेही नागवी\nFunny SMS : सौंदर्यावर कर\nMarathi poem : नागव्यांच्या बाजारात\nLove Poem : हसू कसं येतं\nIndian Politics : जनतेचा जाहीरनामा\nLove poem : छान दिसतेस अशी तू\nLove Poem : सहा तास तिच्याशी झटलो\nATM card Holder : ATM कार्ड धारक आहात : सावधान\nLove Poem : कृष्ण सावळा होईन मी\nIndian Politics ; शंभर सावरकर हवेत.\nPaintings of Nature : चित्रकार श्री शिरीष घाटे आणि...\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/basic-concept-of-justice-upsc-exam-1614337/", "date_download": "2018-10-15T21:31:45Z", "digest": "sha1:M2YME4NO5NKJY44QCKLGGFHCJ4YFTCTN", "length": 22991, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "basic concept of justice UPSC exam | यूपीएससीची तयारी : न्यायाची मूलभूत संकल्पना | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nयूपीएससीची तयारी : न्यायाची मूलभूत संकल्पना\nयूपीएससीची तयारी : न्यायाची मूलभूत संकल्पना\nजॉन रॉल्स यांचे प्रमुख कार्य ‘न्याय’ या संकल्पनेभोवती झालेले दिसते.\nशतकांप्रमाणे प्रश्नांचे संदर्भ बदलतात व म्हणून समकालीन राजकीय / नतिक विचारवंतांची मांडणीदेखील महत्त्वाची ठरते. विसाव्या शतकातील नीतिनियमविषयक चौकटी आपल्याला या प्रश्नांचे संदर्भ समजून घेण्यास मदतीचा हात देतात. विसाव्या शतकातील अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल राजकीय तात्त्विक मांडणी करणारा पाश्चात्त्य विचारवंत म्हणजे जॉन रॉल्स. या लेखात आपण जॉन रॉल्स या समकालीन विचारवंताने मांडलेल्या विचारांचा आढावा घेणार आहोत.\nरॉल्सने सामाजिक प्रश्न सोडवणारे प्रत्यक्ष वैचारिक लिखाण तर केलेच पण त्याचबरोबर तत्त्वज्ञानामध्ये भरीव अमूर्त मांडण्या करण्याचे योगदान दिले. भारतामधील विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कळीचे ठरलेले राजकीय तात्त्विक संघर्ष समजून घेण्यासाठी रॉल्सने मांडलेले विचार उपयुक्त ठरतात. जॉन रॉल्स यांचे प्रमुख कार्य ‘न्याय’ या संकल्पनेभोवती झालेले दिसते. याच विषयावर त्यांची पुस्तके व शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. रॉल्स यांनी त्यांच्या वैचारिक प्रयोगशीलतेतून (thought expriment) मूलभूत स्थिती (original position) या संकल्पनेवर आधारित सद्धांतिक मांडणी केली आहे. या मांडणीमध्ये रॉल्स असे गृहीत धरतो की, आपण सर्वानी अज्ञानाचा बुरखा (veil of ignorance) पांघरल्यास, म्हणजेच आपल्याला या जगाविषयी व त्यातील असमानतेविषयी जे ज्ञान आहे त्याच्याकडे लक्ष न देता जर आपण नव्याने समाजव्यवस्था स्थापन करण्याचा विचार केला तर ती समाजव्यवस्था न्यायी बनेल. यामध्ये अशा प्रकारे अज्ञानाचा बुरखा पांघरल्यानंतर ज्या अमूर्त स्थितीत मनुष्य असेल त्या स्थितीला रॉल्सने मूलभूत स्थिती (original position) असे म्हटले. मूलभूत स्थितीत कोणालाच आपल्या भविष्यातील आíथक अथवा सामाजिक स्तराची कल्पना नसल्यामुळे प्रत्येकजण अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहील ज्यामधून सर्वात तळागाळातील व्यक्तीच्या हक्कांचे देखील संपूर्ण संरक्षण होईल. म्हणजेच आपण स्वत: त्या ठिकाणी असल्यास आपल्याला ज्या किमान हक्कांची व संधींची अपेक्षा असेल ते हक्क व संधी सर्वानाच मिळाल्या पाहिजेत अशा विचारांवर ही समाजव्यवस्था आधारलेली असेल. याचाच अर्थ सर्वाच्या न्यायाचे हित जपणारी अशी ही व्यवस्था असेल. म्हणूनच मूलभूत स्थिती व अज्ञानाचा बुरखा या वैचारिक प्रयोगातून जन्माला आलेली सद्धांतिक मांडणी ही समान न्यायाचे वाटप करणारी असेल.\nआपल्या तत्त्वज्ञानाची मांडणी करताना रॉल्स म्हणतो की, मूळ स्थितीतील माणसे विवेकशील असतात, त्यांना चांगले-वाईट पारखण्याची क्षमता असते, तसेच न्यायाची मूलभूत जाणीव असते. आपल्या स्वहितासाठी कोणता मार्ग स्वीकारावा याची त्यांना विवेकी जाण असते. तसेच या अवस्थेतील व्यक्ती कोणतीही सत्ता अथवा ज्ञान नसल्याने एकमेकांवर जबरदस्ती करू शकत नाही. सर्वाच्या गरजा आणि हितसंबंध इतकेच नव्हे तर क्षमता समान पातळीवर असतात. या सर्वाचा परिणाम म्हणून स्वत:ची वेगळी ओळख असणाऱ्या व्यक्ती यातून जन्म घेतील. या सगळ्या विचारांचा परिपाक रॉल्सच्या A Theory of Justice या ग्रंथातून समोर येतो.\nरॉल्सने त्याच्या अभ्यासपूर्ण मांडणीमधून दोन प्रमुख तत्त्वे मांडली. त्यातील पहिले तत्त्व समान स्वातंत्र्य व दुसरे तत्त्व विषमतेचे तत्त्व (Difference Principle) म्हणून ओळखले जाते. या दोन तत्त्वांची व त्यातील बारकाव्यांची रॉल्सने संपूर्ण दखल घेतली आहे. त्याच्या पहिल्या तत्त्वांनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत स्वातंत्र्याचा समान हक्क असला पाहिजे. तसेच इतर व्यक्तींनाही तसाच मूलभूत स्वातंत्र्याचा हक्क असला पाहिजे. एकाचे स्वातंत्र्य दुसऱ्याच्या स्वातंत्र्याशी सुसंगत असणे अपेक्षित आहे. तर त्याच्या दुसऱ्या तत्त्वांप्रमाणे समाजात आढळणाऱ्या असमानतेचे किंवा विषमतेचे योग्य नियोजन केले गेले पाहिजे. रॉल्सच्या मते जर विषमता सर्वाच्या फायद्याची असेल आणि जर विषमता अधिकारपदे आणि सामाजिक दर्जा यामुळे निर्माण होत असेल तर अशी सर्व अधिकारपदे आणि सामाजिक दर्जा मिळवणे सर्वाना खुले असले पाहिजे.\nत्यापुढे जाऊन रॉल्स नेत्यांच्या न्यायाबद्दलच्या विवेचनात असे म्हटले की, न्याय हा केवळ समान संधी मिळण्यावर अवलंबून नसतो तर, त्या संधीच्या स्वरूपावर आणि इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. हे स्पष्ट करत असताना रॉल्सने समान न्याय वाटप – distributive justice या वैचारिक मांडणीवर सखोल अभ्यास सादर केला. या मांडणीचा मुख्य गाभा म्हणजे, समान संधी उपलब्ध करून देणे आणि समान न्यायवाटप झालेले असणे यातील मूलभूत फरक दाखवून देणे हा होय. समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित व्यक्तींना न्याय मिळवून देणे व त्यांच्याकरिता संधी उपलब्ध करणे या दोन संपूर्णत: भिन्न गोष्टी आहेत. भारताच्या संदर्भात आपल्याला हे आरक्षणाच्या तरतुदींबद्दल तपासून पाहता येते. किंबहुना भारतातील आरक्षणाची तरतूदही एक प्रकारची रॉल्सिअन मांडणी गणली जाऊ शकते. बारकाईने विचार केल्यास आपल्या हे लक्षात येते की, केवळ शिक्षण सर्वाना खुले करणे ही प्रक्रिया न्याय्य ठरत नाही. कारण ठरावीक शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जी किमान पात्रता विद्यार्थ्यांकडे असणे अपेक्षित आहे ती गाठणे अनेक ऐतिहसिक व समाजशास्त्रीय कारणांमुळे शक्य होऊ शकत नाही. म्हणूनच संधी उपलब्ध करण्याने प्रश्न सुटत नाहीत. अशा परिस्थितीत किमान अपेक्षांमध्ये बदल करणे ही प्रक्रिया अधिक न्यायपूर्ण बनवते. म्हणूनच अशा प्रकारे शैक्षणिक संस्थांची किमान पात्रतेची अट बदलणे हा एक व्यवहार्य व न्याय्य मार्ग ठरतो. याचबरोबर जी व्यक्ती जन्मत: अधिक सक्षम असते, तिच्यावर अन्याय होत असल्याची ओरड केली जाऊ शकते. याचे प्रत्युत्तर म्हणून रॉल्स म्हणतो की, या क्षमता मिळवण्यासाठी व्यक्तीने कोणतेही मूलभूत श्रम घेतलेले नसतात. म्हणूनच जे आपण स्वत: कमावलेले नाही त्यावर आधारित आपले मूल्यांकन केले जावे ही मागणी रास्त नाही. अशा प्रकारे ठरावीक ठिकाणी जन्म घेतल्याने जे सामाजिक व सांस्कृतिक भांडवल आपल्याकडे जमा आहे त्यावर आधरित फायदा मिळावा ही अपेक्षा न्याय्य नाही. अशा प्रकारे मिळणाऱ्या फायद्यांना रॉल्सने Natural Lottery असे संबोधले आहे. समाजशास्त्रीय प्रश्नांचा मागोवा अशा प्रकारे तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो, याचे भान उत्तर लिहीत असताना उमेदवाराकडे असणे महत्त्वाचे आहे. आरक्षणासारख्या अतिशय संवेदनशील व केवळ समाजशास्त्रीय वाटणाऱ्या मुद्दय़ाची ही तत्त्वज्ञानाशी जोडलेली बाजू सर्व उमेदवारांनी लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे.\nप्रस्तुत लेखकांनी नीतीशास्त्र, सचोटी आणि नसíगक क्षमता या पुस्तकाचे लेखन केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2018-10-15T22:00:45Z", "digest": "sha1:UYEJCW6IDXQYFZJYEWKLA2IKOHFSXVUA", "length": 8198, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरोग्यास फायद्याचे ‘डाळींब’… वाचा परिपूर्ण फायदे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआरोग्यास फायद्याचे ‘डाळींब’… वाचा परिपूर्ण फायदे\nअनेक फळांपैकी एक असलेल्या डाळिंबाचे फायदे मोठ्या प्रमाणात आहेत. डाळिंबाचे फायदे प्राचीन काळात देखील समोर आले आहेत. त्वचाविकारांमध्ये डाळिंब प्रामुख्याने वापरले जातात. थोडसे रसाळ आणि थोडसे क्रंची असे डाळिंबाचे दाणे प्राचीन काळापासून आयुर्वेदात फायदेशीर असल्याचे समजले जातात.. मात्र याव्यतिरिक्तदेखील डाळिबांचे काही आरोग्यदायी फायदे आहेत.\nह्र्द्यविकाराची समस्या कमी होते – डाळिंबामुळे कोलेस्ट्रेरॉलचेही प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय फ्री रॅडीकल्सचा रक्त धमन्यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते.\nब्लड प्रेशर कमी होते – डाळिंबामुळे कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते परिणामी रक्तदाबही सुधारतो. त्यामुळे हृद्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यतादेखील कमी होते.\nपचन सुधारते : पचनाचे विकार दूर ठेवण्यासाठी तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात फायबर असणे गरजेचे आहे. जंकफूड खाण्यामुळे फायबर शरीराला पुरेशा प्रमाणात मिळत नाही. नियमित डाळींब खाल्ल्याने दिवसातील ४५% गरज पूर्ण होण्यास मदत होते.\nस्मृतीभ्रंशाची शक्यता कमी : अल्झायमर अर्थात स्मृतीभ्रंशासारख्या आजारामध्ये विसरभोळेपणा वाढण्याचा त्रास अधिक असतो. अशावेळी डाळींब खाणे हितकारी ठरते.\nकॅन्सरचा धोका कमी होतो : डाळींबाचा रस ट्युमरची वाढ रोखण्यास मदत करतात. डाळींबातील दाहशामक घटक कर्करोगाचा प्रतिबंध करण्यास मदत करतात. प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर, स्तनांचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग व काहीजणांमध्ये त्वचेचा कर्करोग कमी होण्यासाठी डाळींब फायदेशीर आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअश्‍विनीच्या लग्नासाठी श्रीगोंदेकरांचा मदतीचा हात\nNext articleशिर्डीत पुढील महिन्यात सहकार परिषद\n#खास लेख: प्रवास, सहल आणि डायबेटीस (भाग २)\nमादक पदार्थांचे सेवन टाळायला हवे (भाग १)\nउन्हाळ्याचे पदार्थ : कैरीचा आंबट-गोड-तिखट तक्कू\nजाणून घ्या काय आहे निपाह व्हायरस\nविश्‍व रक्तस्त्राव विरोध दिन\nवेलची खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला नक्कीच पडतील उपयोगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/", "date_download": "2018-10-15T21:34:35Z", "digest": "sha1:LNKD6EOJW4ML676STNO2PYMZ2UWRPYHW", "length": 10798, "nlines": 124, "source_domain": "shecooksathome.com", "title": "अन्न हेच पूर्णब्रह्म – Mumbai masala", "raw_content": "\nमला आठवतं लहानपणी पानात पहिल्यांदा वाढलेलं खायचंच असा दंडक होता. कितीही नावडीची भाजी असली तरी ती खावी लागायचीच. पण खाऊन खाऊन त्या भाज्याही कधी आवडायला लागल्या ते कळलंच नाही. आज अशी एकही भाजी नाही की जी मी खात नाही. अर्थात काही भाज्या जास्त आवडतात तर काही कमी पण सगळ्या भाज्या केल्या आणि खाल्ल्या जातात.\nलक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रे या पुस्तकात जिवंत फोडणीचा उल्लेख आहे. त्यांच्या सास-यांना गरम वरण भातावर जिवंत फोडणी लागायची. हे वरणही वालाच्या डाळीचं असायचं. तर जिवंत फोडणी म्हणजे कढलीतून फोडणी केल्याकेल्या ती वरणावर वाढायची. तिचा चुर्र असा आवाज आला पाहिजे. मलाही अशी जिवंत फोडणी फार आवडते कारण तिच्यात ताजा खमंग वास असतो.\nगेल्या मंगळवारी माझी हिस्टरेक्टोमी झाली. मी गुरूवारी घरी आले. डॉक्टरांनी जास्तीत जास्त विश्रांती घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अंमलात आणूनच, आरामात मी मटन केलं. राणीला काहीही सांगितलं की त्याची उत्तम अंमलबजावणी करते. तसं मी तिला मसाला काढून दिला. त्यातलं काय भाजायचं, कसं भाजायचं ते सांगितलं. समोर बसून ते करून घेतलं. आणि मग शांतपणे मटन फोडणीला घातलं. त्यामुळे मलाही काही त्रास झाला नाही. आजची रेसिपी आहे काळ्या मटनाची.\nचिवळीची भाजी बघितल्यावर मला बीडची मंडई आठवली. आजीबरोबर मंडईत फिरायचे ते आठवलं. तेव्हा बीडला या चिवळीच्या भाजीचे ढीग असायचे. केवळ त्या आठवणीसाठी आणि आजीच्या आठवणीसाठी लगेचच ही भाजी घेतली. अनेक वर्षांनी ही भाजी घेतल्यानं मला ती कशी करायची हे आठवेना. मग म्हटलं आईला विचारीन. पण मी या भाजीचा फोटो शेअर केला आणि या भाजीच्या अनेक रेसिपी मला मिळाल्या. त्यातल्याच एका रेसिपीनं मी भाजी केली.\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nआपलं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर उत्तम अन्न खाल्लं पाहिजे. भारतासारख्या हवेत ते अन्न ताजं खाल्लं पाहिजे. आपण खातो त्या अन्नातून आपल्याला नीट पोषणमूल्यं मिळतात ना याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. मग भलेही तुम्ही स्वतः स्वयंपाक करा किंवा कुणाकडून करून घ्या. स्वयंपाक करणं आवडत नसेल तर स्वयंपाक करणारा किंवा करणारी मदतनीस ठेवा. तुम्हीच स्वयंपाक केला पाहिजे असं अजिबात नाही. पण जो तुम्हाला रूचकर, पौष्टिक अन्न खाऊ घालतो किंवा घालते त्यांच्या कष्टाचा आदर करा. उत्तम, पौष्टिक जेवण हा आपल्या दिनचर्येतला फार महत्त्वाचा भाग आहे.\nरताळी आणली की ती मी उकडून ठेवायला सांगते. येताजाता खायला छान लागतात. तशी ती काल उकडून ठेवलेली होती. माझ्या डोक्यात हराभरा कबाब किंवा टिक्की करावं असं आलं. रात्रीच्या जेवणाला हेच करू आणि बरोबर एखादं सूप असं ठरवलं. बाहेर हॉटेलमध्ये आपण जो हराभरा कबाब खातो त्यात पालक असतो पण बरोबर कॉर्नफ्लोर किंवा आरारूट असतं. मला असं काही वापरायचं नव्हतं. शिवाय मी मैदा जवळपास वापरतच नाही. मला ब्रेड किंवा बटाटाही वापरायचा नव्हता. मला स्वतःला खूप मसाले वापरून मूळ पदार्थाची चव मारायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मसालाही अगदी कमी वापरलाय.\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-43050335", "date_download": "2018-10-15T21:52:34Z", "digest": "sha1:TW4I6KKIJFKVMCLUN3RP746GF3KDBDZL", "length": 7923, "nlines": 117, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : या देशांत व्हॅलेंटाइन डे साजरा कराल तर अडचणीत याल - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : या देशांत व्हॅलेंटाइन डे साजरा कराल तर अडचणीत याल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nभारतात समाजातल्या काही घटकांकडून 'व्हॅलेंटाइन डे'ला सतत विरोध होत असतो. पण हा मतप्रवाह केवळ आपल्या देशात आहे, असं काही नाही. इतरही काही देशांमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.\nपाकिस्तानने 'व्हॅलेंटाइन डे'ला गैर-इस्लामिक मानलं आहे, तर इंडोनेशियातल्या आचे प्रांतात व्हॅलेंटाइन डेवर बंदी आहे.\nआणखी कोण-कोणत्या देशात व्हॅलेंटाइन डेवर कोणती बंधनं आहेत\nव्हॅलेंटाईन्स डे स्पेशल : प्रेम म्हणजे हृदयाचा नव्हे तर मेंदूचा केमिकल लोचा होय\nव्हॅलेंटाईन डे स्पेशल : 'टिंडर'च्या काळात कसं कराल सुरक्षित डेटिंग\nलाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकू शकतं का\nव्हॅलेंटाईन डे विशेष : आपण किस का करतो\nव्हॅलेंटाईन डे विशेष : तुमचं प्रेम किती जुनं आहे, माहीत आहे\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\nपाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\nव्हिडिओ पाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\nपाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\nव्हिडिओ भूकंपातून वाचलेल्या चाहत्याला आल्या स्टार फुटबॉलपटूच्या शुभेच्छा - व्हीडिओ\nभूकंपातून वाचलेल्या चाहत्याला आल्या स्टार फुटबॉलपटूच्या शुभेच्छा - व्हीडिओ\nव्हिडिओ व्हीडिओ : भारतात थैमान घालणाऱ्या झिका व्हायरसविषयी जाणून घ्या\nव्हीडिओ : भारतात थैमान घालणाऱ्या झिका व्हायरसविषयी जाणून घ्या\nव्हिडिओ भेटा मिस ट्रान्सक्वीन इंडिया स्पर्धा जिंकणाऱ्या ट्रान्स मॉडेलना\nभेटा मिस ट्रान्सक्वीन इंडिया स्पर्धा जिंकणाऱ्या ट्रान्स मॉडेलना\nव्हिडिओ ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून राणी झालेल्या नॅनीची कहाणी\nब्रिटिशांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून राणी झालेल्या नॅनीची कहाणी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/nitin-gadkari/", "date_download": "2018-10-15T22:36:19Z", "digest": "sha1:JIHVWA5LUVTFWH3QX722MF72TDVTFU5D", "length": 8880, "nlines": 145, "source_domain": "pcmcnews.in", "title": "Nitin-Gadkari – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nपुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune-maratha-agitation/maratha-kranti-morcha-maratha-reservation-agitation-st-target-136559", "date_download": "2018-10-15T21:33:23Z", "digest": "sha1:ODJGQNYTCN7AVZUBMR26RRP66G2AXM5X", "length": 15476, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti Morcha Maratha Reservation Agitation ST Target Maratha Kranti Morcha: आंदोलनात एसटीच टार्गेट का? | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha: आंदोलनात एसटीच टार्गेट का\nडी. के. वळसे पाटील\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nमंचर - क्रांती दिनानिमित्त गुरुवारी (ता. ९) मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. चाकण (ता. खेड) येथे बंद शांततेने सुरू असताना अचानकपणे जाळपोळीचा प्रकार झाला. यामध्ये एसटी व पीएमपी बसना टार्गेट करण्यात आले. जवळपास प्रत्येक आंदोलनात एसटीचाच बळी दिला जातो. हे प्रकार थांबण्यासाठी समाजात जनजागृतीची गरज आहे.\nमंचर - क्रांती दिनानिमित्त गुरुवारी (ता. ९) मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. चाकण (ता. खेड) येथे बंद शांततेने सुरू असताना अचानकपणे जाळपोळीचा प्रकार झाला. यामध्ये एसटी व पीएमपी बसना टार्गेट करण्यात आले. जवळपास प्रत्येक आंदोलनात एसटीचाच बळी दिला जातो. हे प्रकार थांबण्यासाठी समाजात जनजागृतीची गरज आहे.\nमहागाई वाढली, शेतीमालाला हमीभाव, दुधाचे बाजारभाव, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाचे आरक्षण, आदिवासी समाज व विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न, असे सगळे प्रश्न या ना त्याप्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबांशी संबंधित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बंदची हाक दिल्यानंतर रस्त्यावर उतरून दगडफेक करून प्रथम टार्गेट केल जात एसटी बसला. पण एसटीचा त्यात काय दोष तुमचे शिक्षण केले. नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीला जाण्यासाठीही तिचाच उपयोग झाला. आई-वडील व नातेवाइकांना आजारपणाच्या काळात तिनेच दवाखान्यात सुखरूप नेण्याचे काम केले. लग्नसमारंभ, वाढदिवस या आनंदाच्या क्षणातही तिचाच सहभाग आहे. हे वास्तव्य असतानाही तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून दगडफेक व तिचीच जाळपोळ केली जाते. चाकणला रस्त्यावरच्या एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या, प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.\nत्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या एसटी बससह एकूण ३५ वाहनांना आग लावण्यात आली. हे दृश्‍य पाहून भयभीत झालेल्या महिला, लहान मुलांनी जीव मुठीत धरून तेथून पळ काढला. चाकणच्या स्थानिकांनी अतिशय शांतता मार्गाने हे आंदोलन चालविले होते; पण काही समाजकंटकानी मोर्चात घुसून कायदा हातात घेतला. असे पोलिस तपासात आढळले आहे.\nसमाजकंटकांनी केलेले कृत्य निश्‍चितच समाजहिताचे नव्हते. त्यातून काय मिळविले एसटी बस तुमच्याच आहेत, कृपया त्यांची मोडतोड करून सर्वसामान्य माणसांचे दळणवळणाचे हक्काचे साधन हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे चार दिवस एसटी गाड्या बंद होत्या. या बंदच्या काळात जो नाहक आणि अनावश्‍यक हिंसाचार झाला, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न मंचर बस स्थानकावरील महिला वाहकांनी उपस्थित केला आहे. चार दिवसांत राज्यात ६३ एसटी बसचे नुकसान झाले आहे.\nएखाद्या घटनेचा निषेध म्हणून बंद पुकारणे ठीक. मात्र, जाळपोळ आणि दगडफेक कशासाठी यातून आजवर काहीही साध्य झालेलं नाही. उलट सर्वसामान्य माणसाचं अमूल्य नुकसान होतं. एखादी घटना किरकोळ असते की त्या घटनेची गावापुरतीच चर्चा असते. पण सोशल मीडियामुळे अनेकदा अतिरंजित माहिती पसरविली जाते. त्याचे पडसाद संबंधित जिल्ह्यात किंवा राज्यात उमटतात. मात्र, नेमकी काय मूळ घटना काय आहे हे कोणालाच माहीत नसते.\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2011/10/blog-post_30.html", "date_download": "2018-10-15T22:12:11Z", "digest": "sha1:LMB37KTSR5KRM5UBABXLCEQKEEVXUMSX", "length": 3507, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "कोटमगांव येथे संत आसारामजी बापू प्रेरित श्री योग वेदांत समितीच्या वतीने गरिब विद्यार्थ्यांना कपडे वाटप - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » कोटमगांव येथे संत आसारामजी बापू प्रेरित श्री योग वेदांत समितीच्या वतीने गरिब विद्यार्थ्यांना कपडे वाटप\nकोटमगांव येथे संत आसारामजी बापू प्रेरित श्री योग वेदांत समितीच्या वतीने गरिब विद्यार्थ्यांना कपडे वाटप\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ३० ऑक्टोबर, २०११ | रविवार, ऑक्टोबर ३०, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/11/bjp-congress.html", "date_download": "2018-10-15T22:26:12Z", "digest": "sha1:UNXGWB6TKLI2D4AN3KKEG4TLGJ7CWWZO", "length": 23112, "nlines": 163, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : BJP, Congress : नेहरूंची जयंती काँग्रेसचं राजकारण", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nBJP, Congress : नेहरूंची जयंती काँग्रेसचं राजकारण\nलोकसभा निवडणुका झाल्या. राजीव, सोनिया प्रचार करून थकले. ' प्रियांका मेरी बेटी जैसी है l ' हे मोदींसारख्या पित्यासमान जेष्ठ माणसाचं विधान प्रियांकानं पायदळी तुडवलं. विविध राज्यात पार पडलेल्या पोट निवडणुकात भाजपाच्या पदरी काहीसं अपयश पदरात पडलं. सगळ्याच विरोधकांना हायसं वाटलं. अगदी महाराष्ट्रातला भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनाही\nनाकानं कांदे सोलू लागला. ' पोट निवडणुकांमधील पराभवातनं भाजपानं धडा घ्यावा.' असं सांगु लागला. पाठोपाठ महाराष्ट आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका झाल्या. हरियाणात भाजपा स्वबळावर सत्तेत आला. २००९ ला केवळ चार आमदार असताना आणि कोणाशीही युती नसताना २०१४ ला भाजपचे ४७ आमदार विजयी झाले. कॉंग्रेसला विरोधीपक्ष नेतेपदही स्वतःकडे राखता आलं नाही. महाराष्ट्रात शिवसेनेने थोडी समंजसपणाची भुमिका घेतली असती तर महाराष्ट्रातही काँग्रेसला विरोधपक्ष म्हणुन मान्यता मिळण्यासाठी आवश्यक असलेला जागा जिंकता आल्या नसत्या.\nअसो. यश अपयश येतंच असतं. पण हे अपयश कॉंग्रेसला पचवता आलं नाही. जो पक्ष सत्तेत नाही तो विरोधी पक्ष. विरोधी पक्षानं केवळ टीका करायची नसते. पण आमच्या देशातले विरोधी पक्ष असे वागतात कि पहावत नाही. भाजपा सत्तेत आल्यापासून प्रत्येक पावलाला काँग्रेस फक्त टिकाच करतय.\nमोदींनी ऑस्ट्रेलियात ड्रम वाजवला…………. राहुल गांधींचं तोंड सुरु झालं.\nकाळ्या पैशाचा विषय आला…………. . काँग्रेसची टिका सुरु झाली.\nबजेट आलं…………काँग्रेसनं टिकाच केली.\nरेल्वे बजेट आलं………… काँग्रेसनं तोंड वाकडं झालं.\nअमेरिकेत मोदींचा उदो उदो झाला…………. इकडे काँग्रेसच्या अंगात आलं.\nमोदींनी महात्मा गांधींचं नाव घेतलं………… आणि काँग्रेसचं तोंड कडू झालं.\nमोदींनी इंदिरा गांधी आणि नेहरूंच नाव घेतलं………… आणि काँग्रेस वर आभाळ कोसळलं.\nदेशभर स्वच्छता अभियान राबवावं असं काँग्रेसला कधीच वाटलं नाही पण मोदींनी स्वच्छता अभियान राबवताच राहुल गांधी , ' मोदीजी एक तरफ सफाई करते है और दुसरी तरफ जहर फ़ैलते है l ' असं गरजले. वा रे विरोधी पक्ष आणि वा रे त्यांचं राजकारण. स्वतःच्या साठ वर्षाच्या कारकिर्दीबद्दल ते काहीच बोलत नाहीत. पण मोदींच्या सहा महिन्याचा हिशोब त्यांना हवाय.\nकाँग्रेस नुसतंच विरोधाचं राजकारण करत नाहीये तर वीष पसरवतंय. काँग्रेसनं नुकतंच पंडित नेहरूंच्या १२५ व्या जयंतीच औचित्य साधलं ते नेहरूंच्या प्रेमापोटी नव्हे तर मोदींचा आणि भाजपाचा अपमान करण्यासाठी. देशाच्या प्रथम नागरिकाला………. देशाच्या पंतप्रधांना कार्यक्रमाचं साधं निमंत्रण देत नाही. काय म्हणायचं याला राजकारण आजवर किती वेळा काँग्रेसनं नेहरू जयंती साजरी केली ………… किती वेळा महात्मा गांधींचं नावं घेतलं ………… किती वेळा महात्मा गांधींचं नावं घेतलं …………… किती वेळा इंदिरा गांधींचं स्मरण केलं …………… किती वेळा इंदिरा गांधींचं स्मरण केलं वर्षातनं दोनदा राजघाटावर जाऊन फुलं वाहिली कि झालं काँग्रेसचं स्मरण. या सगळ्यातून काँग्रेस काय साधणार आहे ते येत्या दोन चार महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी नंतर स्पष्ट होईलच.\nपण गेल्या आठ महिन्यात काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी मोदींवर आणि भाजपावर जेवढी अघोरी टिका केली तेवढा भाजपाचा फायदा झाला आणि विरोधी पक्षांच्या पदरी अपयश पडलं. याच्यातून शहाणपण घेऊन काँग्रेसनं आपली टिकेची धार कमी करायला हवी. आणि जिथं गरज असेल तिथं भाजपावर तुटून पडायला हवं. तसं न करता काँग्रेस अशीच बिनबुडाची टिका करत राहिली तर काँग्रेस स्वतः साठीच खाणून ठेवलेला खड्डा अधिकाधिक खोल करत जाईल. ते काँग्रेसच्या हिताचं तर नाहीच नाही. पण देशाच्या हिताचंही नाही. कारण भाजपा समोर ठामपणे उभा राहू शकेल असा काँग्रेस हाच देशातला समर्थ विरोधी पर्याय आहे.\nहे काँग्रेसला कोणी सांगायची गरज नाही. एक न एक दिवस त्यांना शहाणपण येईलच. असो प्रतिक्रियेबद्दल आभार.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nBJP, shiv sena : शिवसेनेचा आणखी एक पराभव\nBJP, MIM, Shivsena : देशद्रोही इमाम शाही\nShivsena, BJP : संजय राउतांची गच्छन्ति\nShiv sens, BJP : शिवसेनेचं शेपुट\nBJP, Congress : नेहरूंची जयंती काँग्रेसचं राजकारण\nMIM, BJP, Shivsena : एमआयएमचा विजय आणि हिंदुत्वाचा...\nMarathi Blog : मराठी ब्लॉग लेखनाची स्पर्धा\nIndian Cricket : विराटचा फ्लाईंग किस\nSHivsena, BJP : भाजपाचं चुकलं असेल पण ….\nBJP, Shivsena, NCP : उद्धवा आता तरी शहाणा हो \nShivsena, BJP : शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळेल...\nBJP, Shivsena, NCP : शरद पवारांची चतुराई\nShivsena, BJP : मिठाचा खडा आणि उद्धव ठाकरे\nfacebook : फेसबुकवरची अश्लीलता\nMarathi Kavita : म्हणून यंदा गावभवाने\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/waiver-interest-agriculture-loan-27613", "date_download": "2018-10-15T21:57:26Z", "digest": "sha1:YLGXVP72CVP6CYKKP2PTMMX6PYLXHVYF", "length": 16850, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "waiver on interest of agriculture loan शेती कर्जावरील दोन महिन्यांचे व्याज माफ | eSakal", "raw_content": "\nशेती कर्जावरील दोन महिन्यांचे व्याज माफ\nबुधवार, 25 जानेवारी 2017\nप्रत्येकाला हक्काचा निवारा देण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम राबविण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या कर्जावरील दोन महिन्यांचे व्याज माफ करण्याच्या आणि ग्रामीण भागात गृहबांधणीला प्रोत्साहन देण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजात सवलत देण्याच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. नोटाबंदीनंतर 31 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 डिसेंबरला या निर्णयांची घोषणा करून एकप्रकारे \"मिनी बजेट' जाहीर केले होते. या घोषणांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात अपेक्षित होती. असे असताना मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सरकारने डोळ्यांसमोर ठेवल्याचे मानले जात आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जावरील 2016 मधील नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे व्याज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय झाला. जिल्हा सहकारी बॅंका, पतसंस्थांमधून खरीप, रब्बीसाठी घेतलेल्या कर्जावर ही सवलत मिळणार आहे. व्याजमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, व्याजमाफीसाठी केंद्र सरकारतर्फे \"नाबार्ड'ला आर्थिक मदत दिली जाणार असून, \"नाबार्ड'मार्फत ही रक्कम सहकारी बॅंकांपर्यंत पोचविली जाईल. देशभरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी या निर्णयाचा फायदा होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.\nप्रत्येकाला हक्काचा निवारा देण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम राबविण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यानुसार ग्रामीण भागातील गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गासाठी घरदुरुस्तीसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजात तीन टक्‍क्‍यांची सूट मिळेल. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेमध्ये न येणाऱ्या कुटुंबांनाही व्याजदरामध्ये सवलत मिळणार आहे. यामुळे ग्रामीण भागात नवी घरे बांधण्याला किंवा जुन्या घरांची डागडुजी करून ती पक्की करण्याला प्रोत्साहन मिळेल. राष्ट्रीय गृहनिर्माण बॅंकेतर्फे (नॅशनल हाउसिंग बॅंक) या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.\nवरिष्ठ पेन्शन विमा योजनेलाही मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. भारती आयुर्विमा महामंडळातर्फे (एलआयसी) ही योजना यंदाच्या आर्थिक वर्षात राबविली जाणार आहे. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निवृत्तिवेतन मिळावे यासाठी दहा वर्षांच्या मुदत ठेवीवर आठ टक्के दराने व्याज दिले जाईल. व्याजातून मिळणारे उत्पन्न ज्येष्ठ नागरिक मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक या पद्धतीने घेऊ शकतील.\nया व्यतिरिक्त भारतीय व्यवस्थापन संस्थांना (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-आयआयएम) राष्ट्रीय संस्थांचा दर्जा देणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. \"इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बिल, 2017' असे या विधेयकाचे नाव आहे. त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवी देण्याचा अधिकार \"आयआयएम'ला मिळेल. त्याचप्रमाणे \"आयआयएम'ला पूर्ण स्वायत्तता मिळेल. ही संस्था संचालक मंडळातर्फे चालविली जाईल. त्यामध्ये अध्यक्ष आणि संचालकांची निवड मंडळातर्फे केली जाईल. संचालक मंडळामध्ये महिला आणि अनुसूचित जाती, जमातीच्या सदस्यांचाही समावेश असेल.\nबिहारमधील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी बिहार सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया) यांच्यात 11.35 एकर भूखंडाच्या अदलाबदलीस मान्यता.\nदिल्लीतील प्रगती मैदान येथे जागतिक दर्जाचे प्रदर्शन आणि संमेलन स्थळ साकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nनियमानुसारच जिल्हा बॅंकेला कर्ज\nमुंबई - \"नाबार्ड'च्या व्याजदारानुसारच राज्य सहकारी शिखर बॅंक जिल्हा बॅंकाना पीक कर्जपुरवठा करेल, असा निर्णय राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासक...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/mukkabaaz-movie-review-92206", "date_download": "2018-10-15T22:03:44Z", "digest": "sha1:GAZH7JN64PKZ7BSWBOGPRGAJVYZ3CEPX", "length": 14707, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mukkabaaz Movie Review बॉक्‍सिंगच्या राजकारणात फुललेली लव्ह स्टोरी | eSakal", "raw_content": "\nबॉक्‍सिंगच्या राजकारणात फुललेली लव्ह स्टोरी\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nविविध खेळांवर आधारित बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट आलेले आहेत. त्यातील काही चित्रपट यशस्वी ठरले आहेत; तर काही अपयशी. \"मुक्काबाज' हा चित्रपट बॉक्‍सिंग या खेळाभोवतीच फिरणारा आहे. पण केवळ बॉक्‍सिंग एके बॉक्‍सिंग असे न दाखविता हा चित्रपट मनोरंजक कसा होईल, याचाही विचार दिग्दर्शक अनुराग कश्‍यपने केला आहे. या चित्रपटाच्या कथेची सुरुवात बरेलीतून होते. श्रवण सिंग (विनीतकुमार सिंग) हा आपल्या भावासह बरेलीतील एका छोट्या गल्लीत राहत असतो. बॉक्‍सिंगमध्ये नाव कमावण्याचे त्याचे स्वप्न असते. त्या दृष्टीने तो तयारी करत असतो. भगवानदास मिश्रा (जिमी शेरगिल) हे याच शहरातील एक बडे प्रस्थ. मूळचे ते बॉक्‍सर असतात आणि बरेलीतीतील बॉक्‍सिंग फेडरेशनची सर्व सूत्रे त्यांच्याकडेच असतात. श्रवण सिंग त्यांना भेटतो. परंतु ते खासगी कामात त्याला अधिक गुंतवून ठेवतात.\nश्रवणला ही गोष्ट अजिबात मान्य नसते. त्यावरून भगवानदास आणि श्रवण सिंग यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण होते. साहजिकच श्रवणला बरेलीचा नंबर वन बॉक्‍सर न बनवण्याचा ते निर्णय घेतात. त्यातच त्यांची भाची सुनयना (जोया हुसैन) आणि श्रवण सिंग यांच्यामध्ये प्रेमाचा अंकुर फुलतो. सुनयना ही मूकबधिर असते. तिचेही श्रवण सिंगवर प्रेम असते.\nमात्र भगवानदास तिचे लग्न दुसऱ्याच मुलाशी लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत चित्रपट पुढे सरकत जातो. खरे तर श्रवण सिंग हा नंबर वनचाच बॉक्‍सर असतो. परंतु भगवानदादा त्याच्या मार्गात अडथळे आणत असतात. मग त्यावर तो कशी मात करतो... त्याचे प्रेम सफल होते का... वगैरे प्रश्‍नांची उत्तरे या चित्रपटात आहेत. विनीतने खूप मेहनत घेतली आणि त्याची ती मेहनत नक्कीच पडद्यावर जाणवते. बॉक्‍सर बनण्याचे स्वप्न आणि एक हळवा प्रेमी असे भूमिकेचे दुहेरी बेअरिंग त्याने छान पकडले आहे. जिमी शेरगिलने भगवानदास मिश्राच्या नकारात्मक भूमिकेत चांगलेच रंग भरले आहेत. त्याची आणि रवीकिशनची भूमिका ठसकेबाज आहे. जोयानेही छान भूमिका वठवली आहे.\nअनुराग कश्‍यपने जातीयवादावरही या चित्रपटात भाष्य केले आहे. अन्य कलाकारांनीही आपापल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहेत. हा चित्रपट उत्तर प्रदेशातील बरेली, बनारस आणि अलीगड या शहरांची सफर घडवतो. सिनेमॅटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात या शहरांतील छोट्या-छोट्या गोष्टी छान टिपल्या आहेत. मात्र चित्रपटाची लांबी खूप आहे. ती काही अंशी कमी करता आली असती. कारण काही दृश्‍ये अति ताणलेली आहेत. एडिटिंगच्या वेळी त्याचा विचार झालेला दिसत नाही. त्यामुळे उत्तरार्धात चित्रपट कंटाळवाणा वाटतो. विषय बॉक्‍सिंगचा असताना श्रवण आणि सुनयना यांच्या प्रेमकहाणीवर अधिक भर देण्यात आला आहे. खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एखाद्या तरुणाला कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते... राजनैतिक गोष्टींचा कशा प्रकारे सामना करावा लागतो, हेच हा चित्रपट दर्शवतो.\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nमराठा सेवा संघाची उत्तर भारताची धुरा प्रदीप पाटील यांच्यावर\nमुंबई : दिल्लीतील व्यावसायिक प्रदीप पाटील यांची मराठा सेवा संघाच्या उत्तर भारत कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मराठा सेवा...\nआधी लग्न कोण करणार, दीपिका की आलिया...\nदीपिका पदुकोन आणि आलिया भट लवकरच करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये सहभागी होणार आहेत. या दोघींना एकत्र शोमध्ये पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत....\n#mynewspapervendor कॉर्पोरेट क्षेत्रात 'तिची' भरारी\nपुणे : हलाखीच्या परिस्थितीसमोर हतबल न होता तिने वृत्तपत्र विक्री सुरू केली आणि आता ती झाली आहे कंपनी मॅनेजमेंट अकाउंटंट. सोनाली चोरगे या...\n#NavDurga भारतीय संस्कृतीचा वारसा तंत्रज्ञानाद्वारे जगभर\nभारतीय संस्कृतीतील अनमोल वारसा जगभर नेण्यासाठी धनलक्ष्मी टिळे या तरुणीनं ब्लॉग, वेबसाइट आदींचा कल्पकतेनं उपयोग केला आहे. पुणेरी पगडी ते मंदिर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-43021569", "date_download": "2018-10-15T21:55:07Z", "digest": "sha1:RSAE2GFQEPKVVPQPUDQDVM7MQSZJYS76", "length": 9307, "nlines": 116, "source_domain": "www.bbc.com", "title": "इस्राईलचे सीरियावर हवाई हल्ले - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nइस्राईलचे सीरियावर हवाई हल्ले\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nइस्राईलने सीरियावर गेल्या 30 वर्षांतील सर्वांत मोठे हवाई हल्ले केले आहेत. इस्राईलच्या लष्कराच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला ही माहिती दिली. इस्राईलने दमिश्कच्या जवळच्या 12 सैन्य ठिकाणांवर हल्ला केला आहे.\nरशिया आणि अमेरिकेने या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.\nइस्राईलच्या हवाईदलातील वरिष्ठ अधिकारी जनरल तोमर बार म्हणाले, \"1982च्या लेबनॉन युद्धानंतर सीरियावर करण्यात आलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.\"\nइस्राईलच्या सैन्याने सीरियातील इराणच्या सैनिकी तळांना लक्ष्य केल्याचा दावाही केला आहे.\nशिक्षक भरती : 'पकोडे तळायला त्यांनी मला 4 वर्षांपूर्वीच सांगितलं असतं तर...'\nकार कंपन्यांचा 'इलेक्ट्रिक कार'चा एकमुखी नारा\nशनिवारी सीरियाच्या लष्कराने इस्राईलचं लष्करी विमान पाडलं होतं. सीरियाने गोळीबार केल्यानंतर हे विमान इस्राईलच्या हद्दीत पडलं होतं.\nअमेरिका आणि रशियाने सीरिया आणि इस्राईलच्या सीमेवर सुरू असलेल्या हिंसेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.\nबीबीसीशी बोलताना इस्राईलच्या लष्कराचे प्रवक्ते जोनाथन कोनरीकस म्हणाले, \"आम्ही 12 वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. यातील 8 हल्ले सीरियाच्या वायुदलाशी संबंधित ठिकाणांवर आहेत. याच ठिकाणांहून इस्राईलच्या विमानावर क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. इतर 4 ठिकाण सीरियाच्या हद्दीतील इराणची सैन्य ठिकाण होती.\"\nसीरियाच्या हद्दीमधील फक्त लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचा इस्राईलचा दावा आहे. यापूर्वी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं होतं की इस्राईलचे जे विमान पाडण्यात आलं ते विमान इस्राईलमध्ये ज्या ठिकाणाहून ड्रोन पाठवण्यात आलं होतं त्या स्थळाला लक्ष्य करणार होतं.\nते म्हणाले, \"सीरियातील इराणच्या मोर्चेबांधणीबद्दल मी वारंवार इशारा दिला आहे. इस्राईलच्या विरोधात इराण सीरियाचा भूमीचा वापर करत आहे.\"\nमणिपूरइतका छोटा इस्राईल 'महासत्ता' कसा झाला\nपॅलेस्टाईन : मोदी शांतता प्रस्थापित करतील का\nजेरुसलेमचा वाद : मराठी ज्यूंच्या स्थलांतराची कथा\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n#MeToo : 'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'\nमंगळयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलेची गोष्ट\nपाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\n' युरोपिय राष्ट्रांची तपासाची मागणी\n#MeToo : फक्त सत्यच माझा बचाव करेल - प्रिया रमाणी\nपाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\n'मला कधीही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही, कारण...'\n'हो, मी मुस्लीम आहे आणि मला गरबा खेळायला आवडतं'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/daribadachi-murder-case-accused-guilty-27079", "date_download": "2018-10-15T21:58:21Z", "digest": "sha1:XEDMKXPGWR7GX5Q6HKSIKYHD7QZKPI25", "length": 14559, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Daribadachi murder case accused guilty दरिबडचीतील मायलेकीच्या खूनप्रकरणी आरोपी दोषी | eSakal", "raw_content": "\nदरिबडचीतील मायलेकीच्या खूनप्रकरणी आरोपी दोषी\nरविवार, 22 जानेवारी 2017\nमंगळवारी निकाल - अनैतिक संबंधांतून चुलत दिराने केला खून\nमंगळवारी निकाल - अनैतिक संबंधांतून चुलत दिराने केला खून\nसांगली - अनैतिक संबंधांतून चुलत भावजय व चिमुकल्या पुतणीचा डोक्‍यात हातोडा मारून दरिबडची (ता. जत) येथे निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी चिदानंद हणमंत कोन्नूर (वय 28, रा. तिकोटा, जि. विजापूर) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांनी आज दोषी ठरवले. मंगळवारी (ता. 24) याबाबतचा निकाल दिला जाणार आहे. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.\nअधिक माहिती अशी, तिकोटा येथील मड्याप्पा रामू कोन्नूर याचा दहा वर्षांपूर्वी अनिता हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना वैष्णवी व ऋतिक ही दोन अपत्ये होती. मड्याप्पा व अनिता वाट्याने शेती करत होते. मड्याप्पाचा चुलत भाऊ चिदानंद हा त्यांच्या शेतात ट्रॅक्‍टरने नांगरणीचे काम करत होता. चिदानंद आणि अनिता यांची ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. 2014 मध्ये अनिता ही चिदानंदबरोबर पळून गेली. पती मड्याप्पा व आई कस्तुरी यांनी शोध घेऊनही ती सापडली नाही. 15 दिवसांनंतर अनिता पुन्हा पतीकडे आली. माफी मागून पुन्हा असा प्रकार करणार नाही, असे पंचासमक्ष कबूल केले. 15 दिवस राहिल्यानंतर अनिता मुलगी वैष्णवी (वय 4) हिला घेऊन चिदानंदकडे गारगोटी येथे राहायला गेली. काही दिवसांनंतर तिने आईला फोन करून गारगोटी येथे बोलावून घेतले. तिच्या आईने पतीकडे नांदायला जा, असे सांगूनही ती गेली नाही.\nथोड्या दिवसांनंतर अनिताला मुलगा ऋतिकची आठवण झाली. त्यामुळे तिने \"पतीकडे सोड', असा चिदानंदकडे तगादा लावला. चिदानंदला दारूचे व्यसन होते. अनिताच्या तगाद्यामुळे दारू पिऊन तो तिला शिवीगाळ व मारहाण करू लागला. त्याच्या दारूच्या व्यसनामुळे ती पुन्हा येणार नाही, असे म्हणत असल्यामुळे चिदानंदला राग आला होता. पतीकडे गेल्यानंतर ती पुन्हा येणार नाही म्हणून तिचा काटा काढण्याचे त्याने ठरवले. तिला पतीकडे सोडण्याचा बहाणा करून दुचाकीवरून दरिबडची येथे नेले. तेथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील जंगलात डोंगराजवळ अनिता आणि वैष्णवीला हातोड्याने मारून त्यांचा निर्घृण खून केला.\n6 जून 2014 रोजी ग्रामस्थांना जंगलात दोन मृतदेह दिसले. त्यानंतर जत पोलिस ठाण्यात माहिती कळवल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस पथके रवाना केली. त्यानंतर मृत मायलेकी कर्नाटकातील तिकोटा येथील असल्याचे स्पष्ट झाले. तपासात चिदानंदचे नाव निष्पन्न झाल्यानंतर 9 जूनला त्याला अटक केली.\nजिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी खटल्यात 9 साक्षीदार तपासले. मृत अनिताची आई, वैद्यकीय अधिकारी, चिदानंदला दारू देणारा दुकानदाराचा जबाब आणि परिस्थितीजन्य पुराव्यानुसार चिदानंदला दोषी ठरवले. निकालासाठी मंगळवारी तारीख दिली आहे.\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\n\"हाफकिन'च्या कारभारामुळे औषधी पुरवठ्यात अडथळे\nऔरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व...\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vachak-pratikriya-news/loksatta-reader-response-on-chaturang-articles-part-4-1605259/", "date_download": "2018-10-15T21:59:02Z", "digest": "sha1:M4WCOK4LZDVVT3C7IKQHRAL2MD5CWYYV", "length": 19520, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta reader response on Chaturang Articles part 4 | शिक्षण हक्क सर्वासाठी हवा | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nशिक्षण हक्क सर्वांसाठी हवा\nशिक्षण हक्क सर्वांसाठी हवा\n‘शिक्षण आमच्या वस्तीत आलंच नाही’ हा वृषाली मगदूम यांचा २ डिसेंबरला प्रसिद्ध झालेला लेख वाचला.\n‘शिक्षण आमच्या वस्तीत आलंच नाही’ हा वृषाली मगदूम यांचा २ डिसेंबरला प्रसिद्ध झालेला लेख वाचला. २००९ मध्ये शिक्षण हक्क कायदा आपल्या देशात आला असला तरी हा कायदा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, सामाजिकदृष्टय़ा दुर्लक्षित, तळागाळातील सामाजिक अशा मोठय़ा घटकापर्यंत पोहोचलाच नाही. आजही हा वर्ग शिक्षणापासून वंचित राहात असेल, तर एक जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या आपल्या देशास हे नक्कीच भूषणावह नाही. एका बाजूला सधन कुटुंबातील मुले महागडी फी भरून शाळेत प्रवेश घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला गरीब घरच्या मुलांना शाळेत भरायला फी नाही म्हणून शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. शिक्षण हक्क असला तरी तो या गरीब मुलांपर्यंत पोहोचलेला नाही, तो सर्वसमावेशक झाला नाही, हे आपल्याला मान्य करावेच लागेल.\nगरीब घरांतील मुलांना विशेषत: मुलींना शिक्षणापासून वंचित राहण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच मुळी उदासीन आहे. त्यामुळे गरीब मुलींनाच काय तर एकंदरच-स्त्री वर्गाला द्यावयाच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी फार मोठय़ा लोकप्रबोधनाची गरज आहे. मुलींचे शिक्षण म्हणजे ‘एक कुटुंब साक्षर होणे एक पिढी घडविणे या अनुषंगानेच या विषयाकडे बघावे लागेल. गरिबांच्या घरी पोरांना आपापल्या पायावर उभे राहण्याची गरज असते. शिक्षणापेक्षा जगण्याचं आव्हान कधीही मोठंच असतं. त्यामुळे गरिबांची मुलं शिकली नाहीत तरी जगायला लागतात, हे वास्तव स्वीकारूनच आपल्याला या विषयाला भिडावे लागेल.\nदुसरी बाजू म्हणजे सामाजिक जबाबदारी. आपल्या समाजात असंख्य नोकरदार, शिक्षक इत्यादी सेवानिवृत्तीनंतर अध्यात्माच्या मार्गी लागतात. या सुशिक्षित वर्गाला सामाजिक जबाबदारीचे भान राखून या गरीब मुलांपर्यंत पोहोचता येईल का याचा नक्कीच विचार करावा. त्यांच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा, अनुभवाचा या गरीब मुलांना नक्कीच फायदा होईल. ‘शिक्षण आपल्या दारी याचा नक्कीच विचार करावा. त्यांच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा, अनुभवाचा या गरीब मुलांना नक्कीच फायदा होईल. ‘शिक्षण आपल्या दारी’ या संकल्पनेतून काही करण्याजोगे आहे का’ या संकल्पनेतून काही करण्याजोगे आहे का याचा सरकारनेही गांभीर्याने विचार करावा. अर्थसंकल्पाच्या एकूण तरतुदीच्या सहा ते आठ टक्के तरतूद ही शिक्षणावर असावी, अशी डॉ. आंबेडकरांची सूचना होती, पण आपण किती करतो याचा सरकारनेही गांभीर्याने विचार करावा. अर्थसंकल्पाच्या एकूण तरतुदीच्या सहा ते आठ टक्के तरतूद ही शिक्षणावर असावी, अशी डॉ. आंबेडकरांची सूचना होती, पण आपण किती करतो त्याचाही गांभीर्याने विचार व्हावा. – बाळकृष्ण शिंदे, पुणे\nशिक्षण पद्धतीवर झणझणीत प्रकाश\n‘शिक्षण आमच्या वस्तीत आलंच नाही’ हा वृषाली मगदूम यांचा लेख, आजच्या विदारक शिक्षण पद्धतीवर झणझणीत प्रकाश टाकणारा वाटला. खरे तर स्वातंत्रप्राप्तीनंतर शिक्षणाचे विद्रुपीकरण झाले आहे. वृषाली मगदुमांचा लेख, शाळेपासून वंचित मुलीची कहाणी सांगणारा आहे तसेच नाण्याची दुसरी बाजूही. जी मुले पारंपरिक शाळेत जाऊन त्यांना ‘ज्ञान’ किती मिळाले याची पाहणी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. पाचवी, सहावीच्या मुलांना तिसरीचे पुस्तक वाचता येत नाही, मग जोडाक्षरे वाचणे फारच दूर. साधी बेरीज,\nवजाबाकी येत नाही, मग गुणाकार, भागाकार याबाबत विचार न केलेला बरा. सरकार शिक्षणावर कोटय़वधी रुपये दरवर्षी खर्च करते, पण ते कुठे जातात, कुठे मुरतात हे कुणीही पाहात नाही. आपल्या राजकारण्यांविषयी काय बोलावे, जेथे साधे मराठी वाचता येत नाही, त्या राजकारण्यांचा बालहट्ट पुरवण्यासाठी हातात टॅब दिला जातो. तो किती दिवस चालेल, नंतर कुठे जातो हा संशोधनाचा विषय आहे. खरोखरीच आजची शिक्षणाची परिस्थिती फारच विदारक, पण सत्य परिस्थिती आहे. याला तुम्ही, आम्ही सारेच जबाबदार आहोत. – शिल्पा पुरंदरे\nचित्रा पालेकर यांचे ‘मातीमाय’ या चित्रपटाविषयी लिहिलेले दोन्ही लेख वाचले. पहिला लेख वाचल्याबरोब्बर यू टय़ूबवर लगेचच ‘मातीमाय’ पाहिला.. चित्रपटाची जन्मकहाणी आणि जन्मदात्री दोन्ही निश:ब्द करणारी महाश्वेतादेवींचा अभिप्राय किती बोलका आहे\nमूळ कथेच्या गाभ्यातल्या प्राण आणि सुगंधाला जराही धक्का न लावता घडवलेलं कोंदण म्हणजे ‘मातीमाय’.. अर्थात हे कोंदण धगधगतं आहे; कारण मूळ कथाच एक ज्वाळा आहे.. अंधश्रद्धेनं उद्ध्वस्त झालेलं एक निष्पाप आयुष्य मन कुरतडून जातं. कसलेल्यांकडून सहजाभिनय करवून घेणं हे दिव्यही अलगद पार पडलंय. नंदिता दासचं हिंदी वर्खाचं मराठी कानाला गोड वाटलं. शेवटच्या दृश्यातला रुळावरचे ओंडके हटवण्याच्या प्रयत्नातले तिचं निरागस पुटपुटणं मनाला थेट भिडतं. या लेखानं चित्रपटाच्या निर्मितीतले कष्ट, अडचणी, त्यावरची यशस्वी मात तसेच आंतरराष्ट्रीय अभिनंदनीय आणि अभिमानास्पद प्रभाव, आवाका ठळकपणे दिसून आला. – ललिता भोईर\n‘मानसिक हिंसा’ हा ‘मन आतल्या मनात’ या सदरातील अंजली पेंडसे यांचा लेख महत्त्वपूर्ण विचार मांडणारा आहे. माझ्या माहितीतील अनेक पालक मुलांना उलटसुलट बोलायचे. त्यांची मुले मन मोकळे करण्यासाठी माझ्याकडे येत असत. माझे सकारात्मक बोलणे त्यांना आकर्षित करायचे. आज आपल्या लेखात हाच प्रकार आपण अत्यंत समर्पक शब्दात मांडलात व समाजातील एका मोठय़ा हिंसाचारावर टाकलेला हा प्रकाश अनेकांना मार्गदर्शन करील यांत शंका नाही. – प्रदीप करमरकर, ठाणे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/millions-fraud-farmers-debt-high-court-136320", "date_download": "2018-10-15T21:40:07Z", "digest": "sha1:4L275MLLR5EVEY2ADPIZ3XNIQYDPQZJY", "length": 11355, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Millions of fraud by farmers debt high court शेतकरी कर्जमाफीत लाखोंचा गैरव्यवहार | eSakal", "raw_content": "\nशेतकरी कर्जमाफीत लाखोंचा गैरव्यवहार\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nनागपूर - राज्यातील सावकारी कर्जमाफीत झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतः जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात न्यायालय मित्र म्हणून ऍड. रोहित वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली.\nनागपूर - राज्यातील सावकारी कर्जमाफीत झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतः जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात न्यायालय मित्र म्हणून ऍड. रोहित वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली.\nराज्य सरकारने 2014-15 मध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी सोने व शेती तारण ठेवून सावकाराकडून घेतलेले कर्जही माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. 2 लाख 23 हजार शेतकऱ्यांसाठी जवळपास 174 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता.\nअमरावती जिल्ह्यातील सहकार विभागाचे कर्मचारी राजेंद्र लंगोटे, मिश्रीलाल काकडे व के. एस. बलिंगे यांच्याविरुद्ध चांदूर बाजार पोलिसांनी विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदविल्यानंतर आरोपी काकडेने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या रकमेतील गैरव्यवहाराशी संबंधित विविध धक्कादायक बाबी पुढे आल्या. या अधिकाऱ्यांवर 28 लाख 12 हजार 548 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.\nअवैध फलकबाजीवर कारवाईची तरतूद नाही\nमुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nअधिकाऱ्यांकडून वसूल होणार साडेतीन कोटी\nऔरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजना व शासनाचे थकीत वीजबिल भरण्यासाठी महापालिकेने सहा वर्षांपूर्वी २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यात बॅंकेकडे...\nमंदीत संधीचा शोध... खास तुमच्यासाठी\nगेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sunny-leon-done-shoot-275434.html", "date_download": "2018-10-15T22:04:33Z", "digest": "sha1:QXVXSB6D4VEV6WRPADBT2JLPFUJAJAWQ", "length": 12104, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाॅर्न इंडस्ट्री सोडलेल्या सनीनं पुन्हा केलं न्यूड शूट", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nपाॅर्न इंडस्ट्री सोडलेल्या सनीनं पुन्हा केलं न्यूड शूट\nसनीनं पेटा (PETA) या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी शूट केलंय.\n29 नोव्हेंबर : सनी लिओन आणि तिचा नवरा डॅनियल वेबर यांनी नुकतंच न्यूड शूटिंग केलंय. पाॅर्न इंडस्ट्री सोडून बाॅलिवूडमध्ये स्थिरावत असलेल्या सनीनं का बरं असं केलं, असे विचार तुमच्या मनात आले असतील, तर खरं कारणही ऐका. सनीनं पेटा (PETA) या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी शूट केलंय.\nया फोटोमागची भावना अशी आहे की तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी जशी घेता, तशी काळजी प्राण्यांच्या त्वचेची घ्यावी. त्यांच्या कातडीपासून पदार्थ बनवू नका, असं पेटाचं सांगणं आहे.\nपेटा इंडियानं या फोटो शूटचे फोटोज ट्विट केलेत. फॅशन इंडस्ट्रीत अनेक सौंदर्यप्रसाधनं, वस्तू प्राण्यांच्या कातडीपासून बनतात. त्यासाठी प्राण्यांना मारलं जातं. त्यावर प्रतिबंध करण्याची मोहीम सनीनं उघडलीय.\nसनी लिओनचा तेरा इंतजार सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nपुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/758/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-10-15T21:06:48Z", "digest": "sha1:6ZY5VGCNK2QNU3JPMWUXSS66WFSZE5GO", "length": 7394, "nlines": 37, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी महिला काँग्रेस लावले मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काळे कंदील\nराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेना मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काळे कंदील लावत सरकारचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी,राज्यातील लोड शेडिंग, रेशनिंग दुकानातून गायब झालेली साखर, महिलांची असुरक्षितता, वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. सरकारने राज्यातील जनतेवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे असा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे कंदील लावत निषेध केला. सरकारची दिवाळी तर सामान्यांचे दिवाळे या सरकारने काढले आहे याची जाणीव सरकारला व्हावी यासाठी काळे कंदील लावल्याचे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत – धनंजय मुंडे ...\nसंपूर्ण महाराष्ट्रात १८ तारखेपासून मराठा समाजाचे ठोकमोर्चे सुरु आहेत. सरकार विरोधी आक्रोश यातून व्यक्त केला जात आहे. याबाबतीत अनेकदा पक्षाकडून सरकारला सांगण्यात आले आहे की कलम ३०५ व ३५३ चे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. राज्य सरकारला हे वातावरण शांत करायचे आहे की वाढवायचे आहे हेच कळून येण कठीण झाले आहे, असे मत विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. नुकतीच सर्वपक्षीय बैठक राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत झाली. यात मंत्री महोदय स्वतः गुन्हे मागे घेण्याबाबत बोलले परंतु अद्याप गुन्हे मागे घेण् ...\nअर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा - धनंजय मुंडे ...\nराज्याला आर्थिक संकटात लोटणारा 'अनर्थ'संकल्पअर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने दुष्काळाने पीडित लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. नोटाबंदीमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असताना अर्थसंकल्पात नियोजनाचा अभाव दिसत आहे. घोषणांचा सुकाळ व स्वप्नांचे इमले असलेल्या या अर्थसंकल्पाने राज्याला आर्थिक संकटात, अराजकतेच्या खाईत लोटलं असून हा अर्थसंकल्प नाही तर 'अनर्थ'संकल्प आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंज ...\nविकासाला विरोध नाही पण शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये – शरद पवार ...\nसमृद्धी महामार्गाबाबत १२ जून रोजी राज्यस्तरीय बैठकमुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्ध महामार्गाला असंख्य शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. याबाबत थेट प्रकल्पबाधितांशी थेट चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात बोलावली होती. यावेळी शेतकऱ्यांनी पवार यांच्यासमोर आपल्या विविध अडचणी बोलवून दाखवल्या. दरम्यान येत्या १२ जून रोजी औरंगाबाद येथे समृद्धी महामार्गाबाबत राज्यस्तरीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-15T21:07:00Z", "digest": "sha1:DPZEVSMAVIYITMDFSHACPYNX53SIHPKC", "length": 10879, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पवित्रा रेड्डी, आर्या पाटील, साहिल तांबट यांचे सनसनाटी विजय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपवित्रा रेड्डी, आर्या पाटील, साहिल तांबट यांचे सनसनाटी विजय\nएमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा\nपुणे – मुलींच्या गटात पवित्रा रेड्डी व आर्या पाटील यांनी, तर मुलांच्या गटात साहिल तांबटने मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवताना एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पाचगणीतील रवाईन हॉटेल यांच्यातर्फे एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.\nपाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलींच्या गटात कोल्हापूरच्या आर्या पाटीलने नवव्या मानांकित व कर्नाटकाच्या हिने लक्ष्मी गौडाचा 6-1, 6-2 असा पराभव धडाकेबाज विजय मिळवला. पवित्रा रेड्डीने अकराव्या मानांकित भूमिका त्रिपाठीचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. पाचव्या मानांकित शरण्या गवारेने सुहिता मारुरीला 6-3, 6-1 असे पराभूत केले.\nमुलींच्या गटांतील अन्य लढतीत सातव्या मानांकित भक्ती शहाने रेश्‍मा मारुरीला 6-2, 6-2 असे नमविले. तसेच तिसऱ्या मानांकित संजना सिरीमुल्लाने अपूर्वा वेमुरीवर 6-4, 6-0 अशा फरकाने विजय मिळवीत आगेकूच केली. मुलांच्या गटात साहिल तांबटने सोळाव्या मानांकित शशांक नरडेचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6 (2) असा पराभव केला.\nदुसऱ्या मानांकित सुशांत दबस याने पात्रतावीर दक्ष अगरवालचा 6-3, 6-3 असा पराभव केला. सातव्या मानांकित आर्यन भाटियाने रोनिन लोटलीकरचे आव्हान 6-1, 6-0 असे मोडीत काढले. आठव्या मानांकित सर्वेश बिरमाणे याने फरहान पत्रावालाचा 6-4, 6-3 असा पराभव करून तिसऱ्या फेरीत धडक मारली.\n16 वर्षांखालील मुली – दुसरी फेरी – सृजना रायराला (1) वि.वि. कोटिस्था मोडक 6-3, 6-3; श्रेया चक्रवर्ती (15) वि.वि. श्रेष्ठा पी 6-2, 6-4; पवित्रा रेड्डी वि.वि. भूमिका त्रिपाठी (11) 6-4, 6-4; भक्ती शहा (7) वि.वि. रेश्‍मा मारुरी 6-2, 6-2; संजना सिरीमुल्ला (3) वि.वि. अपूर्वा वेमुरी 6-4, 6-0; आर्या पाटील वि.वि.लक्ष्मी गौडा (9) 6-1, 6-2; शरण्या गवारे (5) वि.वि. सुहिता मारुरी 6-3, 6-1; नैशा श्रीवास्तव (8) वि.वि. वेदा रनाबोथु 6-2, 6-2;\n16 वर्षाखालील मुले – दुसरी फेरी – उदित गोगोई (1) वि.वि. ऋषिकेश संगदाहल 6-2, 6-1; अर्जुन कुंडू (13) वि.वि. रिकी चौधरी 6-4, 6-4; अमन तेजाबवाला (12) वि.वि. रोहन कुमार 7-5, 6-3; नितीन सिंग (6) वि.वि.अरविंद प्रेमराजू 6-2, 6-4; क्रिश पटेल (4) वि.वि. एरिक निथीलन 6-2, 6-0;\nचेतन गडियार (14) वि.वि.अनंत मुनी 6-2, 6-2; आदित्य बलसेकर (11) वि.वि. धनुश पटेल 6-2, 6-1; आर्यन भाटिया (7) वि.वि. रोनिन लोटलीकर 6-1, 6-0; सर्वेश बिरमाणे (8) वि.वि.फरहान पत्रावाला 6-4, 6-3; हीरक वोरा (9) वि.वि. साहेब सोधी 6-3, 6-3; साहिल तांबट वि.वि. शशांक नरडे (16) 6-3, 7-6 (2); सुशांत दबस (2) वि.वि.दक्ष अगरवाल 6-3, 6-3.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे जिल्हा: शेकऱ्यांसाठी हे सरकार कर्दनकाळ\nNext articleभेंडवळची भविष्यवाणी जाहीर, नरेंद्र-देवेंद्र सरकार राहणार कायम\nसनथ जयसूर्यावर लागले ‘आयसीसी भ्रष्टाचार विरोधी नियम’ उल्लंघन केल्याचे आरोप\nICC Test Rankings : विराट अव्वल तर शाॅ,पंत आणि उमेश यांच्या क्रमवारीत सुधारणा\nभारतीय संघाने नोंदवला ‘अनोखा विक्रम”\nजाणून घ्या.. रोहित शर्माच्या पत्नीस ‘युजवेंद्र चहल’ काय म्हणाला.\nविजेत्या संघांचा स्थिरावण्यासाठी संघर्ष\nपुणेरी पलटणच्या बोल कब्बडी आंतरशालेय स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान सातव हाय स्कूल संघाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-15T21:23:33Z", "digest": "sha1:XAIX73ITB7U5VR3V7IU5JTQAG2BOMDOD", "length": 7350, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुदर्शननगर चौकात “ग्रेड सेपरेटर’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसुदर्शननगर चौकात “ग्रेड सेपरेटर’\nपिंपरी – पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर चौकात महापालिकेच्या वतीने 335 मीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर उभारला जाणार आहे. यासाठी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत 27.86 कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. हा ग्रेड सेपरेटर नाशिकफाटा – वाकड बीआरटीएस रोडला जोडला जाणार आहे.\nमहापालिकेने हे काम व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्‍चर इंडिया या कंपनीला दिले आहे. संबंधीत कंपनीने येत्या 18 महिन्यात काम करणे अपेक्षीत आहे. या कामासाठी 8 जानेवारी रोजीच मंजुरी मिळाली होती. यावेळी हे काम 25 कोटी 57 लाख रुपये होते. मात्र योग्य कंत्राटदार न मिळाल्यामुळे वाढीव दरासह हे काम 27 कोटी 86 लाख 93 हजार 249 रुपयांना संबंधीत कंत्राटदाराला देण्यात आले आहे. शहरातील हा चौथा ग्रेड सेपरेटर असेल. यामुळे पिंपळे गुरव परिसर शहरातील नागरिक वाकड किंवा हिंजवडीकडे वेगाने जाऊ शकतील.\nयापूर्वी महापालिकेने डांगे चौक येथील चिंचवड व आकुर्डी या परिसराला हिंजवडी परिसराशी जोडणाऱ्या ग्रेडसेपरेटरला मंजुरी दिली आहे. त्याच स्वरुपाचा हा देखील ग्रेड सेपरेटर असणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपुलापाठोपाठ शहरात ग्रेड सेपरेटर उभारण्यावर महापालिकेने भर दिला आहे. यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.\nकसा असेल “ग्रेड सेपरेटर’\nदोन्ही बाजूला 3.5 मीटर बीआरटीएस रस्ता\nदोन्ही बाजूला 7.5 मीटर “सर्व्हिस लेन’\nदोन्ही बाजूला 1.8 मीटरचा पादचारी मार्ग\nदोन्ही बाजूला 2 मीटरचा सायकल ट्रॅक\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleया ‘ट्रिक्स’ वापरून सुरक्षित ठेवा तुमचा ‘फेसबुक अकाउंट डेटा’\nNext article#video: कालवा फुटीप्रकरण :… आणि अशी पत्त्यासारखी कोसळली घरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/07/love-poem_13.html", "date_download": "2018-10-15T22:24:37Z", "digest": "sha1:X7T5L4XW5HLDM6TBVKWAAIG7B7JKLYUK", "length": 20861, "nlines": 166, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Love Poem ; तिची पाऊले झेलून घ्याया", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nLove Poem ; तिची पाऊले झेलून घ्याया\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : love, love poem, कविता, प्रेम, प्रेम कविता, मराठी कविता, मुलगी, मैत्री, सामाजिक\nती अशी कशी येते आपल्या आयुष्यात आणि व्यापून टाकते आपल्याला……..प्रत्येक श्वासागणिक तिचा ध्यास…….जगावंसं वाटण्याच्या प्रत्येक क्षणाला तिचा भास………असं असतं काय तिच्यात हे कधीही न कळलेले आपण एक अजागळ. पिंजरा मधला मास्तरच होऊन जातो आपण. तहान भूक हरवलेले……..स्वतःच्या कर्तुत्वाची उंची विसरलेले.\nटिव्ही वरच्या कोणत्याच मराठी मालिका मला आवडत नाहीत. पुढचं पाऊल या मालिकेतल्या प्रेम या संकल्पनेचा तर मी माझ्याच एका लेखात खरपूस समाचार घेतला होता. श्रेष्ठ काय प्रेम कि मैत्री या माझ्या लेखातही मी प्रेम म्हणजे काय ते समजावून सांगायचा प्रयत्न केला होता. म्हणजे प्रेम हि संकल्पना मला प्रेपूर कळली आहे असं नाही. ते मी जे काही मांडलाय ते माझं मत. ते तुम्हाला पटलं तर तुम्ही स्वीकारायचं. नाही तर ठोकारायचं.\nमला मालिका आवडत नसतानाही या लिखाणात टिव्ही वरच्या मराठी मालिकांचा उल्लेख येण्याचं कारण असं कि ‘ पुढचं पाऊल ‘ या मालिकेतल्या संग्रमचं देवयानीला ” तुमच्या साठी काय पण.” असं म्हणणं म्हणजेच प्रेम. मला टिव्ही वरच्या मराठी मालिका आवडत नसल्या तरी काही वेळा पहाव्याच लागतात. असाच एके दिवशी संग्राम देवयानीचं पाऊल हातावरती झेलतो. आज ‘ तुझी पाऊले झेलून घ्याया ‘ हि कविता पोस्ट करताना. तो प्रसंग आठवला म्हणून टिव्ही वरच्या मराठी मालिकांचा उल्लेख. अन्यथा शहाण्यानं या मालिका पाहू नयेत. हेच खरं.\nपण खरंच ती असतेच तशी………….तिच्यासाठी साऱ्याचा विसर पडावा अशी……….तिला पाहिलं कि आपल्याही नकळत आपल्याला एक सुरेल तान होवून गावंसं वाटत……….तिनं न सांगताही तळहातावर प्राण घेवून जावसं वाटतं……..आणि आपण असे खुळ्यासारखे प्राण तळहातावर घेवून तिच्या समोर जातो………..पण ती……..\n” खुळाच आहेस ” असं म्हणत आपल्याला कुशीत घेते………..आणि आपण एका क्षणात पंख नसतानाही पाखरू होऊन आभाळभर झेप घेतो………….ती मात्र तशीच रहाते मातीला घट्ट बिलगून………..आपल्याला\n” फार हवेत राहू नकोस. शेवटी आभाळापेक्षा मातीच खरी याची जाणीव करून देत.”\nआपल्याला तिचं एवढ वेड का आणि आपण असं एवढ वेडं व्हावं असं तिच्या आहे तरी काय आणि आपण असं एवढ वेडं व्हावं असं तिच्या आहे तरी काय या दोन्ही प्रश्नांची उत्तर माहित नसलेले आपण ………एक येडच्याप.\nपण या दोन्ही प्रश्नांची उत्तर माहित नसली तरी एवढ नक्की माहित असतं……..आपल्याला तिची सोबत हवी…………तिचा सहवास हवा………. तिचं हसू हवं………आणि तिचा रुसवा हवा.\nत्यासाठी हवं ते करायची तयारी असते आपली………\nतिच्या सहवासासाठी तिच्या पायातली पैंजण होण्याची\nकिंवा तिच्या मेंदीत रंगलेल्या पावलांचा स्पर्श लाभण्यासाठी तिच्या घरापुढचं अंगण होण्याचीही……….\nया अशाच भावनेत बुडताना लिहिलेली हि कविता………\nप्रतिक्रियेबद्दल आभार. पण आपण आपल्या नावानिशी प्रतिक्रिया दिल्यास अधिक योग्य होईल.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nLove Poem ; तिची पाऊले झेलून घ्याया\nIndian Politics : काँग्रेस वयात कधी येणार \nLove : मला चुरमुरे, तुला फरसाण\nSms : दिमाग का दही\nLove Letter : आईनस्टाइनचा सिद्धांत आणि प्रेमपत्र\nSms : काट सकता है\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66248", "date_download": "2018-10-15T22:10:13Z", "digest": "sha1:M7SEGHYUIZBVLHNKHN7D6SND46WR7VCM", "length": 4137, "nlines": 98, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तिथे ओठंगून उभी... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तिथे ओठंगून उभी...\nरानपाखरांची घरे अंगीखांदी जे माळते\nअसे झाड फुलताना पान पान किल्बिलते\nक्षितीजाशी विझताना चांदणे जे उसासते\nत्याचे पहाटे पहाटे जीवघेणे गीत होते\nरानावनातून नदी जेव्हा खळाळत जाते\nऐलपैलतीरी तिचे पाण-पैंजण गुंजते\nफुफाटल्या मातीवर मृग शिंपण घालते\nतेव्हा अत्तराची कुपी आसमंती ओसंडते\nनाद-शब्द-ताल-गंध जिथे काळजा भिडते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://cravecookclick.com/gaajar-halwa-sairat-marathi-movie-review/", "date_download": "2018-10-15T20:55:50Z", "digest": "sha1:M2J4SBCGSVYLIUSZOB3OXHLJ35P4T36H", "length": 9463, "nlines": 83, "source_domain": "cravecookclick.com", "title": "Gaajar Halwa Recipe & Sairat Marathi Movie Review | Crave Cook Click", "raw_content": "\nमी आजपर्यंत कुठल्याही चित्रपटाबद्दल एवढा तपशीलवार रिव्ह्यू लिहिला नाही. बट सैराट डीझर्व्ह्स एवरी मेन्शन एंड अप्लौस.\nसैराट चित्रपट हा मराठी सिनेमासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. कॅलिफोर्नियाला मूव झाल्यापासून मी कधीच मराठी सिनेमा थिएटरमध्ये बघितला नाही . शनिवारी मैत्रिणीसोबत सहज मजा म्हणून मिल्पीटासच्या सेरा थिएटरमध्ये हा चित्रपट बघायला गेले, काहीही अपेक्षा न ठेवता. सैराट चालू झाला आणि एकाही क्षणाला मी स्क्रीन वरून नजर बाजूला केली नाही.\nरिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरचा निरागस आणि उत्कृष्ट अभिनय, डोळे दिपवून टाकणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमटोग्राफी, हृदयाला स्पर्श करणारं अजय-अतुलचं संगीत आणि नागराज मंजुळे ह्यांचे जगावेगळे दिग्दर्शन ह्याने मी भारावून गेले. सैराट झालं जी ह्या गाण्याचं म्युझिक आणि लिरिक्स एवढं भारी आहे की अंगावर काटा येतो. झिंग झिंग झिंगाट गाणे लागताच थिएटरमध्ये सगळी पोरं बेभान स्क्रीन समोर येउन नाचायला लागली . असे सलमान खानच्या मुवीज मध्ये होते हे मी ऐकलं होतं पण मराठी चित्रपटाच्या गाण्यासाठी पहिल्यांदा बघितले. आणि कौतुक म्हणजे अमेरिकेतसुद्धा लोकं एवढी वेडी आहेत ह्या गाण्यासाठी हे बघून मी चक्कं झाले.\nमी स्वतः महाराष्ट्राच्या मुंबईत वाढलेली आहे आणि दरवर्षी माझ्या गावी पंढरपूरला जायचे. मराठा समाजातल्या एकूणएक गोष्टी मी अनुभवल्या आहेत. चित्रपटातील एक एक दृश्य, एवढ कसं काय रीएलीस्टिक असू शकतं हाच प्रश्नं मला वारंवार पडत होता. हफ्श्यवरचं पाणी पिणं, ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणं, उसाच्या शेतामध्ये फिरणं, विहिरीत उड्या मारणं, मराठा असण्याचा अभिमान, गावठीपण , प्रेमळ भाषा, पाटीलांचा तोरा, नदीतून मासे पकडणं आणि कित्येक गोष्टी रिलेट करता येत होत्या. नेहमी कोरडा आणि रखरखीत समजला जाणारा महाराष्ट्र एवढा सुंदर दिसू शकतो हे पहिल्यांदा जाणवला.\nसगळ्यात सुंदर, शाबुत आणि बिनधास्त असं अर्ची आणि परश्याचं प्रेम. फक्त प्रेमाने पोट भरत नाही याची जाणीव होऊनही शेवटपर्यंत एकमेकांना साथ देणारे हे दोघे खूप काही न बोलता शिकवुन जातात. तरुण वयात फक्त टाइमपासासाठी प्रेम न करता मनापासून प्रेम कसं करतात हे ह्या जोडीने एवढ्या सहजपणे दर्शवलं. हा ह्या दोघांचा पहिला चित्रपट आहे असा एका क्षणालाही वाटत नाही. रिंकू राजगुरू ला नेशनल अवार्ड्स मध्ये सैराट साठी स्पेशल मेन्शन मिळाले एंड इट वाझ सो वेल डीझर्व्हड.\nसैराट ही नुसतीच एक प्रेम कहाणी नसून समाजातल्या पाशवी हॉनर किलिंग कृत्याची टीका करते. जातीच्या नावाखाली माणूसकी विसरलेल्या लोकांसाठी हा एक डोळे उघडणारा चित्रपट आहे. चित्रपटाचा शेवट तुम्हाला जागच्या जागी स्तब्ध करून सोडतो\nशेवटी सैराटने मला नक्कीच मराठी सिनेमाच्या प्रेमात पाडले…एकदातरी नक्की बघा 🙂\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1601321/rishi-kapoor-randhir-kapoor-launch-raj-kapoor-the-one-and-only-showman/", "date_download": "2018-10-15T21:33:42Z", "digest": "sha1:3Z66JNENNNB4PJRTOA7FYA5DG2MWDH3J", "length": 9984, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Rishi Kapoor Randhir Kapoor launch Raj Kapoor The One and Only Showman | ‘राज कपूर : द वन अॅण्ड ओन्ली शोमॅन’ पुस्तकाचे अनावरण | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n‘राज कपूर : द वन अॅण्ड ओन्ली शोमॅन’ पुस्तकाचे अनावरण\n‘राज कपूर : द वन अॅण्ड ओन्ली शोमॅन’ पुस्तकाचे अनावरण\nभारतीय चित्रपटसृष्टीचे शोमॅन राज कपूर यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त त्यांची मुलं ऋषी, रणधीर, रितू, रिमा जैन, राजीव कपूर यांनी 'राज कपूर : द वन अॅण्ड ओन्ली शोमॅन' पुस्तकाचे अनावरण केले. हे पुस्तक म्हणजे राज कपूर यांचे आत्मचरित्र आणि चरित्र असे दोन्ही असल्याचे म्हटले जातेय.\n'राज कपूर : द वन अॅण्ड ओन्ली शोमॅन' पुस्तकाचे अनावरण\nभारतीय चित्रपटसृष्टीचे शोमॅन राज कपूर यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त त्यांची मुलं ऋषी, रणधीर, रितू, रिमा जैन, राजीव कपूर यांनी 'राज कपूर : द वन अॅण्ड ओन्ली शोमॅन' पुस्तकाचे अनावरण केले. हे पुस्तक म्हणजे राज कपूर यांचे आत्मचरित्र आणि चरित्र असे दोन्ही असल्याचे म्हटले जातेय.\nभारतीय चित्रपटसृष्टीचे शोमॅन राज कपूर यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त त्यांची मुलं ऋषी, रणधीर, रितू, रिमा जैन, राजीव कपूर यांनी 'राज कपूर : द वन अॅण्ड ओन्ली शोमॅन' पुस्तकाचे अनावरण केले. हे पुस्तक म्हणजे राज कपूर यांचे आत्मचरित्र आणि चरित्र असे दोन्ही असल्याचे म्हटले जातेय.\nभारतीय चित्रपटसृष्टीचे शोमॅन राज कपूर यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त त्यांची मुलं ऋषी, रणधीर, रितू, रिमा जैन, राजीव कपूर यांनी 'राज कपूर : द वन अॅण्ड ओन्ली शोमॅन' पुस्तकाचे अनावरण केले. हे पुस्तक म्हणजे राज कपूर यांचे आत्मचरित्र आणि चरित्र असे दोन्ही असल्याचे म्हटले जातेय.\nभारतीय चित्रपटसृष्टीचे शोमॅन राज कपूर यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त त्यांची मुलं ऋषी, रणधीर, रितू, रिमा जैन, राजीव कपूर यांनी 'राज कपूर : द वन अॅण्ड ओन्ली शोमॅन' पुस्तकाचे अनावरण केले. हे पुस्तक म्हणजे राज कपूर यांचे आत्मचरित्र आणि चरित्र असे दोन्ही असल्याचे म्हटले जातेय.\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/30752", "date_download": "2018-10-15T21:39:40Z", "digest": "sha1:AVOV5TINAQ6Z3QOEC23AMKZF3EJO7CQH", "length": 27329, "nlines": 272, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लहानसा प्रवास | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लहानसा प्रवास\nकंडक्टरला पैसे देऊन तिकिट घेऊन एस टी मधील दोन तीनपैकी एका जवळच्या मोकळ्या सीटवर उदय टेकला. हातातील लहान पिशवी वर टाकून मोठी बॅग पायाशेजारी पॅसेजमध्ये ठेवून त्याने आजूबाजूला पाहिले. अनेक प्रवासी झोपलेलेच होते. मात्र त्याच्याशेजारी असलेली एक पन्नाशीची बाई आणि तिच्यापलीकडची तिची वीस एक वर्षांची मुलगी या दोघी जाग्याच होत्या. उदयलाही प्रवासाचा शीण आलेला होता. नागपूरहून पार बीड जिल्ह्यातील या अतिशय लहानश्या गावी केवळ कोणतीतरी वनस्पती होती जिच्या अभ्यासासाठी तो आलेला होता. आणि त्याचे त्याला काही पैसे मिळणार होते. रेलिंगे हे गाव कसे आहे आणि तेथे काही सोय तरी आहे का हेही माहीत नव्हते. चौकशीतून जी माहिती मिळाली ती निराशाजनक होती. मुख्य स्टॅन्डला एस टी मिळते, तिला रेलिंगे अगदी साठच किलोमीटरवर असले तरी तेथे पोचायला तीन तास लागतात. कारण मधे असलेला प्रचंड घाट आणि प्रत्यक्ष रेलिंग्यात एक पाटील आणि एक सधन शेतकरी सोडले तर बाकीच्यांची घरे म्हणजे दिड दोन खोल्यांची खुराडीच आणि प्रत्यक्ष रेलिंग्यात एक पाटील आणि एक सधन शेतकरी सोडले तर बाकीच्यांची घरे म्हणजे दिड दोन खोल्यांची खुराडीच राहायची सोय झालीच तर पाटलांकडे किंवा महानोर शेतकर्‍यांच्या घरी राहायची सोय झालीच तर पाटलांकडे किंवा महानोर शेतकर्‍यांच्या घरी आणि त्यांनाच थोडे पैसे वगैरे देवून तेथेच जेवायचे. बाकी गावात काहीही नाही. रुक्ष, ओसाड जमीन आणि जेमतेम एक विहीर आणि त्यांनाच थोडे पैसे वगैरे देवून तेथेच जेवायचे. बाकी गावात काहीही नाही. रुक्ष, ओसाड जमीन आणि जेमतेम एक विहीर बास एक शाळा आहे, जी फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोनच दिवशी गलबलते. गावात मुख्य व्यवसाय असा काहीही नाही. लोक सहसा बीडलाच येऊन काहीतरी करतात. मात्र लांबून एक ओढा वाहतो तो उन्हाळ्यात बंद पडतो. सात आठ महिने त्याला पाणी असते. त्यातच मासे वगैरे पकडतात.\nकंडक्टरने सुट्टे पैसे आणून दिले तेव्हा रात्रीचे दहा वाजलेले होते. इतकी भरलेली एस टी यावेळेस कशी काय रेलिंग्याला जात आहे म्हणून त्याने शेजारच्या बाईंना विचारले.\n\"आत्ता एवढी गर्दी कशी काय बसमध्ये रेलिंग्याला काही जत्रा वगैरे रेलिंग्याला काही जत्रा वगैरे\n\" माहीत नाही... मी पण पहिल्यांदाच चालले आहे... \"\n\"गाव तर लहान आहे असं ऐकलं... \"\nयावर ती बाई काहीच बोलली नाही. मात्र उदयला किळस आली होती. कुजल्यासारखा वास येत होता ती बोलल्यावर\nधक्के खात खात एस टी निघाली आणि दिवे बंद झाले.\nआता उदयच्या लक्षात आले. त्या बाईच्या तोंडाला वास येत नसावा. बाहेरच्या हवेलाच तसा वात येत होता बहुतेक किळस आली त्याला रुमाल तोंडावर धरून तो जोप येते का हे पाहू लागला.\nअचानक एक जोरात आवाज आला. जणू एखादा लोखंडाचा ड्रम दुसर्‍या मजल्यावरून खाली पडावा तसा फटाफट दिवे लागले. उदयसकट सगळ्यांनीच मागे वळुन पाहिले. एक माणूस त्याची पडलेली बॅग वर ठेवत होता. दुसर्‍याच दोन माणसांनी आपापले डोके धरलेले होते. त्यांना बॅग डोक्यावर पडल्याने भयानक लागलेले दिसत होते. ड्रायव्हर आणि कंडक्टर मागे वळून पाहताना हासले तसा मात्र उदय भडकला. पण मनातच चिडला. काही बोलला नाही. त्याच्यामते कंडक्टरने निदान त्या दोघांना किती लागले आहे हे तरी बघायला पाहिजे होते. पुन्हा दिवे बंद होऊन एस टी चालायला लागल्यावर अचानक शेजारच्या बाईने उदयला हासत हासत विचारले...\n\"टाळकीच फुटली असतील नाही दोघांची\nचीड आल्यामुळे उदय सरकला आणि त्याने विचारले..\n कसले लागले असेल... \"\n\"हो ना... फारच लागले असेल बाई.. \"\nपाच एक मिनिटांनी मागे अचानक शिवीगाळ आणि ओरडाआरडा ऐकू आला.\nपुन्हा दिवे लागले. आता मात्र उदयने ठरवले होते की जे काय असेल ते सेटलच करायचे एकदम तसा तो भाई माणूस होता. दमबिम द्यायला त्याला काहीच वाटायचे नाही.\nमागे पाहिले तर ज्यांना बॅग लागली होती ते दोघे मागे वळून शिव्या देत देत त्या बॅग ठेवणार्‍याला जीवे मारत होते. आता मात्र कंडक्टर धावला. त्याबरोबर उदयही धावला. दोघांनी त्या दोघांना आवरले. उदयला एकाच्या डोक्यावरची जखम दिसली. रक्त भळभळा वाहात होते.\n\"या माणसाला अ‍ॅडमीट करायला हवा आहे...\"\n\"हॉस्पीटल आहे कुठे रेलिंग्याला\nकंडक्टर म्हणाला तसा उदय उसळला...\n\"अहो बीडला आहे तर बीडला न्यायला पाहिजे ना यांना तसेही बीडच जवळ आहे ना तसेही बीडच जवळ आहे ना\nतो माणूस म्हणाला की 'ठीक आहे. रक्त थांबेल.'\nते ऐकून उदय चकीत झाला आणि त्याच्याकडे बघत बघत आपल्या जागेवर येऊन बसला. ती बाई म्हणाली..\n\"तू कशाला उठलास बे\n\"ओ मावशी... अरे तुरे काय करताय कशाला उठलास म्हणजे मारला असता त्याला त्या दोघांनी\"\nत्यानंतर एक तास काहीही झाले नाही. घाट सुरू होण्यापुर्वी मात्र बस थांबली. पेंगुळलेल्या ड्रायव्हरला चहा प्यायचा होता.\nरात्री एक टपरी मुद्दाम याच बससाठी उघडी असायची.\nचालक उतरल्यावर वाहक आणि हळूहळू सगळेच उतरले. उदयही उतरला आणि त्या डोक्याला लागलेल्या माणसाची वाट पाहू लागला. त्यानंतर तो माणूस, लाग्ले होते तो दुसरा माणूस आणि बॅग ठेवणारा असे तिघेही उतरले. भांडणे मिटलेली होती. डोक्याच्या जखमेतून रक्त ठिबकत असले तरी कमी झालेले उदयने पाहिले.\nचहा मात्र भारी होता. आले घातलेला वाफाळता चहा घेऊन मस्त वाटले.\nदहा मिनिटांनी सगळे गाडीत बसले आणि गाडी सुरू झाली.\nनुकताच चहा घेतल्यामुळे आता उदयला झोप येत नव्हती. त्याला टेन्शन होते मध्यरात्री रेलिंग्याला पोचून थांबायचे कुठे याचे.\nअचानक पुढच्या सीटवरून एका स्त्रीची खच्चून आवाजात मारलेली किंचाळी ऐकू आली तसा मात्र उदयसारखा उदयही हादरला.\nकाय एकेके प्रकार चालले आहेत असे म्हणून तो उभा राहिला तर मावशींनी त्याला ओढून पुन्हा खाली बसवले.\n\"तिला लागलेले आहे... म्हणून ती ओरडतीय.. लक्ष देऊ नकोस... भयंकर लागले आहे तिला... \"\nतोवर पुन्हा दिवे लागले होते. ती स्त्री आता मात्र नॉर्मल दिसत होती. कंडक्टर तिच्याकडे आणि तिच्या नवर्‍याकडे बघून जोरजोरात हासत म्हणाला...\n\"प्वाट फाडल्यागत वराडतीय जनू\"\nत्याबरोबर तो माणूस आणि ती स्त्रीही हसू लागले. मग सगळ्याच गाडीतून हासण्याचा आवाज आला. ड्रायव्हरने हासत हासत दिवे बंद केले आणि गाडी पुढे जाऊ लागली.\nविचित्र मनस्थितीमुळे झोपू न शकणार्‍या उद्यला अचानक पुन्हा शेजारून मावशींचा आवाज आला.\nएखाद्या वेडीने खिजवणार्‍या आवाजात विचारावे तसे मावशींनी विचारले.\nअसे म्हणून मावशी हसू लागल्या. अंतर कमी असल्यामुळे उदयला स्पष्ट दिसले. मावशींचे डोळे पूर्ण बाहेर आलेले होते. दातांचे सुळे झालेले होते.\nबसल्याजागी घाम फुटला त्याला तोवर गाडीतून अचानक किंकाळ्या सुरू झाल्या. ऐकवेनात अशा किंकाळ्या\nसामान पडू लागले. अंधारच होता. गाडी चालली मात्र व्यवस्थित होती.\nआता दिवे लागले. हादरलेल्या उदयने सगळीकडे पाहिले. किंकाळ्या मारणारे सगळेच हासर्‍या चेहर्‍याने किंकाळ्या मारत फक्त उदयकडेच बघत होते. सामान अस्ताव्यस्तपणे पडलेले होते. सर्वच प्रवाश्यांना प्रचंद जखमा झालेल्या होत्या. रक्त वाहू लागले होते. काहींचे अवयव तुटलेले होते. शेजारची मावशी आणि तिची मुलगी आता भेसूर आवाजात हासत होत्या. मागे वळावेही न लागता ड्रायव्हर १८० मध्ये मान मागे वळवून हासत हासत गाडी मात्र पुढेच चालवत होता. कंडक्टर मात्र मरून पडलेला होता. आणि अचानक ड्रायव्हर म्हणाला...\n\"आलं रे... ते वळण आलं... \"\nकिंकाळ्यांचा आवाज आता दहापट वाढला. सर्व प्रवासी उभे राहून किंकाळू लागले. उदय गोठलेल्या देहाने काय होत आहे ते फक्त पाहूच शकत होता.\nआणि पुन्हा ड्रायव्हर ओरडला.\n\"घालतो रे खाली गाडी... आज सहा वर्षे झाली... नेम चुकला नाही माझा.... \"\nसहा वर्षापुर्वी याच स्पॉटला एक एस टी दरीत कोसळलेली होती. तेच सर्व प्रवासी त्याच रात्री अशीच एक एस टी घेऊन एकच नवा प्रवासी घ्यायचे. गेली पाच वर्षे दरीत त्याच तारखेच्या दुसर्‍या सकाळी एक अनोळखी प्रेत मिळायचे इतकेच\nवाचताना सुरुवातीलाच असं काहीतरी असल्याची कल्पना आली होती..\nप्रेडिक्टेबल होती, पण आवडली\nप्रेडिक्टेबल होती, पण आवडली\nमस्त आहे.... सोनी च्या आहट\nसोनी च्या आहट मधे असाच भाग होता...\nबीड मध्ये \"रेलिंगे\" कुठं आहे.....\nआज पहिल्यांदाच तुमची कथा\nआज पहिल्यांदाच तुमची कथा आजिबात आवडली नाही..\nसोनी च्या आहट मधे असाच भाग\nसोनी च्या आहट मधे असाच भाग होता......\nफक्त ती कालेजच्या विद्यार्थ्याची सहल होती....\n<>फक्त ती कालेजच्या विद्यार्थ्याची सहल होती.....>>>\nरुट नं. ६५ नावाचा बसचा भाग होता........\nप्रेडिक्टेबल झाली थोड्या वेळेनंतर....\nतुमच्याकडून अधिक चांगल्या भयकथेची अपेक्षा होती....\nप्रचंड प्रेडि़क्टेबल. कथा हजम\nकथा हजम नही हुई\nमला आवडली. प्रेडिक्टेबल नव्हती हं.\nइन्फॅक्ट सुरुवातीला वाटलेदेखील नाही की भयकथा असेल.\nबेफिकिरिचा स्वाद नाहि आला\nबेफिकिरिचा स्वाद नाहि आला ह्या कथेमधे...\nखरच ऊत्सुक आहे.. रेलिंगे आहे\nखरच ऊत्सुक आहे.. रेलिंगे आहे कुठे\nआणी कोणत्या तालुक्यात.. तिकडे असे घाट भरपुर आहेत..\nमलाही आज पहिल्यांदाच तुमची\nमलाही आज पहिल्यांदाच तुमची कथा आजिबात आवडली नाही..\nमला सुद्धा अजिबात नाही आवडली.\nमला सुद्धा अजिबात नाही आवडली. बेफिकीरांची असल्यामुळे अपेक्षा ऊंचावलेल्या होत्या.\nबीड मध्ये \"रेलिंगे\" कुठं\nबीड मध्ये \"रेलिंगे\" कुठं आहे.....\nओ बेफीजी आमच बीड बदनाम करता का\nहो रे किशा बीडाची गोष्ट कशाला\nबीडाची गोष्ट कशाला सांगायची \nस्टेनलेस स्टील घ्यायचं ना\n आपल्या आगामि कथेचि वाट बघतोय \nसर्वांचे स्पष्ट प्रतिसादासाठी मनापासून आभार\nबेफि पण अशी एखादी कथा येऊ\nपण अशी एखादी कथा येऊ द्या आणखी. पुढच्या वेळी नक्कीच प्रेडिक्टेबल नसेल ती.. तुमच्या कथानकाला जो भन्नाट वेग असतो तो अशक्य आहे ...\nअरे आबासाहेब वेगळे आहेत \nआय मीन वेगळ्या मतांचे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://anandachedohi.com/?q=%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80", "date_download": "2018-10-15T21:37:44Z", "digest": "sha1:S2QG2JVDVEGABU4L56UR7LS62FDLLNWN", "length": 10599, "nlines": 133, "source_domain": "anandachedohi.com", "title": "या उपक्रमाविषयी | आनंदाचे डोही", "raw_content": "\nआनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...\nदिनांक - २६ जुलै २०१० (गुरुपौर्णिमा)\nआम्ही आत्तापर्यंत ५ वेबसाईट्स, ४ ब्लॉग्स एवढे इ-साहित्य प्रसिध्द केलेले आहे.\nत्यातील एकूण लेखन ५००० पानांहून अधिक झालेले आहे.\nत्यामधील काही साहित्य आम्ही येथे पुस्तिका, ग्रंथरुपाने उपलब्ध करून देत आहोत.\nहे पीडीएफ्‌ रुपात असल्याने डाऊनलोड करून घेऊन वाचणे वाचकांना सोईचे जाईल असे वाटते आहे.\nएकापेक्षा अनेक फाईल-अटाचमेंटस्‌ एका ग्रंथामध्ये असू शकतील.\nअक्षरयोगिनी, Mangal फॉंटमध्ये मजकूर व अनेक रंगीत चित्रे, आणि प्रसंगी नकाशे असल्याने व संदर्भग्रंथांची नावे असल्याने ती वाचकांना उपयुक्त ठरतील असा विश्वास वाटतो आहे.\nआपल्या शुभेच्छा, आशीर्वाद, प्रेमळ सूचना अपेक्षित आहेत.\nऋजुता विनोद, प्रसाद शिरगांवकर व सर्व आदीवेंचर्सची टीम\n॥ जय जय रघुवीर समर्थ॥\nसद्‌गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार\n- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन\n- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"भगवंत\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"नाम व अखंड नामस्मरण\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"प्रपंच\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"साधन\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"परमार्थ\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"सद्गुरू\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"संत-सत्पुरुष\"\n- महाराजांच्या प्रवचनांतील \"आनंद व समाधान\"\n* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती\n- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई\n* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन\nमहर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ\n- महर्षी विनोद जीवन-परिचय\n- अभंग संहिता- भाग २\n- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार\nडॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके\n- एका कळीची निगराणी\n* मला भावलेले संत\n- भगवंताचे अनंत अवतार\n- सगुण पूजेचे महत्व\n* विविध सद्‌ग्रंथातील सार\n* मी केलेल्या धार्मिक यात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/6118-marathi-film-bogda-teaser", "date_download": "2018-10-15T22:06:08Z", "digest": "sha1:BT3DN3I3BOD3555PXRPXZHO7ZNWVAKZY", "length": 8804, "nlines": 224, "source_domain": "marathicineyug.com", "title": "आशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nआशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच\nPrevious Article ‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nNext Article एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचा नवीन चित्रपट ‘टेक केअर गुड नाइट’ चा टीझर प्रकाशित\nमराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, हे सिनेमे प्रसिद्धीचे उच्चांक गाठतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित बोगदा हा सिनेमादेखील याच धाटणीचा आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आला. मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझर देखील त्यांचे नाते आपणास दिसून येते. शिवाय, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो.\nइच्छा मरणावर भाष्य करणारा 'बोगदा' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'बोगदा' सिनेमाचे मोशन पोस्टर लाँँच\nअशी रंगली 'बोगदा' सिनेमाच्या पडद्यामागील मेहनत\n'बोगदा' हे शीर्षक देखील विचार करण्यासारखे असून, या सिनेमातील पात्रांचे संवादही प्रेक्षकांना बरेच काही सांगून जातील असे आहे. आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या या स्त्रीप्रधान सिनेमाचे संवाद आणि पटकथा लेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांच्यासोबत त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील संभाळली आहे.\nPrevious Article ‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nNext Article एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचा नवीन चित्रपट ‘टेक केअर गुड नाइट’ चा टीझर प्रकाशित\nआशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nबहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nछोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/342/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF,_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF_-_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-10-15T22:08:28Z", "digest": "sha1:3OK5BTYAAPCQ4XBD3TKK7WG524HDLQTQ", "length": 14842, "nlines": 43, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमहाराष्ट्र रडतोय, महाराष्ट्र बिघडतोय - नवाब मलिक\nमहाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्र घडतोय अशा खोट्या जाहिराती करत राज्य सरकार मिरवताना दिसतयं मात्र या दोन वर्षात राज्याची रया गेली आहे. या सरकारच्या कारकि‍र्दीत महाराष्ट्र रडतोय, महाराष्ट्र बिघडतोय असंच म्हणावं लागणार आहे. आज राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी बोलताना त्यांनी खालील मुद्द्यांवर आपली मतं मांडली.\nदोन वर्षात या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. महिला अत्याचारांची संख्या वाढली आहे. आजची एक दुर्देवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिस स्टेशन हद्दीतून समोर आली. रामचंद्र शिक्षण संस्थेत ब-याच आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार झालाय. दिवाळीच्या सुट्टीत मुली घरी गेल्यानंतर एका मुलीच्या पोटात दुखायला लागल्यामुळे ती गर्भवती असल्याचे समजले. पालकांनी तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तक्रार घ्यायला नकार दिला. लोकांनी दबाव टाकल्यावर तक्रार नोंदवली गेली. या मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर इतर मुलीसुद्धा धीराने समोर आल्या. फडणवीसांच्या राज्यात लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. महिलांवर असे रोज अत्याचार होत असताना आदिवासी विकास मंत्री, महिला व बालकल्याण मंत्री काय करत आहेत असा खडा सवाल नवाब मलिक यांनी केला. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वच आदिवासी आश्रमशाळांची तपासणी करा, तिथल्या लहान मुलांवर काही अत्याचार होत आहेत का याची तपासणी करा ही मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन आदिवासी विकास मंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यांची हकालपट्टी करावी अशीही मागणी करण्यात आली.\nनीती आयोगाने महाराष्ट्राला फार्मर फ्रेंडली स्टेट घोषित केलं यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी नीती आयोग सरकारला मॅनेज झालं आहे का असा प्रतिप्रश्न् केला. कोणत्या निकषावर महाराष्ट्राला फार्मर फ्रेंडली स्टेट घोषित केले असा प्रतिप्रश्न् केला. कोणत्या निकषावर महाराष्ट्राला फार्मर फ्रेंडली स्टेट घोषित केले राज्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या म्हणून फार्मर फ्रेंडली आहे का राज्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या म्हणून फार्मर फ्रेंडली आहे का कांदा, कापूस, झेंडू फुले यांना भाव मिळत नाही म्हणून फार्मर फ्रेंडली आहे का कांदा, कापूस, झेंडू फुले यांना भाव मिळत नाही म्हणून फार्मर फ्रेंडली आहे का असे प्रश्न करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातले सरकार असो किंवा केंद्रातले सरकार असो सर्वच पोकळ घोषणा देऊन लोकांची फसवणूक करत आहेत.\nकामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी कामगारांचीही परिस्थिती वाईट आहे असं वक्तव्य केलं. कामगार कायदा बदलण्याचा सरकारचा घाट आहे. कामगारांना कायद्याच्या फायद्यापासून वंचित ठेवण्याचा कट सरकार रचत असल्याची टीका त्यांनी केली. १४ वर्ष शिक्षा झालेले शिवा पाटील माथाडी कामगार नेते झाले आहेत. डाव्या चळवळीतल्या युनियनच्या नेत्यांना छोटा राजन टोळीच्या माध्यमातून धमकी दिली जात आहे. स्वतःच्या युनियनमध्ये सभासदत्व करायला भाग पाडले जात आहे, असे म्हणत त्यांनी कामगार क्षेत्रात गुंड लोकांना घुसवण्याचे प्रकार भाजप करत असल्याची टीका केली.\nमेक इन इंडियाच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत आहे. या माध्यमातून किती रोजगार निर्माण झाले याची आकडेवारी सरकारने द्यावी. वाणिज्य मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी अहवाल दिला, त्यानुसार महाराष्ट्र इंड्रस्ट्रीअल फ्रेंडली नाही. महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तरीही मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्र अव्वल असल्याचे सांगत आहेत.\nपूनम महाजन यांच्या माध्यमातून कोल्ड प्ले बँडचे गरिबी हटावच्या नावाखाली आयोजन केले जात आहे त्यावरही त्यांनी टीका केली. हा बँड गरीबी हटवण्यासाठी नाही तर गरीबांचा बँड वाजवण्यासाठी असल्याचे त्यांनी वक्तव्य केले. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हा बँडला आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याआधी शिवसेनेनेही मायकल जॅक्सन यांना बोलावून गरिबी हटवण्याचा प्रयत्न केला होता. तोच प्रकार आता भाजप करत आहे. या ब्रिटिश बँडला कर सवलत देण्याचा सरकारने निर्णय मागे घ्यावा असा इशाराही त्यांनी दिला.\nएकूणच सर्वच स्तरावर सरकारची धोरणे कुचकामी ठरली आहे. त्यामुळे या युती सरकारच्या कारकि‍र्दीत महाराष्ट्र रडतोय, महाराष्ट्र बिघडतोय असं म्हणाव लागणार आहे.\n'मेक इन इंडिया' झाले 'शेम ऑन इंडिया' - नवाब मालिक ...\n'मेक इन इंडिया' कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेस नियोजनातील ढिसाळपणा कारणीभूत आहे. अग्निशामक नियमांचे उल्लंघन या कार्यक्रमात करण्यात आले असून 'मेक इन इंडिया'चे 'शेम ऑन इंडिया' झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. सरकारने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून ज्या व्यक्तींवर कार्यक्रमाची जबाबदारी होती त्यांची माहिती जाहीर करावी अशी मागणीही मलिक यांनी केली आहे. या कार्यक्रमात आतिषबाजी न करण्याची राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला हमी दिली होती. तरीही सर्व नियम धा ...\nसोशल मीडियाचा वापर करून पत्रकारांचे मानसिक खच्चीकरण करणे ही लोकशाहीची हत्या – नवाब मलिक ...\nपत्रकारांवर हल्ले, सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना धमकी देणे, शिवीगाळ करणे ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नीता कोल्हटकर यांच्यानंतर पत्रकार मनोज गडनीस यांना सोशल मीडियावर झालेली शिवीगाळ ही अत्यंत आक्षेपार्ह घटना असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा निषेध करत आहे, असे मलिक यांनी सांगितले. देशात असहिष्णूता वाढत असून अशा प्रकारे लोकशाहीची गळचेपी भाजप आणि भाजप समर्थकांनी सुरू केली आहे. देशातील लोकशाही संपवण्याचा हा डाव असल्याची अ ...\nमागासवर्गीयांना आरक्षण मिळू नये हाच 'आरएसएस'चा अजेंडा - नवाब मलिक ...\n'आरक्षणा बाबत पुनर्विचार व्हायला हवा. त्यासाठी एक बिगर राजकीय समितीची स्थापना करावी', अशी सूचना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. या सूचनेचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निषेध केला आहे. मागासवर्गीयाना आरक्षण मिळू नये हीच भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. त्यांचा हा डाव राष्ट्रवादी काँग्रेस हाणून पाडेल असेही त्यांनी स्पष्ट केले. आरएसएसचे माजी सरसंघचालक गोळवलकर गुरूजींचे विचार प्रत्यक्षात आणण्याची धडपड संघ करत आहे. 'आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे' हीच त्यांची आधीपासून भ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-15T22:15:41Z", "digest": "sha1:NDIPTJ2762QQMABKEAVJMOIQZ6QCPDCZ", "length": 8048, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजस्थानातील संशोधकाच्या उत्पादनात नासाला स्वारस्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजस्थानातील संशोधकाच्या उत्पादनात नासाला स्वारस्य\nजयपुर – राजस्थानातील एका संशोधकाने अंतरीक्ष यानाच्या इंजिनातील गॅस टर्बाईनसाठी थर्मल स्प्रे कोटिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे या तंत्रज्ञानात अमेरिकेतील नासा या अंतरीक्ष संशोधन संस्थेने स्वारस्य दाखवले आहे. नासाचे वैज्ञानिक जेम्स एल स्मियालेक यांनी एक पत्र लिहुन नासाला या तंत्रज्ञानात स्वारस्य आहे असे कळवले आहे. त्यांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान जर्नल सीरॅमिक इंटरनॅशनल ऍन्ड थर्मल स्प्रे बुलेटिन मध्ये प्रकाशित झाले आहे. ती माहिती वाचल्यानंतर नासाच्या तंत्रज्ञांनी त्यात आम्हालाही स्वारस्य आहे असे कळवले आहे. डॉ. सतीश तैलोर असे या भारतीय संशोधकांचे नाव आहे. ते जोधपुर येथील मेटलायझिंग इक्विपमेंट कंपनीत मुख्य संशोधक म्हणून कार्यरत आहेत.\nत्यांनी अंतरीक्ष यानाची गरज लक्षात घेऊन वायएसझेड प्लाझमा स्प्रेड कोटिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांनी सांगितले की अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर या कोटिंगला पडणारे उभे तडे हे गॅस टर्बाईन इंजिनासाठी उपयुक्तच ठरतात. हे तडे पाडण्यासाठीचे सध्याचे तंत्रज्ञान खूपच खर्चीक आहे. हे तडे पाडण्याचे काम कोटिंग डिपोझिशन प्रोसेसच्यावेळीच केले जाते. या तंत्रज्ञानात नासाने स्वारस्य दाखवले असून त्यांनी ही माहिती आपल्याला इमेल द्वारे कळवली. भारतातील सीएसआयआर आणि डीआरडीओ या संस्थांनीही त्यात स्वारस्य दाखवले आहे असे त्यांनी आज पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. सीएसआयआरचे ज्येष्ठ वैज्ञनिक डॉ. आरएम मोहंती यांनी सांगितले की हे संशोधन खूपच उपयुक्त आणि प्रभावी आहे. हे तंत्रज्ञान शोधून काढणारे डॉ तैलोर यांनी मेटलर्जिकल इंजिनिअरिंग या विषयात जयपुरच्या मालविय नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी या संस्थेतून पीएचडी केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभ्रष्टाचारातून आता कोणाचीही सुटका नाही; पंतप्रधानांचा भ्रष्टाचाऱ्यांना इशारा\nNext articleविस्थापितांसाठीच्या सल्लागार मंडळाचे काश्‍मीरी पंडितांकडून स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B9", "date_download": "2018-10-15T21:58:18Z", "digest": "sha1:6GXI5GEZH2HVEOZBOO75KSWFNUPX453A", "length": 5158, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॅरिसचा तह - विकिपीडिया", "raw_content": "\nनोव्हेंबर ३०, १७८२ रोजी पॅरिसच्या तहास प्राथमिक मान्यता.\nपॅरिसचा तह हा सप्टेंबर ३, इ.स. १७८३ रोजी ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील तह होता. नोव्हेंबर ३०, इ.स. १७८२ रोजी प्राथमिक मान्यता मिळालेल्या या तहानिशी अमेरिकन क्रांती पूर्ण झाली व अमेरिकेच्या सीमा रुंदावल्या.[१]\nया बोलण्यांची सुरुवात एप्रिल १७८२मध्ये झाली. अमेरिकेचे प्रतिनिधित्व बेंजामिन फ्रँकलिन, जॉन जे, हेन्री लॉरेन्स आणि जॉन ॲडम्स यांनी तर ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व डेव्हिड हार्टली आणि रिचर्ड ऑसवाल्ड यांनी केले.\n↑ अमेरिकन फॉरेन रिलेशन्स: अ हिस्टरी, टू १९२०; थॉमस पीटरसन, जे. गॅरी क्लिफर्ड आणि शेन जे. मॅडॉक (२००९) खंड १ पृ २० (इंग्लिश मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१५ रोजी ००:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/green-signals-ecology-growth-and-democracy-in-india-1597989/", "date_download": "2018-10-15T21:32:17Z", "digest": "sha1:JCSG545XYFUS3TZWWBGAUNC6TAYEPSRY", "length": 32716, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Green Signals Ecology Growth and Democracy in India | सावध ऐका ‘हरित’ हाका! | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nसावध ऐका ‘हरित’ हाका\nसावध ऐका ‘हरित’ हाका\nजून, १९७५ मध्ये पहिल्या पंधरवडय़ात स्टॉकहोम येथे पहिली विश्व पर्यावरण परिषद पार पडली.\n1)‘ग्रीन सिग्नल्स- इकॉलॉजी, ग्रोथ अ‍ॅण्ड डेमॉक्रसी इन इंडिया’ 2)इंदिरा गांधी यांचे राजकीय जीवन, त्यांचे निसर्गप्रेम आणि पर्यावरणीय प्रश्नांवरील त्यांची मते या साऱ्याचा विस्तृत आढावा घेणारे हे जयराम रमेश यांचे पुस्तक यंदा प्रकाशित झाले आहे. (प्रकाशक- सायमन अॅ ण्ड शूस्टर इंडिया)\nपर्यावरणीय प्रश्न, आर्थिक प्रगती आणि लोकशाही हा त्रिकोण गेल्या दोनेक दशकांतील ‘विकास’ या संकल्पनेशी निगडित चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहे. या तीन मुद्दय़ांचीच चर्चा करणारे हे पुस्तक.. माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश हे त्याचे लेखक; त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळाचे तपशील त्यात येणे स्वाभाविकच आहे. परंतु तेवढय़ापुरतेच मर्यादित न राहता भारतासमोरील पर्यावरण प्रश्नांचा सखोल वेध त्यातून घेतला गेला आहे..\nजून, १९७५ मध्ये पहिल्या पंधरवडय़ात स्टॉकहोम येथे पहिली विश्व पर्यावरण परिषद पार पडली. परिषदेस जगातील १५० हून अधिक देशांचे शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तज्ज्ञ, विचारवंत उपस्थित होते. या परिषदेत भाषण करताना भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या की, ‘दारिद्रय़, गरिबी हा सर्वात मोठा प्रदूषक आहे. हा प्रदूषक दूर करणे हे फार मोठे आव्हान आहे.’ या परिषदेनंतर १०-१५ वर्षांत आपल्या देशात, राज्य व केंद्र शासनात पर्यावरण खाते निर्माण झाले. ‘ग्रीन सिग्नल्स- इकॉलॉजी, ग्रोथ अ‍ॅण्ड डेमॉक्रसी इन इंडिया’ या पुस्तकाचे लेखक जयराम रमेश हे मुंबई आयटीआयचे माजी विद्यार्थी. त्यांनी यूपीए शासनात ऊर्जामंत्री, ग्रामविकास व पर्यावरण खात्यांचे मंत्री म्हणून कार्यक्षमतेने जबाबदारी सांभाळली. त्यांचे हे पुस्तक पर्यावरण प्रश्न आणि आर्थिक प्रगती यांतील परस्परसंबंधांचा वेध घेणारे आहे. एकूण १० प्रकरणे आणि १२ तक्तेयांमधून रमेश यांनी नेटकेपणे विषयाची मांडणी केली आहे. पुस्तकातील प्रकरणांची शीर्षकेही अन्वयर्थक आहेत.\nप्रास्ताविकात सुरुवातीलाच रमेश यांनी हे पुस्तक पर्यावरण अज्ञेयवादी असल्याचे म्हटले आहे. २००९ साली त्यांच्याकडे केंद्रीय पर्यावरण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याविषयी रमेश लिहितात, ‘२००९ मध्ये पर्यावरण खात्याचे काम सुरू करण्यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तीन छोटय़ा मार्गदर्शनपर सूचना दिल्या. पारदर्शकता, आर्थिक उत्तरदायित्वाची निश्चितपणे खात्री करून घेणे, अधिक आर्थिक वृद्धी आणि पर्यावरणाचे संरक्षण यांत समतोल साधणे या तीन बाबी पर्यावरण मंत्रालयाचे काम करताना कटाक्षाने पाळण्याविषयी त्यांनी सूचना केली. नोव्हेंबर, १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी स्वतंत्र पर्यावरण खाते शासनात सुरू केले. त्यांची या प्रश्नासंबंधी कमालीची आस्था व आग्रह होता.’ पुढे पारदर्शक कारभारासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देताना, हरीश साळवेंशी झालेल्या संवादाची आठवण रमेश सांगतात. निर्णय घेण्यामागची कारणे मंत्र्यांनी लेखी स्पष्ट केली तर जनसामान्यांना ती लगेच समजतील. त्यामुळे वाद-विवाद टळतील, अशी सूचना साळवे यांनी त्यांना केली होती. रमेश म्हणतात, की त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पारदर्शकता आली. पण वाद-विवाद टाळण्यासाठी ते फारसे काही करू शकले नाहीत. अधिकाऱ्यांनी आपली व्यावसायिक न्यायबुद्धी वापरून लोभाची वा भीतीची पर्वा न करता काम करावे असा त्यांचा प्रयत्न होता, असे रमेश नमूद करतात.\nएक सर्वसाधारण समज आहे (विशेषत: उच्च सकल वृद्धी दराची आकांक्षा बाळगणाऱ्या वर्तुळात) की, पर्यावरण व वन्य विभागाकडून प्रकल्पांसाठी मान्यता मिळत नसल्यामुळे आर्थिक वृद्धीची जलदगतीने होणारी वाटचाल रोखली जाते. हा समज दूर करण्यासाठी रमेश यांनी काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्यामागे सर्वोच्च न्यायालयाने मान्यता देण्यासंबंधी दिलेल्या कडक सूचना, पर्यावरण प्रभाव मूल्यमापन प्रक्रियेची बेताची गुणवत्ता आदी कारणे आहेत, असे ते स्पष्ट करतात. पर्यावरण व विकास एकाच वेळी सहकार्याने व्हायला हवेत. त्यासाठी समतोल मध्यम मार्ग शोधायला हवा. शिवाय प्रत्येक प्रकल्पाची गुणवत्ता काळजीपूर्वक तपासूनच मान्यता द्यायला हवी; तशी गुणवत्ता नसल्यास स्पष्टपणे नकारही द्यायला हवा, हेही ते आग्रहाने मांडतात. चिपको- सायलेंट व्हॅलीसंबंधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निग्रहपूर्वक स्पष्ट भूमिका घेऊन महत्त्वाचा पर्यावरणीय परिसर वाचविला होता, याचे उदाहरणही रमेश यांनी दिले आहे.\nपर्यावरणमंत्री म्हणून प्रशासन काळात रमेश यांनी सातत्याने पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून संपर्क-समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना उत्तर बंगालमध्ये हत्तींच्या अपघाती निधनाबद्दल, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ‘ग्रेट इंडियन बस्टार्ड’ या माळढोक पक्ष्याच्या दुर्मीळ होत चाललेल्या प्रजातीच्या स्थितीबद्दल, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मुंबईतील राणीबागेबद्दल, बोटॅनिकल कमिटीच्या बाग कृती समितीच्या मागणीबाबत.. अशी अनेक पत्रं रमेश यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात लिहिली. याशिवाय दिल्ली, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही त्या त्या ठिकाणच्या पर्यावरण समस्यांविषयी पत्रं लिहिली. अशा प्रकारे राज्यांशी सातत्याने महत्त्वाच्या पर्यावरण प्रश्नांसंबंधी वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे रमेश सांगतात. या पत्रव्यवहाराद्वारे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची भूमिका, सूचना, मार्गदर्शन, माहिती दिली जात असे. रमेश यांची ही प्रशासकीय पद्धत राज्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवण्यास, राखण्यात उपकारक ठरली.\nप्रकल्पांना मान्यता देणारी अथवा न देणारी संस्थात्मक रचना अशी जनसामान्यांत पर्यावरण मंत्रालयाची प्रतिमा होती. पर्यावरण मंत्रालय म्हणजे पर्यावरण व परिसर सुरक्षा असे १९७०-८० च्या दशकांत समजले जात असे. ही सुरक्षा मुख्यत: वन्यजीवन व जंगले यासंबंधीची होती. मात्र ही प्रतिमा बदलण्याचा रमेश यांनी प्रयत्न केला. हवा प्रदूषणाच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधून घेतले. रमेश यांनी कार्यभार हाती घेतला तेव्हा, ४० टक्के जंगले ही अगदी वाईट अवस्थेत होती. शिवाय नद्या, तळी व पाण्याचे इतर स्रोत यांच्याकडेही लक्ष पुरवणे गरजेचे होते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा ३३ टक्के भाग जंगल क्षेत्रात आणावयाचा होता. हवामान बदल हा जागतिक महत्त्वाचा विषय होता. त्यासाठी नद्या-नाल्यांचे व जंगलांचे व्यवस्थापन करणे आवश्यक होते. त्यामुळे या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे ठरविले, असे रमेश सांगतात. त्या बाबतीत प्रा. ऑस्ट्रॉम यांची मांडणी त्यांना उपयोगी ठरल्याचे रमेश यांनी नमूद केले आहे.\nरमेश यांना मंत्री या नात्याने एका मोठय़ा आव्हानास तोंड द्यावे लागले. जागतिक पातळीवरील हवामान बदलासंबंधी वाद-विवाद, चर्चा, विभागीय समान प्रश्न, नद्यांचे प्रश्न व त्यांचे व्यवस्थापन आणि स्थानिक सामान्य जंगलांचे व्यवस्थापन हे सारे त्यामध्ये होते. मात्र या प्रश्न-समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी संस्थात्मक एकसंस्कृतीची संकल्पना नाकारली जाणे, हे खरे आव्हान त्यांच्यासमोर होते. निवड करताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, तर काहींना नकार द्यावा लागतो. देशातील कायद्यांची अंमलबजावणी करताना विकासाचे गतीशास्त्र, विकासाची वृद्धी ही परिसर-पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत असणार आहे का, हा खरा कळीचा प्रश्न असल्याचे रमेश सांगतात.\nपुस्तकाच्या उपसंहारात रमेश यांनी विस्ताराने अनेक गोष्टी मांडल्या आहेत. पर्यावरण ही निकडीची बाब आहे, हाच या पुस्तकाचा प्रभावी संदेश आहे. कारण पर्यावरण ही आजची चिंतेची समस्या आहे. आपल्यासाठी शाश्वत विकास हा निश्चितपणे शक्य आहे. ती घडू शकणारी बाब आहे. ती चैनीची बाब नाही, तर भारतासाठी सर्वाधिक निकडीची आहे. ‘आता वाढ करा आणि नंतर किंमत मोजा’ असे चीनसह अनेक देशांनी स्वीकारलेले पारंपरिक धोरण भारताला परवडणारे नाही. याचे कारण या शतकाच्या मध्यास भारताची लोकसंख्या ४० कोटींनी वाढेल. त्यामुळे भारताला इतर देशांपेक्षा अधिकच आपल्या पुढील पिढय़ांची काळजी वाहावी लागणार आहे.\nभारताचे सातत्याने मान्सूनवर असणारे अवलंबित्व, सात हजार कि.मी. लांबीच्या किनारपट्टीवर राहणाऱ्यांचे वाढणाऱ्या सागर पातळीमुळे धोक्यात येणारे जीवन, उत्तर भारतातील नद्यांमध्ये मिसळणाऱ्या हिमालयीन हिमनद्या आणि कोळसा व लोह यांसारखी नैसर्गिक संपदा वनसमृद्ध ठिकाणी बंदिस्त असणे.. यांसारख्या काही अपरिहार्य बाबींना भारतास सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. मुख्य म्हणजे या सर्वामुळे नुकसान होणार आहे ते गरीब, सीमांतिक जनसामान्यांचे. तसेच येत्या काळात पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याची यांच्यातील परस्परसंबंध अधिक दृढ होत जाणार आहेत. पर्यावरणीय ऱ्हासामुळे जनसामान्यांना अनेक व्याधींना, आजारांना तोंड द्यावे लागत असल्याचे आताही आपण अनुभवतो आहोतच. अशा आजारपणामुळे देशातील उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यामुळे गरीब जनतेस कर्जबाजारीपणाचा सामना करावा लागतो. दारिद्रय़ वाढते, आर्थिक वृद्धीवर परिणाम होतो.\nपर्यावरणीय समस्या किंवा त्यातून निर्माण झालेले प्रश्न हे काही परदेशी कटकारस्थानाचा भाग नाहीत किंवा बिगरशासकीय संस्थांनी भारताला सातत्याने गरिबीत, दारिद्रय़ात ठेवण्याचे प्रयत्नही नाहीत. मुख्य म्हणजे, ‘पर्यावरण विरुद्ध विकास’ असा हा वाद नाही. खरा प्रश्न आहे तो नियम, कायदे, बंधने पाळण्याचा. हे सारे केवळ गृहीत धरण्यापुरते नाही. संसदेने मंजूर केलेले कायदे कारखाने, गिरण्या, मद्यनिर्मितीचे उद्योग आदींनी पाळावयाचे असतात. हे सारे कायदे वास्तवाला धरून व व्यवहार्य असायला हवेत. तसेच अमलात आणावयाचे नियम हे बाजारपेठ स्नेही असणेही आवश्यक आहे. त्याचबरोबर कायदे, नियम, बंधने या साऱ्यांचे वेळोवेळी पुनर्परीक्षण करायला हवे. पण ते मूळ उद्देशापासून, हेतूपासून दूर जाणारे नसावे. पर्यावरणीय धोरण हे परिसर सुरक्षा व आर्थिक वृद्धी यांच्यात समतोल राखणारे असावे आणि हे सारे सावधगिरीने, कुशलतेने व्हायला हवे. कारण ती सतत चालणारी प्रक्रिया आहे.\nपर्यावरणीय कायदे व नियम हे सुयोग्य पद्धतीने अमलात आणायला हवेत. भारतातील नैसर्गिक संपदा- जंगले, खाणी, पाणी- काळजीपूर्वक वापरली पाहिजे. भारतात विकासाच्या गरजा अद्याप पुरेशा प्रमाणात पुऱ्या झाल्या नाहीत. भारताने इतर देशांच्या तुलनेत नेहमीच जैववैविध्यास महत्त्व दिले आहे. आर्थिक वृद्धी आणि पर्यावरणीय प्रश्न यांविषयी प्रशासन, अभ्यासक, कार्यकर्ते यांना समंजसपणे व समन्वयाने एकत्र काम करता येईल. एक प्राचीन संस्कृत वचन आहे- ‘प्रकृती रक्षति रक्षिता’- आपण जर निसर्ग जपला तर निसर्ग आपल्याला जपतो सर्वानीच हे वचन नेहमीच स्मरणात ठेवायला हवे, हाच या पुस्तकाचा गर्भित अर्थ आहे.\n‘ग्रीन सिग्नल्स- इकॉलॉजी, ग्रोथ अ‍ॅण्ड डेमॉक्रसी इन इंडिया’\nलेखक : जयराम रमेश\nप्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस\nपृष्ठे : ६०४, किंमत : ८५० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%81-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-15T22:18:36Z", "digest": "sha1:T22TFDJZJHD4WW6GCWS47VCQWULTLUXR", "length": 6661, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तेलीसमाज वधु-वर मेळाव्याला उत्तम प्रतिसाद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतेलीसमाज वधु-वर मेळाव्याला उत्तम प्रतिसाद\nपुणे – संताजी प्रतिष्ठान आणि फौंडेशनच्यावतीने महाराष्ट्रातील तेली समाजातील वधुवर मेळावा नुकताच सृष्टी गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. त्याला समाजबांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सुमारे पंधराशे विवाह इच्छुक युवक युवती तसेच त्यांचे पालक उपस्थित होते. मेळाव्याचे उद्‌घाटन वाघोलीचे ग्रामपंचायत सदस्य शिवदासजी उबाळे व सरपंच सौ वसुंधराताई उबाळे यांच्या हस्ते झाले.\nयावेळी शिवदासजींना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्रीधर भोज यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संताजी फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पवार, रामदास धोत्रे, डॉ. राजेंद्र मिटकर, सौरभ तेली, विजयकुमार शिंदे, नितीन शिंदे आदिंनी योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिष देशमाने यांनी केले. रमेश भोज यांनी प्रास्तविक केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजगप्रसिद्ध डीजे एविचीचे निधन\nNext articleआरोग्य क्षेत्रातील एनक्‍युएएस मानांकनात महाराष्ट्र देशात अव्वल\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nबेकायदेशीर वास्तव्यामुळेच कालव्याची भिंत फुटली\nपालिका आयुक्तांना “पीएमओ’ची ऑफर\nपुणे विमानतळ विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर\nराज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/02/blog-post_52.html", "date_download": "2018-10-15T22:11:21Z", "digest": "sha1:POH2RMI6BT3KKGBNC4KSEXYDAU33BWHE", "length": 7588, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "लोकन्यायालयाच्या माध्यमातून १७०० च्या वर प्रकरणे निकाली… विविध दावे व वादपुर्व प्रकरणातून सुमारे ४७ लाख रुपयांच्या वर वसूली - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » लोकन्यायालयाच्या माध्यमातून १७०० च्या वर प्रकरणे निकाली… विविध दावे व वादपुर्व प्रकरणातून सुमारे ४७ लाख रुपयांच्या वर वसूली\nलोकन्यायालयाच्या माध्यमातून १७०० च्या वर प्रकरणे निकाली… विविध दावे व वादपुर्व प्रकरणातून सुमारे ४७ लाख रुपयांच्या वर वसूली\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८ | सोमवार, फेब्रुवारी १२, २०१८\nलोकन्यायालयाच्या माध्यमातून १७०० च्या वर प्रकरणे निकाली…\nविविध दावे व वादपुर्व प्रकरणातून सुमारे ४७ लाख रुपयांच्या वर वसूली\nतालुका विधी सेवा समिती व येवला वकिल संघाच्या वतीने आयोजित लोक न्यायालयाच्या माध्यमातून १७०० च्यावर दावे व प्रकरणे सामंज्यस्याने मिटवली गेली. विविध दावे व वादपुर्व प्रकरणातून सुमारे ४७ लाख रुपयांच्या वर वसूलीही लोकन्यायालयाच्या निमित्ताने झाली आहे. लोकन्यायालयाच्या माध्यमातून ही प्रकरणे सांमज्यसाने मिटवली गेल्यामुळे वादी व प्रतिवादी यांना न्याय मिळाल्याची भावना होत होती.\nशनिवारी सकाळी येथील न्यायालयामध्ये लोकन्यायालयाला न्या. एस.एन.शिंदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. शनिवारी दिवसभर चाललेल्या या लोकन्यायालयामध्ये तालुक्याच्या न्यायक्षेत्रातील ग्रामपंचायती, नगरपालिका, विविध बँकाचे एकुण ५४३१ वादपुर्व प्रकरणापैकी १६९६ प्रकरणांमध्ये परस्पर सांमज्यसांने तोडगा काढला गेला. या वादपुर्व प्रकरणांतून ३०,४३,७५१/- रुपयांची वसूली झाली. न्यायालयातील इतर १९८ प्रकरणातून ४९ प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये १७,३०,१७८/- रुपयांची वसूली करण्यात आली. न्यायालयातील २८ दिवाणी प्रकरणापैकी ३ निकाली काढण्यात आले तर एक दिवाणी दरखास्तही यात निकाली निघाली.\nलोकन्यायालय यशस्वी होणेसाठी न्या. एस.एन.शिंदे , न्या, एन.एन.चिंतामणी , येवला वकिल संघाचे अध्यक्ष एड.प्रकाशराव गायकवाड यांचेसह सदस्य वकील, येवला शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक संजय पाटील , गटविकास अधिकारी सुनिल अहिरे व सर्व ग्रामसेवक , येवला नगरपालिकेच उपमुख्याधिकारी शेख यांचेसह नगरपालिका कर्मचारी, येवला न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशिल होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-instax-wide-300-instant-camera-black-price-pe94sB.html", "date_download": "2018-10-15T22:01:52Z", "digest": "sha1:OFN5MQNW2JYS74C3QPVMID7AEHDHCESP", "length": 18158, "nlines": 440, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Sep 14, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट, पयतम, इन्फिबीएम, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 8,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 19 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Wide 300\nफोकल लेंग्थ 60 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.9 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/400 sec\nमिनिमम शटर स्पीड 1.8 sec\nआसो रेटिंग iso 800\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 0.3 - 0.6 m\nईमागे फॉरमॅट 62 MM x 99 MM\nफ्लॅश रंगे .9 M TO 3 M\nबॅटरी तुपे AA Alkaline\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/06/blog-post_7380.html", "date_download": "2018-10-15T22:25:41Z", "digest": "sha1:2DFPVT6RYK3RHCEAU5MZR7DA35LN77ZL", "length": 21456, "nlines": 173, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Love and wife : बायकोचा भडीमार", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nLove and wife : बायकोचा भडीमार\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : लेख, विनोदी, सामाजिक\nआज एका कार्यक्रमाला गेलो होतो. मराठी गाण्यांच्या ” दिवाना झालो तुझा ” या व्ही.सी.डी.चं प्रकाशन होतं. गायक होता ” सा रे ग म ” फेम मंगेश बोरगांवकर. निवेदिका होती सिनेतारका दिप्ती भागवत.\nमध्यंतरात बायकोला म्हणालो, ” मी तिला भेटून येतो.”\nआपलं मन किती मोठं आहे हे दाखवत तिनं मला परवानगी दिली खरी. पण बाहेर आल्या आल्या खोचकपणे विचारलं, ” भेटली का \n” मग काय. ” माझंही तेवढंच खोचक सूर.”\n” तिचा चौकस प्रश्न.\n” चहाला या म्हणाली ” माझं टिपिकल पुणेरी उत्तर.\n” तिनं पार मैदानं बाहेर भिरकावून दिलेला चेंडू.\n” मी सांगितलंय, सध्या वेळ नाही.”\nलग्न झालेल्या प्रत्येकाला या प्रश्न उत्तोरांची प्रचिती आलेली असतेच. बायकोनं प्रश्न विचारला नाही असा दिवस उगवण म्हणजे कारल्याच्या वेलीला द्राक्षे येतील असं स्वप्न पाहण्यासारखं आहे. त्यातही तुम्ही एकट्यानं बाहेर कुठे गेलेला असाल तर मग विचारायलाच नको. उंदरावर झेप घेणाऱ्या मांजरीप्रमाणे बायको टपूनच बसलेली असते. अगदी तुम्ही ऑफिसातून आलात तरी तुमची या प्रश्नांच्या सरबत्तीतून सुटका नसते. प्रश्न असे -\n” एवढा उशीर का झाला आज ” ( खरंतर तुम्ही अगदी नेहमीच्या वेळेलाच आलेला असतात.)\n” काय केलंत आज ऑफिसात ” ( आता काय सांगायचं दररोजचा रामायण. )\n” नाष्ट्याला काय होता आज \n” जेवायला काय होतं ” ( हा प्रश्न ज्यांच्या ऑफिसात कॅन्टीन असतं त्या घरातला बरं का ” ( हा प्रश्न ज्यांच्या ऑफिसात कॅन्टीन असतं त्या घरातला बरं का \nज्यांच्या ऑफिसात कॅन्टीन नसतं आणि जे बायकोनं करून दिलेला टिफिन घेऊन ऑफिसला जातात त्यांच्या पुढचं हे प्रश्नांचं शेपूट तर -\n” यानं काय आणलं होतं डब्यात \n” त्यानं काय आणलं होतं डब्यात \n( या दोन्ही प्रश्नाला तुम्ही दिलेला उत्तर पैकी एका तरी एका तरी उत्तरावर ” बाई, बाई, बाई काय बायका तरी असतात न एकेक. काहीही देतात डब्याला ” हि तिची प्रतिक्रिया ठरलेली. )\n” मी केलेली भाजी आवडली का हो सगळ्यांना ” असं हनुमानाच्या शेपटीसारखं वाढत जातं.\nत्यात तुम्ही पार्टीला गेलेला असाल तर मग विचारूच नका. आधी ती तुमच्याकडं संशयानं पाहिलं. मग तिची घानेन्द्रीये कानोसा घेतील. मग एकेक प्रश्न अंगावर येईल.\n” मी सांगितला होतं ना, लवकर या. मग का एवढा उशीर केलात \n” कोण कोण आलं होतं पार्टीला \n” स्न्यक काय काय होतं \n” जेवायला काय काय होतं ” ( तुमच्या उत्तरावर, ” आई ” ( तुमच्या उत्तरावर, ” आई मज्जा आहे बुवा तुमची ” हि तिची प्रतिक्रियाही ठरलेलीच.)\nसगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना मला काही वाटत नाही. पण -\n” काय काय खाल्लंत ” या प्रश्नाची फार चीड येते.\nमी अगदीच खवय्या नसलो तरी चवीचं खायला का मला नको असतं पण त्याविषयी मिटक्या मारत भरभरून बोलायचं म्हणजे मला फारच अवघड वाटतं. अशा विषयावर बोलणारी माणसं पहिली की वाटतं हि माणसं काय फक्त खाण्या – पिण्यासाठीच जन्माला आली आहेत काय \nजाता जाता बायकांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो. तुमच्यावर अशी प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या बायकोला तुम्ही एखादा प्रश्न विचारून पहा ……….आहो खरंतर प्रश्न विचारायचीही गरज नसते. ती अशी कुठून बाहेरून आली कि ब्रेक नसलेली गाडी उतारावरून सुटावी तशी ती निव्वळ बोलत सुटते. आणि आपल्याला ऊर दडपून गेल्यासारखं वाटतं.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove and Women : पुरुष स्त्रीचा दास का \nLove and wife : बायकोचा भडीमार\nStory for Kid's : राजा पेक्षा दगड बरा\nBirthday Gritting : माझं बर्थडे गिफ्ट\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nMarathi poem : बाबा म्हणजे नेहमी छडी\nStory for Kid's : राक्षसपूरचा राक्षस\nLove Poem : “ तू प्रेमच होऊन ये…\"\nLove Poem : मिठी पडावी पहाट वेळी\nsocial media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा\nPoem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते\nMrathi Poem : मला झाड व्हायचं\nSSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन \nPoem for Kids:एक होतं वांगं\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-10-15T21:45:56Z", "digest": "sha1:5AS34BMUOSQFDGE4LHG3POCNP2RMT5LK", "length": 5730, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नर्मदा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n२,७४९ चौरस किमी (१,०६१ चौ. मैल)\n१८७ प्रति चौरस किमी (४८० /चौ. मैल)\nनर्मदा जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. नर्मदा नदीच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nनर्मदा जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय राजपीपळा येथे आहे. जिल्ह्यात नांदोड, सागबारा, डेडीयापाडा आणि तिलकवाडा असे चार तालुके आहेत.\nअहमदाबाद • अमरेली • अरवली • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • गीर सोमनाथ • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • डांग • तापी • दाहोद • देवभूमी द्वारका • नर्मदा • नवसारी • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • बोटाड • भरूच • भावनगर • महीसागर • महेसाणा • मोर्बी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी १६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_73.html", "date_download": "2018-10-15T22:13:35Z", "digest": "sha1:4D2HV456QNC5MOM3FAQFINT2ETJXDH6T", "length": 11650, "nlines": 54, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "स्त्री ही आजही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नसल्याची खंत । स्वाती गुजराथी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » स्त्री ही आजही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नसल्याची खंत \nस्त्री ही आजही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नसल्याची खंत \nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १२ मार्च, २०१७ | रविवार, मार्च १२, २०१७\nस्त्री ही आजही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नसल्याची खंत \n अनेक साधने बदलली,किचनमध्ये अद्यावत सोयी आल्या, टीव्ही, इंटरनेट, मोबाईलुळे स्त्री ही जगाशी जोडली गेली परंतु खर्‍या अर्थाने ती आजही पूर्ण स्वावलंबी झालेली नसुन घरातील महत्वाचा कोणताही निर्णय ती आजही स्वतंत्रपणे एकटी घेऊच शकत नसल्याची खंत स्वाती गुजराथी यांनी व्यक्त केली. येथील सोममवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय महिला मंडळाच्या वतीने अयोजीत जागतिक महिला दिना निमित्त आहार, आरोग्य आणि योगाविषयक मार्गदर्शन कार्यक्रमा प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलानाने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणुन जगदंबा महिला ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षा कुसुम कलंत्री, मनमाड येथील उद्योजक व्याख्यात्या दैनिक जनश्रद्धाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती गुजराथी ह्या उपस्थित होत्या.\nस्त्रीची १६ व्या शतकापासुन २१ व्या शतकाकडे सुरु असलेली वाटचालीचे विश्‍लेषण देत आज एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास झाल्यामुळे संस्कार करण्याची जबाबदारी आईवरच आहे. आजची स्त्री ही कुटुंबासाठी, मुलांसाठी धावते आहे त्यांच्यासाठी व्रत, वैकल्ये करीत आहे, माणुस म्हणुन जगण्याचा हक्क मागत आहे तरीही भृणहत्या होतच आहे यावर गुजराथी यांनी सादर केलेले एकपात्रीने उपस्थित महिलांचे डोळे पाणावले. आपण कसे दिसतो या बाह्य सौंदर्या पेक्षा आपण अंर्तमनातुन कसे प्रत्यक्ष व्यक्त होतो याला पुढील जीवनात महत्त्व असल्याने आंतरिक सौंदर्य जोपासण्याची सवय लहान वया पासूनच अंगिकारणे गरजेचे आहे. आजच्या मोबाइल, इंटरनेट युगात बालपणा पासून घडलेले खरे संस्कार दुरावत चालले आहेत, मेकअप, कपडे, लाइफ स्टाइल याला अवाजवी महत्त्व आले. त्या बरोबरच स्वत: मधील दडलेले सुप्त गुण हळू हळू लोप पावत चालले आहेत ही बाब व्यक्तिमत्व विकासातील प्रमुख अडथळा ठरते आहे. अध्यात्म, संस्कृती, वाचन आणि संस्कार यातूनच आपले व्यक्तिमत्व समृद्ध होते असेही यावेळी बोलताना गुजराथी यांनी सांगितले. याप्रसंगी पॅनासिया हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. कविता दराडे यांनी टेस्ट ट्युब बेबी, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भशायाचे कॅन्सर तसेच व्यंधत्व व महिलांच्या इतर आजारा बाबत सध्या उपलब्ध असलेले अत्याधुनिक उपचारा बाबत महिलांना मार्गदर्शन केले. डॉ. संगिता पटेल यांनी महिलांच्या प्रसुती काळात घ्यावयाच्या काळजी, तसेच मुलींना पाळी आल्यापासुन मोनोपॉज पर्यंतच्या समस्यां बाबत मार्गदर्शन केले. डॉ. दिपाली क्षत्रिय यांनी महिलांचे आरोग्य विषयक आहारा बाबत मार्गदर्शन केले. ज्योती जयप्रकाश कोकणे यांनी महिलांना योगा विषयक माहिती देऊन योगशिक्षण हे महिलांच्या आरोग्यास अत्यंत गरजेचे असल्या बाबत मार्गदर्शन केले.\nदरम्यान महिलांसाठी घेण्यात आलेल्या प्रश्‍न मंजुषा कार्यक्रमात विजेत्या स्पर्धक सिमा कोकणे, सुजाता बिल्लाडे, शारदा कोकणे, वंदना दाणेज, लक्ष्मी भांडगे, सुनिता कोकणे, रेखा पांढरे, दिपा फणसे, मीना कोकणे, आदींना मान्यवरांचे हस्ते पारितोषीके देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहासिनी कोकणे यांनी केले तर आभार नगरसेविका सरोजिनी वखारे यांनी व्यक्त केले.\nकार्यक्रमास सो.क्ष. महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाबाई कोकणे, उपाध्यक्षा शशिकला फणसे, येवले नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सरोजिनी वखारे, माजी नगराध्यक्षा राजश्री पहिलवान, बिना क्षत्रिय, कल्पना खानापुरे, कल्पना कुक्कर, स्वप्ना कुक्कर, भिकाबाई वाडेकर, मिराबाई वाडेकर, सौ. चौधरी, रतनबाई कोकणे, वत्सलाबाई बाकळे, गंगुबाई वखारे, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीततेसाठी प्रगती महिला बचत गट व सहस्त्रार्जुन समाज महिला मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/rahul-gandhi-attack-on-pm-narendra-modi-terror-mastermind-is-free-275197.html", "date_download": "2018-10-15T21:29:06Z", "digest": "sha1:V25KZ2KP2NQERBGDF5VPA3RE6TL6FS5Y", "length": 12642, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'नरेंद्र भाई बात नहीं बनी',हाफिजच्या सुटकेवर राहुल गांधींचा मोदींना टोला", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n'नरेंद्र भाई बात नहीं बनी',हाफिजच्या सुटकेवर राहुल गांधींचा मोदींना टोला\nगुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीका करण्यास कोणतीही संधी सोडत नाहीये.\n25 नोव्हेंबर : मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तानच्या कोर्टाने जामीन दिलाय. याच मुद्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 'नरेंद्र भाई बात नहीं बनी' असं टि्वट करून पंतप्रधान मोदींना टोला लगावला.\nगुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीका करण्यास कोणतीही संधी सोडत नाहीये. अलीकडे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध दृढ झाले आहे. त्यानंतर ट्रम्प यांच्या दबाबानंतर हाफिज सईदला अटक करण्यात आली असा दावा केला गेला.\nपण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुरुवारी पाकिस्तानच्या कोर्टाने हाफिज सईदची मुक्तता केलीये. हाफिज सईदच्या या जामिनावर भारताने नाराजी व्यक्त केलीये. अमरिकेनंही याबद्दल नाराजी व्यक्त केलीये.\nआज राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर मोदी सरकारवर निशाणा साधलाय. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड सुटलाय नरेंद्रभाई बात नहीं बनी' असं टि्वट राहुल गांधींनी केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Gujratrahul gandhiनरेंद्र मोदीराहुल गांधी\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nअकबर यांचा महिला पत्रकाराविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा\nमध्यप्रदेशातही राहुल गांधींचं मंदिर दर्शन आणि पूजाअर्चा, पितांबरा देवीला साकडं\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/02/blog-post_10.html", "date_download": "2018-10-15T22:23:41Z", "digest": "sha1:4AGX2UXA5UU25WOQ6C7TGW3QBXLM23M4", "length": 18054, "nlines": 150, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Poem for Kids:एक होतं वांगं", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nPoem for Kids:एक होतं वांगं\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : for kids, बडबड गाणी, मराठी कविता\nहि कविता आजच्या दैनिक लोकमतच्या 'सुटी रे सुटी' या सदरात प्रकाशित झाली आहे. कविता खुप साधी सोपी आहे कि हिच्या विषयी फारसं काही लिहित नाही. याचा अर्थ\nइतर कविता क्लिष्ट किवा अवघड असतात आणि त्या रसिकांना कळणार नाही म्हणून त्या विषयी लिहितो असं नव्हे. मी माझ्या कवितांविषयी लिहितो किंवा यापुढेही लिहित रहाणार आहे, ते कविता लिहिताना माझ्या मनात नेमक्या काय भावना असतात, माझ्या मनात कुठली घालमेल चाललेली असते असते ते रसिकांपर्यंत पोहोचवावं या म्हणून. पण हि कविता लिहिताना मनात विशेष काही नव्हतं.\nवांगं हि माझी आवडती फळभाजी. हो, हो अगदी कोंबडीच्या रश्श्यापेक्षाही आणि लगेच मनात आलं आपल्या जिभेचे किती चोचले. कधी भरलेलं वांगं काय, कधी वांग्याच्या नुसत्याच तळलेल्या बारक्या फोडींवर टाकलेली मीठ मिरची काय तर कधी त्याचंवांग्याचं भरीत काय. कधी हे भरीत वांगं उकडून तर कधी नुसतं भाजून. चुलीत भाजलेल्या वांग्याचं भरीत तर फारच चवदार लागतं म्हणे. मग असंही वाटू लागलं कि या वांग्यालाही जीव असेल. आईचं बोट सोडून चालायला शिकलेल्या बाळासारखं तेही तुरु तुरु चालत, ” चला बाजार पाहून येऊ.” या म्हणत बाजारात येत असेल.\nभाजीवाल्यानं त्याला एखाद्या काकूंच्या पिशवीत टाकलं कि त्याला आणखीनच आनंद होत असेल. पुढच्या पाहुणचाराचे बेत त्याच्या मनात आकार घेत असतील. पण आपण समुद्रातले काही लक्ष टन मासे स्वाहा करतो. मग ज्याला तडफडही करता येत नाही त्या वांग्याचा थोडाच विचार करणार अशा कितीतरी विचारांच्या गर्दीतून छोट्यांसाठी लिहिलेली ही कविता.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove and Women : पुरुष स्त्रीचा दास का \nLove and wife : बायकोचा भडीमार\nStory for Kid's : राजा पेक्षा दगड बरा\nBirthday Gritting : माझं बर्थडे गिफ्ट\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nMarathi poem : बाबा म्हणजे नेहमी छडी\nStory for Kid's : राक्षसपूरचा राक्षस\nLove Poem : “ तू प्रेमच होऊन ये…\"\nLove Poem : मिठी पडावी पहाट वेळी\nsocial media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा\nPoem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते\nMrathi Poem : मला झाड व्हायचं\nSSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन \nPoem for Kids:एक होतं वांगं\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-15T20:53:25Z", "digest": "sha1:RGG7ZGN4ENNVDPCE25MN2GLPDUKP7WKD", "length": 5892, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालिकेचे “ऑनलाईन’ काम बंद राहणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपालिकेचे “ऑनलाईन’ काम बंद राहणार\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे “सर्व्हर’ नव्याने “डेटा सेंटर’मध्ये कार्यान्वित करण्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान सुट्टीच्या कालावधीत पालिकेचे “ऑनलाईन’ कामकाज बंद राहणार आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे बहुतांश कामकाज “ऑनलाईन’ पद्धतीने चालते. त्यामध्ये मिळकत कर भरणा, पाणीपट्टी, विवाह नोंदणी, परवाना, जन्म-नोंदणी संगणक प्रणाली, निविदा प्रक्रिया “ऑनलाईन’ पद्धतीने राबविली जाते.\nमहापालिकेचे “सर्व्हर’ नव्याने “डेटा सेंटर’मध्ये कार्यान्वित करण्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान सुट्टीच्या कालावधीत पालिकेचे “ऑनलाईन’ कामकाज चार दिवस बंद राहणार आहे. पालिकेच्या सर्व संगणक प्रणालींशी निगडीत “ऑनलाईन’ कामकाज व त्या अनुषंगिक सर्व “ऑनलाईन’ सेवा बंद राहणार आहेत, असे महापालिका प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleभाजपा आमदाराने ममता बॅनर्जींची तुलना शूर्पणखाशी केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/07/blog-post.html", "date_download": "2018-10-15T22:25:43Z", "digest": "sha1:NXPSPLW35CEYG46KF7PCNXGHGJ66424K", "length": 18503, "nlines": 165, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Love : मला चुरमुरे, तुला फरसाण", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nLove : मला चुरमुरे, तुला फरसाण\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : लेख, विनोदी, सामाजिक\nआम्ही जेवायला बसलो होतो. जेवता जेवता सहज आठवणी निघाल्या. म्हणजे बायकोनं काढल्या. नाही तरी बायकांना चघळायला सतत काहीतर विषय हवाच असतो.\nबायको म्हणाली, ” आशु तिच्या मुलांची किती काळजी घेते, नाही का हो “ अशा प्रश्नाला हो म्हणावं नाही म्हणावं काही कळत नाही. कारण हो म्हणावं , \" मी आपल्या मुलांची काळजी घेत नाही का “ अशा प्रश्नाला हो म्हणावं नाही म्हणावं काही कळत नाही. कारण हो म्हणावं , \" मी आपल्या मुलांची काळजी घेत नाही का \" असा प्रतिप्रश्न येणार. आणि नाही म्हणावं तर , \" असे कसे हो तुम्ही \" असा प्रतिप्रश्न येणार. आणि नाही म्हणावं तर , \" असे कसे हो तुम्ही तुम्हाला तुमच्या बहिणीचही कौतुक कसं नाही. तुम्हाला तुमच्या बहिणीचही कौतुक कसं नाही. \" अशा आडकित्यात मान सापडायला नको म्हणून प्रश्न कानामागेच ठेवून आम्ही आपले जेवण चघळत होतो.\n” बघा ना, परवा आख्ख्या प्रवासात तिनं मुलांना कधीही बाहेरच पाणी पिऊ दिलं नाही. प्रत्येकवेळी बिसलरी घेतली. आपण नाही बाई आपल्या मुलांसाठी असं काही केलं.”\nआमचं लक्ष आपलं जेवणात.\n” आपण मुंबईला जाताना, तुम्ही चहा घ्यायचात. मला आणि दादाला एक भेळ घेऊन द्यायचात. जयू तर लहानच होता.”\nमला आणि दादाला एक भेळ घेवून द्यायचात असं बायको म्हणाली मात्र, आमच्या मोठ्या चिरंजीवांनी लगेच कोटी केली.\n” हो मला आठवतंय, तू मला चुरमुरे द्यायचीस आणि स्वतः मात्र फरसाण खायचीस.”\nत्याच्या या कोटीवर आम्ही सारेच पोट धरून ह्सलोत. तिच्या तोंडातला पाण्याचा घोटही घशाखाली उतरेना आणि आमच्या तोंडातला घासही.\nआभार सागर. वाचकांची मनोरंजन करावे हा जसा माझ्या ब्लॉगचा हेतू. तसाच मराठी रसिक वाचकांना मराठीची आणि वाचनाची गोडी लागावी हाही. त्यामुळेच उगाच काहीतरी लिहिण्यापेक्षा अधिकाधिक सकस लिहिण्याचा प्रयत्न मी करतो. आपण नुकताच लिहिलेला\nबैल आणि मी हा लेख हि वाचवा. आपल्याला आवडेल आणि आपली प्रतिक्रिया मिळेल हि अपेक्षा. आपल्या ब्लॉगची लिंक कळवावी.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nLove Poem ; तिची पाऊले झेलून घ्याया\nIndian Politics : काँग्रेस वयात कधी येणार \nLove : मला चुरमुरे, तुला फरसाण\nSms : दिमाग का दही\nLove Letter : आईनस्टाइनचा सिद्धांत आणि प्रेमपत्र\nSms : काट सकता है\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/sayali-soman-article-on-fashion-designing-costume-designing-1614844/", "date_download": "2018-10-15T21:31:14Z", "digest": "sha1:ZDH2FGATR5MVU4LCZFXYGHF5I4QANX2Z", "length": 24282, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sayali Soman article on Fashion Designing costume Designing | फॅशनदार : फॅशनची बाराखडी | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nफॅशनदार : फॅशनची बाराखडी\nफॅशनदार : फॅशनची बाराखडी\nफॅशनदार बनण्याच्या तयारीतला आपला पहिला धडा असणार आहे एकूणच फॅशन डिझाइनिंगमधील वेगवेगळ्या घटकांचा.\nफॅशन कुठली फॉलो करायची, याबद्दल आपण कायम जागरूक असतो. ट्रेंडमध्ये असलेले कपडे, त्यांचे रंगरूप लक्षात घेऊन आपण आपल्याला पटेल, रुचेल अशा पद्धतीने आपली फॅ शन ठरवतो. आपली निवड अधिक सक्षम करायची तर मुळात फॅ शन म्हणजे काय अमुक एक रंग, अमुक प्रकारचे ड्रेस ट्रेंडमध्ये येतात म्हणजे नेमकं काय होतं अमुक एक रंग, अमुक प्रकारचे ड्रेस ट्रेंडमध्ये येतात म्हणजे नेमकं काय होतं त्यामागचा विचार काय, ते आपल्याला सूट होईल की नाही हे कसं ठरवायचं, अशा अनेक मूलभूत प्रश्नांची उकल करून देणारं आजची तरुण फॅशन डिझायनर सायली सोमणचं हे नवंकोरं सदर..\nवर्ष नवं, स्वप्न नवं, उमेद नवी, संकल्प नवा, आनंद नवा .. सालाबादप्रमाणे नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपण बरेच संकल्प मनाशी ठरवतो. या वर्षी मी माझं वाचन वाढवेन, मी गिटार शिकेन, स्वयंपाक शिकेन, नियमित व्यायाम आणि डाएटिंग करून बारीक होईन.. इत्यादी इत्यादी. एवढे सगळे संकल्प आपण करतो खरं, पण तो मनाशी पक्का केलेला संकल्प पूर्णत्वास आणायला किती टक्के यश मिळतं हे सांगणं जरा कठीण आहे. या वर्षी मीपण स्वत:साठी एक संकल्प केला आहे तो म्हणजे मला माझ्या क्षेत्रातल्या फॅशन आणि कॉस्च्युम डिझाइनिंगमधील सर्व पैलूंचा अभ्यास, त्याचं भूत-वर्तमान आणि सातत्याने होणाऱ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्याची सुरुवात मी आपल्या या आजच्या सदरापासून करते आहे..\nआता अभ्यास म्हटलं की मग तो फॅशनचा का असेना त्याला अभ्यासक्रम असणारच. तर फॅशनदार बनण्याच्या तयारीतला आपला पहिला धडा असणार आहे एकूणच फॅशन डिझाइनिंगमधील वेगवेगळ्या घटकांचा. हे घटक म्हणजे रंग, सिल्हाऊट्स, फॅब्रिक किंवा कपडा त्याचं टेक्स्चर (पोत) आणि सर्फेस ऑर्नामेंटेशन टेक्निक्स. आपण रोज जे काही कपडे घालतो, त्यांची जी विशिष्ट रचना असते ती यावरील घटकांना एकत्र आणून केलेली कलाकृती म्हणता येईल. या घटकांबद्दल सविस्तर बोलतानाच आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात त्यांच्याशी असलेलं आपलं नातं आणि प्रभाव याबद्दलही सांगणार आहे. हे घटक काळ आणि ऋतूप्रमाणे सतत बदलत्या स्वरूपाचे असतात. त्यामुळेच फॅशन ट्रेंड्सपण बदलत असतात. जागतिक स्तरावरच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडींप्रमाणे आपली राहणी, विचारसरणी जशी बदलत असते तसंच फॅशन ट्रेंड्सपण बदलत असतात. उदाहरणच सांगायचं झालं तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर मानसिक, सामाजिक आणि आर्थिक तणावाचे वातावरण असल्यामुळे पन्नासच्या दशकापर्यंत लोक हलक्या आणि डल रंगांचे कपडे घालायचे, हळूहळू परिस्थिती निवळल्यावर याच कपडय़ांच्या रंगांचे आणि फॅशनचे रूपांतर साठच्या दशकात अजून जास्त उठावदार, आकर्षक कपडय़ांमध्ये झाले; काळाप्रमाणे आणि लोकांच्या आवडीप्रमाणे सत्तरच्या दशकातील बेल बॉटम पॅण्ट्स नव्वदच्या दशकापर्यंत टाइट फिटिंगच्या पँट्समध्ये बदलल्या होत्या.\nकालमहिम्यानुसार यंदाही फॅशन ट्रेंड्स मागच्या वर्षीपेक्षा थोडे बदललेले असतील. मग ते सर्वात जास्त दिसणारे रंग असोत, कलर पॅलेट-स्टाइल्स किंवा सिल्हाऊट असो नाहीतर त्यावरचं डिझाइन किंवा प्रिंट्स असोत. या संपूर्ण वर्षभरात कपडय़ांसाठी दिसणारे जे विशिष्ट रंग, रंगसंगती ठरल्या आहेत ते म्हणजेच ‘कलर पॅलेट’. या वर्षांची सुरुवात थंडीच्या शेवटाकडे आणि पाठोपाठ वसंत ऋतूच्या आगमनाकडे असल्यामुळे आत्ता रंगांचा कल आइस्क्रीम पेस्ट्ल्सकडे जास्त असेल. या प्रकारचे रंग थोडय़ा फिक्या छटेचे असतात. लवेंडर, लायलक पिंक, डल पीच, आइस ब्ल्यू, अक्वामरीन ब्ल्यू, पिस्ता ग्रीन, लेमोन सोर्बेट, कोकोनट व्हाइट इत्यादी. ऋतूप्रमाणे या आइस्क्रीम पेस्टल्सचे रूपांतर क्रेयॉन कलर्समध्ये होईल. हे रंग पेस्टल्सपेक्षा थोडय़ा उठावदार (व्हायब्रंट)छटांचे असतात. चेरी टोमॅटो रेड, मँगोबटर यल्लो, लेमन पील येल्लो, कोबाल्ट ब्ल्यूू, अल्ट्रा व्हॉयलेट रोजपिंक असे रंग यात असतात. वरील रंगांव्यतिरिक्त एगव्हाइट, नेव्ही ब्ल्यू, डेनिम ब्ल्यू, मिलिटरी ग्रीन, सँड बेज, मरून हे रंग वर्षभर सर्वासाठी अनुरूप ठरतील. पार्टीवेअर्समध्ये मेटॅलिक रंगांचा विशेष समावेश असेल. एकप्रकारे यंदाचा रंग संयोजनाचा आराखडा सतत विशिष्ट प्रकारे बदलता आणि भिन्न स्वरूपाचा राहील.\nत्यानंतर आणखी मूलभूत घटकाबद्दल चर्चा करायची ती म्हणजे सिल्हाऊट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण कुठल्याही प्रकारचे कपडे अंगावर घातल्यानंतर जो मूळ आकार म्हणजेच आउटलाइन (रूपरेषा) दिसते त्याला सिल्हाऊट्स म्हणतात. ही रूपरेषा साधारण इंग्रजी अक्षरांमधल्या ए, व्ही, एक्स, ओ, एच या अक्षरांच्या बाह्य़ रूपासारखी दिसते. साधारणत: या वर्षी सिल्हाऊट ए लाइन, एच लाइनमधले असतील. कपडय़ांच्या फिटिंगबद्दल बोलायचं तर सगळ्यांचंच प्राधान्य ‘कम्फर्ट फिट’कडे असल्याने फॉर्मल पेहरावातही काही कॅज्युअल घटकांचा समावेश असेल. म्हणजे पुरुषांमध्ये फॉर्मल सूट्सबरोबर कॅज्युअल राउंड नेक किंवा व्ही नेक टीशर्ट आणि पायात लोफर शूज, स्नीकर शूज जास्त घातले जातील; स्त्रियांचे स्पगेटी वनपीस ड्रेसेस नेहमीसारखे अचूक फिटिंग, खोल गळ्याचे नसून ढगळ फिटिंग व हाय नेक असतील. जवळपास सगळ्या मॉल्स, दुकानांमध्ये हायवेस्ट पँट्सची चलती असेल. याशिवाय मुलींसाठी चौकोनी गळे, असिमेट्रिकल गळे, योक पॅटर्न, पफ्फड शोल्डरमधील कपडे जास्त प्रचलित असतील.\nरंग आणि आकार यानंतर कपडय़ावर यायला हवं. या यादीत पहिला क्रमांक वॉश्ड डेनिम फॅ ब्रिकचा आहे. वॉश्ड डेनिम म्हणजे आपल्या जीन्स किंवा डेनिम जॅकेटवर एका विशिष्ट प्रकारचे शेडिंग दिसते त्याला वॉश्ड डेनिम म्हणतात. स्त्रियांसाठी शिअर आणि ट्रान्सलुसेंट म्हणजेच अर्धपारदर्श व हलक्या फॅब्रिक्सपासून बनवलेले शर्ट्स, टॉप्स, स्क र्ट्स, लाँग गाउन्स, साडी, घागरा जास्त घातले जातील. याच फॅब्रिक्समध्ये जॉर्जेट, शिफॉन, टीशू, लेस, नेट्स, टय़ुल या सगळ्याच फॅब्रिक्सचा समावेश आहे. त्यावरचं नक्षीकामही फॅब्रिकच्या जवळ जाणाऱ्या रंगाचं किंवा मग मेटालिक सिक्वेन्सची असेल. नक्षीबरोबरच फॅब्रिक रिपल्स, रफ्फल्स, फ्रेड्सचं फॅब्रिक ऑर्नमेंटेशन योग्य वापरात दिसेल. ‘फॅब्रिक ऑर्नमेंटेशन’ म्हणजे एखादं फॅब्रिक नेत्रसुखद, देखणं बनवण्यासाठी केलेली कलाकुसर. मग त्यात फॅब्रिक डाइंग, शेडिंग, प्रिंटिंग, पेंटिंग, शिवणकाम सगळ्याचा समावेश असतो. या वर्षीही हँडलूम्सकडे लोक आकर्षित होतील. पुरुषांच्या फॉर्मल वेअरमध्ये प्लेड चेक्स, स्ट्रइप्ड फॅब्रिक्स तर कॅज्युअल वेअरमध्ये हवाईयन प्रिंटेड शर्ट्स जास्त दिसतील; स्त्रिया ब्लॅक आणि व्हाइट पोलका डॉट्स, जपानी ओरिएंटल बोल्ड फ्लोरल प्रिंट्सला प्राधान्य देतील. कार्टून्सवरून प्रेरित प्रिंट्स, उठावदार रंगातील अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रिंट्स हे तर दोन्हीकडे आवडीचे ठरेल. ठरावीक काळासाठी का होईना पारदर्शक विनैल प्लास्टिकपासून बनवलेले ट्रेन्चकोट्सही चर्चेत असतील. हा होता फॅशनच्या मूळ घटकांचा यंदाच्या फॅशन ट्रेंड्सवर दिसणारा प्रभाव. आता जरा मी माझा संकल्प गांभीर्याने घेतला असल्याने हाच उत्साह कायम ठेवत पुढच्या वेळी आजच्याच लेखाला जोडून घेणारा पुढचा भाग असेल. ज्यात या सगळ्या घटकांना एकत्रित विचार करून या वर्षीचे ट्रेंडी कपडे, अ‍ॅपरल्स, फुटवेअर, अ‍ॅक्सेसरीज, ज्वेलरी आणि बाकी ट्रेंड्स कसे असतील ते आपण पाहू.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/six-ac-coaches-will-be-attached-in-mumbai-local-trains-1615940/", "date_download": "2018-10-15T21:33:14Z", "digest": "sha1:F5R73XB3EOW54X5E4U2PGVR7KBZFM767", "length": 15738, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Six AC coaches will be attached in mumbai local trains | लोकल गाडय़ांचे सहा डबे वातानुकूलित? | Loksatta", "raw_content": "\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nलोकल गाडय़ांचे सहा डबे वातानुकूलित\nलोकल गाडय़ांचे सहा डबे वातानुकूलित\nपश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट ते बोरिवली आणि विरारदरम्यान एक वातानुकूलित लोकल गाडी धावत आहे\nरेल्वे मंडळाकडून काम सुरू, वातानुकूलितचा प्रवास न परवडणाऱ्यांसाठी पर्याय\nवातानुकूलित गाडीमुळे साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द कराव्या लागत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वेने बारापैकी सहा डबे वातानुकूलित करण्याचा पर्याय विचारात घेतला आहे. रेल्वे मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून तांत्रिक चाचपणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.\nपश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट ते बोरिवली आणि विरारदरम्यान एक वातानुकूलित लोकल गाडी धावत आहे. उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक पाहता ही लोकल चालवण्यासाठी साध्या लोकलच्या बारा फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. नेहमीच्या गाडय़ांच्या फेऱ्या रद्द झाल्याने इतर गाडय़ांवरील प्रवाशांचा भार अधिकच वाढला. भविष्यात वातानुकूलित गाडय़ांची संख्या वाढवण्याच्या विचारात असलेल्या रेल्वेने या परिस्थितीचा विचार केला असून त्यावर विविध पर्याय सुचवण्यात आले आहेत. सामान्य लोकल गाडीच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट किंवा पास दरांपेक्षा फार जास्त भाडे न आकारण्याचा नवीन प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविलेला आहे. प्रस्ताव अमलात आल्यास वातानुकूलित लोकल गाडीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा रेल्वे प्रशासनाला आहे.\nजादा तिकीट दराचा तिढा असतानाच येत्या काही वर्षांत २१० वातानुकूलित लोकल गाडय़ा मुंबई उपनगरीय रेल्वेवर चालविण्याचाही प्रस्ताव आहे. या लोकल गाडय़ा आल्यास त्याचे भाडे प्रवाशांना परवडणारे असावे आणि यामध्ये प्रथम तसेच द्वितीय श्रेणी, अशी विभागणी करण्याचा विचारही केला जात आहे.\nतरीही उपनगरीय प्रवाशांना प्रवास परवडणारा होईल की नाही, अशी शंका असलेल्या रेल्वेने आणखी एक पर्याय समोर ठेवला आहे. सध्या सर्वच मार्गावर बहुतांश बारा डबा लोकल गाडय़ा धावत आहेत. या लोकल गाडय़ांचे सहा डबे वातानुकूलित करता येतात का किंवा त्यांना सहा वातानुकूलित डबे जोडता येतील का याची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे पूर्णपणे सामान्य लोकल फेऱ्या जरी रद्द केल्या, तरी त्याचा फटका प्रवाशांना बसणार नाही. रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी शुक्रवारी मुंबईत आले असताना पश्चिम, मध्य आणि एमआरव्हीसीसोबत झालेल्या बैठकीतही यावर चर्चा करण्यात आली. या पर्यायावर रेल्वे बोर्डाकडून कामदेखील सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले. पर्यायांचा अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या सामान्य बारा डबा लोकल गाडीला महिला आणि पुरुषांचे स्वतंत्र डबे असतानाच मालडबा, दिव्यांगांचेही डबे आहेत. त्यामुळे बारा डब्यांपैकी नेमके किती आणि कोणते डबे वातानुकूलित असावेत यावर चर्चा करण्यात आली.\nसध्या पश्चिम रेल्वेवर धावत असलेली वातानुकूलित लोकल गाडी रेट्रोफिटेड आहे. सामान्य लोकल गाडीचे वातानुकूलित लोकलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे बारा डबा लोकल गाडीचे सहा डबे वातानुकूलित होऊ शकतात का किंवा त्यांना वातानुकूलित डबे जोडता येऊ शकतात का याचा विचार केला जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nग्राहकांना सुखद धक्का... अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा\nमहिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने\nनवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर\nInd vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\n#MeToo मोहिमेवर लतादीदी म्हणतात...\n#MeToo : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणते माझंही शोषण\nVideo : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री\n#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा\n#MeToo : आलोक नाथ यांच्या पत्नीने केला १ रुपयाचा मानहानीचा दावा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\nलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेल्या कलंकितांसोबत काम करणार नाही\n‘रिलायन्स’च्या वीजग्राहकांवर २ हजार कोटींचा भुर्दंड\nउत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई\nभारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न\nपाच तासांत तीन हजार किलोंची खिचडी बनवली\nरेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार\n‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/congress-ncp-planning-zilla-parishad-election-28828", "date_download": "2018-10-15T22:12:26Z", "digest": "sha1:H5RVCZPPZAKQUELYTRJM3N5ASNHIJSUS", "length": 14962, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress ncp planning for zilla parishad election काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\nदापोली - जिल्हा परिषदेचा पालगड गट तालुक्‍यात महत्त्वाचा आहे. तालुक्‍यात राजकीय वर्चस्व असलेले काँग्रसचे माजी राज्यमंत्री बाबूराव बेलोसे यांचे गाव या गटात आहे. मात्र, गेली काही वर्षे या गटात शिवसेनेचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून शिवसेनेचे राजेंद्र फणसे यांनी विजय मिळवला होता. पालगड गटात मराठा समाजाची निर्णायक मते आहेत. या वेळी येथील आरक्षणात बदल झाला असून, पालगड गट नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.\nदापोली - जिल्हा परिषदेचा पालगड गट तालुक्‍यात महत्त्वाचा आहे. तालुक्‍यात राजकीय वर्चस्व असलेले काँग्रसचे माजी राज्यमंत्री बाबूराव बेलोसे यांचे गाव या गटात आहे. मात्र, गेली काही वर्षे या गटात शिवसेनेचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून शिवसेनेचे राजेंद्र फणसे यांनी विजय मिळवला होता. पालगड गटात मराठा समाजाची निर्णायक मते आहेत. या वेळी येथील आरक्षणात बदल झाला असून, पालगड गट नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.\nशिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला पालगड गट जिंकण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सेना आणि राष्ट्रवादीतील नाराजांचा फायदा कोणाला होतो यावर येथील विजयाची गणिते अवलंबून आहेत. येथील विद्यमान सदस्याचा पत्ता कट झाला आहे. आरक्षण बदलल्याने या गटात सेनेकडून श्रावणी गोलामडे यांचे नाव चर्चेत आहे. या गटातून काँग्रेस व राष्ट्रवादीकडून कोणाला संधी दिली जाते हे महत्त्वाचे ठरणार आहे. स्त्री मतदारांची संख्या जास्त असल्याने ही मते निर्णायक ठरणार आहेत.\nगेल्या निवडणुकीत पालगड गणातून सेनेच्या संजना गुजर यांनी तिरंगी लढतीत काँग्रेसच्या नेहा जाधव यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळविला होता. पालगड गण यावेळी सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. काँग्रेसकडून या गणात सूर्यकांत यादव यांच्या नावाची चर्चा असली, तरी काँग्रेसचे युवा नेते ॲड. सुशांत बेलोसे हेही या गटातून इच्छुक आहेत. सेनेकडून सुनील जाधव आणि विद्यमान जि.प. सदस्य राजेंद्र फणसे इच्छुक होते.\nराष्ट्रवादीकडून कोणाला संधी दिली जाते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आरपीआयकडून अनिल जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.\nखेर्डी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव आहे. मागील वेळी असलेला साकुर्डे गण यावेळी रद्द झाला आहे. साकुर्डे मतदारसंघातून उन्मेष राजे निवडून आले होते. त्यावेळी राजेश निर्मळ व उन्मेष राजे यांच्यात सामना रंगला होता.\nपालगड जिल्हा परिषद गट\nएकूण मतदार : २०,७८७\nस्त्री मतदार : १०,७८९\nपुरुष मतदार : ९९९८ या गटातून\nविद्यमान सदस्य : राजेंद्र फणसे-पवार (शिवसेना)\nपालगड, शिरखल, मुगीज, सोवेली, शिरसाडी, सातेरे तर्फे नातू, जामगे, विसापूर, आवाशी, शिरसोली, टांगर, खेर्डी, मौजे दापोली, करंजाणी, महाळुंगे, पाचवली, माटवण, नवानगर, वडवली, हातिप, सोंडेघर, वनौशी तर्फे नातू, पिसई, कुडावळे, बोंडिवली\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\n#mynewspapervendor बारामतीत वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा\nबारामती - वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आज विक्रेता दिन साजरा करण्यात आला. माजी...\nवाड्यातील शेतकऱ्यांने भातपिक पेटवले\nवाडा - तालुक्यातील तुसे गावातील अशोक शांताराम मोकाशी या शेतक-याची साडेतीन एकर जमीन ही पावसाअभावी पूर्णपणे करपुन गेली होती. भातपिक पूर्णपणे करपून...\nआता वेळ आली सिमोल्लंघनाची : उदयनराजे\nसातारा : सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-252121.html", "date_download": "2018-10-15T22:02:57Z", "digest": "sha1:NOJ3NFVLUCFFQAFBD6AJ72NB46DGRFXL", "length": 11899, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "परमार आत्महत्या प्रकरणातील तीन नगरसेवक विजयी", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nपरमार आत्महत्या प्रकरणातील तीन नगरसेवक विजयी\n25 फेब्रुवारी : ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे हे तीनही नगरसेवक पुन्हा एकदा निवडून आले आहेत. तर सुधारक चव्हाण यांचा पराभव झाला आहे.\nया चार नगरसेवकांची नावं परमार यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या पत्रात लिहून ठेवली होती. ठाणे पोलिसांनी या चौघांना या पत्राच्या आधारे अटक केली होती. या प्रकरणामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. परमार यांनी लिहिलेली डायरी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांना परमार यांनी दिलेल्या निवडणूक देणग्यांचा उल्लेखही आढळला होता. या प्रकरणानंतर ठाणे महापालिकेतील भ्रष्ट साखळी मोडून काढण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: electionSuraj parmatआत्महत्या प्रकरणनिवडणुकीच्या रिंगणातसुरज परमार\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2015/07/blog-post_12.html", "date_download": "2018-10-15T22:22:18Z", "digest": "sha1:JI2VAK5CZOQLIBXEKNSQGM2KQ5N4BQAL", "length": 21403, "nlines": 169, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : पंढरीची वारी आणि वाघाच्या मिशा", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nपंढरीची वारी आणि वाघाच्या मिशा\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : ललित लेख, लेख, सामाजिक\n( या सगळ्यात वाघाच्या मिशा कुठे आहेत हे तुम्ही नक्की ओळखाल . )\nकाही वर्षापुर्वी मी ' त्याची मिशी……. त्याची डाय ' हि हास्य कविता या सदरात मोडणारी कविता लिहिली होती. तेव्हा ती मी माझ्या ' रे घना ' या ब्लॉगवर प्रकाशित केली होती. याही\nब्लॉगवर ती सवडीने प्रकाशित करीनच. कारण त्या ब्लॉगवर लिहिणं आता मी थांबवलं आहे. त्यानंतर मी काही फोटो काढले होते. ते फोटो टाकून ' अशाही मिशा ' या शिर्षकाचा लेख मी लिहिला होता. त्यातच ती कविता टाकली होती.\nआज अनेक वर्षानंतर मला त्या लेखाची आणि त्या कवितेची आठवण झाली. त्याला कारणही तसंच घडलं.\nआम्ही जिथं रहातो तिथे माझे बंधु व भाजपाचे नेते संजय शेंडगे वारकऱ्यांना दर वर्षी पिठलं - भाकरीचं वाटप करतात. काल सकाळी वारी कासारवाडीत पोहोचली. आम्ही तिघे भाऊ आणि आमची बहीण नगरसेविका आशाताई शेंडगे तिचे पती तानाजी धायगुडे आमच्या शाळेचे विद्यार्थी असे सर्वजण नियोजनासह रस्त्याच्याकडेला उभे होतो. वारकऱ्यांना भाजी भाकरीचे वाटप सुरु होते.\nआणि एक गृहस्थ आमच्या समोर आले. पंचावन्न - छपन्नच्या आसपास वय. संत्र्या - मोसंब्यासारखा गोल रसरशीत चेहरा. हसरे डोळे. बोलण्यात मार्दव. आणि माणुसकी तर इतकी कि जणू काही आम्हा सगळ्यांना अंगाखांद्यावर खेळविण्यासाठी प्रत्यक्ष विठूच अवतरला आहे.\nत्याहून विशेष म्हणजे हातात apple चा i pad. पांढरे शुभ्र धोतर. वर तेवढाच\nपांढरा सदरा. आणि त्याहीवर टोपी. तीसुद्धा\nपांढरी शुभ्रच. या सगळ्या पांढऱ्या\nपेहरावात ओठावरच्या मिशा मात्र काळ्याभोर. तलवारीसारख्या बाकदार. मला खुप प्रसन्न वाटलं त्या गृहस्थांकडे पाहिल्यानंतर. आम्ही त्यांच्या बरोबर फोटो काढण्यास उस्तुक होतोच. पण त्याहून अधिक ते आमच्या बरोबर फोटो काढण्यास उस्तुक होते.\nत्यांनी कितीतरी फोटो घेतले आमच्या सोबत. शाळेच्या मुलांसोबत. मी विचारलं , \" कुठले \nम्हणाले , \" मुंबईतले. अगदी पेसिफिक सांगायचे तर ठाण्यातले.\"\n\" किती वर्षापासुन करताय वारी. \" मी.\n\" हे दहाव्वं वर्ष. \" त्यांनी उत्तर दिलं आणि मी गर्दीकडे वळालो.\nत्यांना पहाणारा प्रत्येकजण त्यांच्या बरोबर फोटो काढून घेण्यासाठी पुढे येत होता. आणि ते कुठलेही आढेवेढे घेत नव्हते. प्रत्येकासोबत फोटो काढून घेत होते.\nबंधु सांगत होते , \" ते दरवर्षी आपल्या\nइथं असे बराच वेळ थांबतात. आपलं काम फार आवडतं त्यांना. नेहमीच्या पेहरावात म्हणजे सुटा - बुटात अथवा टाय - कोटात पाहिलंस तर ओळखणार नाहीस तू त्यांना.\"\nतासाभराने पाहिलं तर ते तिथंच एका हॉटेल मध्ये बसले होते. मी विचारलं , \" अजून इथेच \nम्हणाले , \" हो. हे चार्जिंग करत होतो.पुढे कुठे संधी मिळेल सांगता येत नाही. \" आणि हातातलं i pad. मला दाखवलं. पण ते दाखविण्यामागची भावना बघा माझ्याकडे i pad. आहे. तुमच्याकडे आहे का हि नव्हती तर एवढ चांगलं इनस्ट्रूमेंट पण चार्जिंग नसेल तर हवा नसलेल्या मर्चडीस सारखं. बिनकामाच.\n\" हो , तेही खरंच. \"\n\" शिवाय आत्ता काढलेले फोटो फेसबुकला अपलोड केले. \" त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पहाण्यासारखी होती. \"\nथोड्या वेळाने त्यांनी आम्हा सगळ्यांची पुन्हा भेट\nघेतली. पुन्हा काही फोटो घेतले.\nत्या काळी बीएस्सीची पदवी घेतलेले हे गृहस्थ मधुराज इंटरप्राईजेस या फर्मचे ते सर्वेसर्वा. सेक्युरिटी इक्विपमेंटच त्यांचं स्वतःच उत्पादन. निघताना त्यांनी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड हाती ठेवलं.\nएवढा मोठा माणूस. पण वारीचा वारकरी झालेला. सर्वस्व विसरून विठूच्या चरणी लीन होण्यासाठी निघालेला.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nमंगला कदम यांची ' दादा ' गिरी\nharmful programs मेसेज कसा घालवायचा \nबाई, बुद्धी आणि शिक्षण\nपंढरीची वारी आणि वाघाच्या मिशा\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43059157", "date_download": "2018-10-15T21:40:24Z", "digest": "sha1:FSHUAMP3GCLNDW5S3ZR3U7PT6GFF2JAX", "length": 27372, "nlines": 165, "source_domain": "www.bbc.com", "title": "वन स्टॉप सेंटर : पीडित महिलांसाठीचे निवारेच जेव्हा मदत मागतात... - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nवन स्टॉप सेंटर : पीडित महिलांसाठीचे निवारेच जेव्हा मदत मागतात...\nसर्वप्रिया सांगवान बीबीसी हिंदीसाठी सागर आणि हिसारहून\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र\n\"त्या महिलेचा हात तुटला होता. तिथे तिच्या नवऱ्याला फोन करून बोलावून घेण्यात आलं. नवरा अनेक जणांना घेऊन आला आणि आता तो तिला घरी घेऊन जायला तयार आहे. तिला नेऊन तिच्यावर उपचार करण्याचे आदेश त्याला देण्यात आले आहेत. शेवटी जिथून ती महिला जीव वाचवून आली होती, तिला तिथेच जावं लागलं.\"\nहा अनुभव आहे हिंसाचाराने पीडित झालेल्या स्त्रियांना मदत करणाऱ्या केंद्रांमधला.\nमहिला सशक्तीकरणाच्या नावानं केंद्र सरकारनं तीन वर्षांपूर्वी एक योजना सुरू केली होती, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. या योजनेचं नाव आहे वन स्टॉप सेंटर.\nही योजना महिला आणि बाल विकास कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. निर्भया प्रकरणानंतर एक प्रभावात्मक उपाययोजना म्हणून ही मोहीम सुरू झाली होती. त्यामुळे हिंसाचार पीडित स्त्रियांना एकाच छताखाली सगळ्या प्रकारची मदत मिळेल, हे त्यामागचं उद्दिष्ट.\nया योजनेअंतर्गत घरगुती हिंसा, बलात्कार, मानवी तस्करी आणि अॅसिड हल्ल्यासारख्या प्रकरणांतील पीडित माहिलांना वन स्टॉप सेंटरमध्ये मदत मिळेल. तिथे त्यांच्या थांबण्याची व्यवस्था होईल म्हणजे त्या सुरक्षित राहतील.\nदक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झुमा आणि गुप्ता यांच्यातील कनेक्शन काय\nअमेरिका : फ्लोरिडाच्या शाळेत गोळीबार, 17 जणांचा मृत्यू\nदेशभरात 166 ठिकाणी ही केंद्रं उघडली गेली आहेत, पण खरी परिस्थिती अशी आहे की महिलांनाच या केंद्राविषयी माहिती नाही. तसंच या केंद्रांच्या स्वतःच्याच अनेक अडचणी आहे.\nहे केंद्र सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती आहे आणि या केंद्रावर निराधार स्त्रियांना कशी मदत केली जाते, याचा बीबीसीने आढावा घेतला.\nमदत तर दूरची गोष्ट आहे...\nसकाळी 11ची वेळ होती. आम्ही हिसारच्या एका 'वन स्टॉप सेंटर'ला पोहोचलो. ते एका महिला पोलीस ठाण्याच्या परिसरात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याच केंद्रात एक खोली दिली आहे.\nया खोलीत दोन खुर्च्या आणि दोन टेबलं ठेवली आहेत. 4-5 पलंगसुद्धा आहेत. त्यात आरोग्य केंद्राची एक महिला कर्मचारी तिथे झोपली होती. जर कोणती पीडित महिला तिथे आली तर तीसुद्धा तिथेच झोपते. कोणी अजून आलं तर त्या व्यक्तीला तिथेच बसायला दिलं.\nतिथलं भकास वातावरण पाहून तिथे कोणी येतं की नाही, अशी शंका येते.\nदिशा निर्देशांनुसार या केंद्रावर एक प्रशासक असला पाहिजे पण तो प्रशासक आलेला नाही, असं आम्हाला सांगण्यात आलं.\nप्रतिमा मथळा महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी (मध्ये)\nआम्ही मग सेंटरच्या कर्मचाऱ्यांना विचारलं की पीडितांना कशी मदत केली जाते तेव्हा उत्तर मिळालं, \"आम्ही त्यांना हॉटेलमधून वगैरै जेवण मागवून देतो.\"\nअनेक कामांसाठी ठेवलेल्या एका युवकाला जेव्हा खोदून खोदून विचारलं तेव्हा तो म्हणाला, की त्याला जास्त माहिती नाही. कारण त्याच्यासमोर कोणीही पीडित आलेलं नाही. \"सगळे रात्री येतात, तेव्हा मी नसतोच.\"\nआणखी दोन कर्मचारी तिथे उपस्थित होते, ज्यांना वेगवेगळ्या कामांसाठी तिथे ठेवलं होतं.\nप्रशासक सुनीता यादव यांच्याशी फोनवर बातचीत केली तेव्हा त्या रेडक्रॉसच्या ऑफिसमध्ये होत्या. खरंतर त्यांच्याकडे तीन जागांचा आधीच अधिभार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहणं त्यांच्यासाठी शक्य नाही.\nरेड क्रॉसच्या कार्यालयात त्या म्हणाल्या, \"जोवर संपूर्ण स्टाफ नसेल तोपर्यंत प्रशिक्षण होणार नाही. तोवर आम्हीच काम चालवत आहोत.\"\n\"माझ्याकडे एकच महिला स्टाफ आहे. तिला मी दिवसा कामाला ठेवलं तर रात्री कोणाला ठेवू जर कोणत्याही पीडित स्त्रीला केंद्रात ठेवायचं असेल तर कोणाच्या भरवशावर ठेवू जर कोणत्याही पीडित स्त्रीला केंद्रात ठेवायचं असेल तर कोणाच्या भरवशावर ठेवू सुरक्षारक्षकांनासुद्धा एजन्सीकडून आणलं आहे. आता केस वर्कर, काउंसिलर, पॅरालीगल, मेडिकल, आयटी स्टाफ, काहीही नाही.\"\nप्रतिमा मथळा हिसार वन स्टॉप सेंटर\nसुनीता यादव यांच्या अडचणींची यादी खूप मोठी आहे. त्या सांगतात, \"अथॉरिटीजवळ जमीन कमी आहे. आम्ही अर्ज करून ठेवला आहे पण आतापर्यंत मिळालेली नाही.\"\nहे केंद्र कागदोपत्री 30 डिसेंबर 2016 ला सुरू झालं आहे. पण आतापर्यंत 39 केसेस समोर आल्या आहेत. त्यात घरगुती हिंसाचार, कौटुंबिक कलहांच्या केसेस जास्त आहेत. एक प्रकरण मानवी तस्करीचं सुद्धा आहे. ज्यावर तोडगा काढला आहे आणि नुकसानभरपाईसुद्धा दिली गेली.\nपण हे पहिलं पोलीस स्टेशन आणि 'वन स्टॉप सेंटर आहे' जिथे महिलांना पोहोचायला जास्त त्रास होतो.\nतोडगा निघणार तरी कसा\n'प्रगती कानूनी सहायता केंद्र' हिसारमधील एक स्वयंसेवी संस्था आहे. हे केंद्र महिलाच चालवतात. तिथे सहाय्य करणाऱ्या नीलम भुटानी सांगतात की इथे कायम मध्यस्थाची भूमिका बजावली जाते. हा या केंद्राचा मूळ उद्देश नव्हता.\nइश्क, मोहब्बत आणि नृसिंहवाडी\nइस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंचं काय होणार\nप्रगती सहायता केंद्राच्या कार्यालयात घरगुती हिंसेमुळे त्रस्त झालेल्या पूनमशी आमची भेट झाली. तीन दिवसांपासून त्या सारसौंध गावातून हिसार महिला पोलीस ठाण्यात येत आहे.\n35 वर्षांच्या पूनमचं लग्न 2002 साली झालं होतं. त्यांना 12 आणि 14 वर्षांच्या दोन मुली आहेत. घरगुती हिंसाचारानं पीडित पूनम अनेक वर्षांपासून आपल्या मुलींसोबत माहेरी राहत आहेत.\nप्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र\nत्या सांगतात, \"एक वर्षापूर्वी जेव्हा मी तक्रार घेऊन गेली तेव्हा त्यांनी सांगितलं की मला कोर्टात जावं लागेल. आता मी गेल्या तीन दिवसांपासून जात आहे पण कोणत्याच प्रकारची सुनावणी होत नाही. माझ्याकडे फारसे पैसै नाहीत. मी शिवणकाम करते. मी रोज भाडं खर्च करून शहरात येते. एक तर मला उत्तर द्या किंवा 'काही होणार नाही', असं सरळ सांगून तरी द्या.\"\nजेव्हा पूनम यांना विचारलं की कुणी त्यांना शेजारच्या वन स्टॉप सेंटरमध्ये का नेलं नाही, तेव्हा त्यांनी 'हे काय असतं' असं विचारलं. कुणीही त्यांना याबद्दल कळवलं नसल्याचंही त्या म्हणाल्या.\nप्रगतीमध्ये काम करणाऱ्या शकुंतला जाखड सांगतात की अशिक्षित आणि गरीब लोकांची सुनावणी कठीण आहे. त्या विचारतात, \"पोलीस आणि प्रशासनामध्ये असलेल्या असंवेदनशीलतेमुळे अशा योजनांचं महत्त्व कमी होतं. या केंद्राचा प्रचारच झाला नाही तर महिला पोहोचतीलच कशा\nघरगुती भांडणं सोडवण्याचं केंद्र\nमध्य प्रदेशमधील सागर शहरातील केंद्राची परिस्थितीसुद्धा हिसार केंद्रासारखीच आहे. इथल्या वन स्टॉप सेंटरवरील प्रशासक राजेश्वरी श्रीवास्तव यांना जेव्हा विचारलं की त्या पीडितांची मदत करतात तेव्हा त्यांनी सांगितलं, \"एक महिला आमच्याकडे आली. ती सागरला आपल्या माहेरी राहत होती. आम्ही तिचं पालनपोषण करावं, अशी तिची अपेक्षा होती. तिच्या नवऱ्याला बोलावलं तेव्हा तो म्हणाला की तो त्याच्या बायकोला घरी न्यायला तयार आहे. आम्ही तिला समजावलं की तू सासरी राहून आपल्या मुलींची काळजी घे.\"\nप्रतिमा मथळा पूनमनं बीबीसीला आपले अनुभव सांगितले.\nचार मुलींच्या या आईला केंद्रात वैद्यकीय मदत आणि समुपदेशन मिळायला हवं होतं. पण त्यांनी तिला मुलगा जन्माला घालण्यासाठी दबाव टाकणाऱ्या सासरी रहायचा सल्ला दिला.\nसागरचं हॉस्पिटल केंद्राच्या जवळ होतं पण अजूनही भाड्याच्या इमारतीतून त्यांचं काम सुरू होतं. एका खोलीत राजेश्वरी श्रीवास्तव यांचं कार्यालय होतं.\nत्यांनी सांगितलं की त्यांचा स्टाफ 15 जानेवारीला आला आहे. पण त्यांच्या केंद्रांचं बजेट एप्रिल 2017 मध्ये आल्याचं त्यांनी सांगितलं.\nया केंद्राची माहिती पोहोचवण्यासाठी कोणती पावलं उचलली जातात का, हे विचारल्यावर त्यांनी सांगितलं की मध्य प्रदेश सरकारनं शौर्य दल आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना पीडितांना इथे घेऊन यायला सांगितलं आहे.\n'सेंटरबद्दल लोकांना माहीतच नाही'\nसागरच्या मकरौनिया क्षेत्रात एक आंगणवाडी कार्यकर्तीने माझ्याशी सविस्तर बातचीत केली. त्यांनी सांगितलं की कोणत्याच वन स्टॉप सेंटर किंवा सखी सेंटरबद्दल माहिती नाही. त्यांना फक्त आदेश आहे की कोणत्याही पीडितेला परियोजना कार्यालयात आणावं. त्याप्रमाणे त्या घेऊन जातात.\nपुढे कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होते.\nप्रतिमा मथळा सागर वन स्टॉप सेंटर\nजर एखाद्या महिलेला आपल्या घरी जायची इच्छा नसेल तर तो काय केलं जातं, या प्रश्नाचं उत्तर देताना ती कार्यकर्ती सांगते की अशा प्रकरणांत कोणतीही मदत मिळत नाही, पीडितांनाच स्वत:ची व्यवस्था बघावी लागते.\nअंगणवाडी कार्यकर्त्यासुद्धा महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत येतात. म्हणजे मंत्रालय आपल्याच विभागाची सेवा आपल्या योजनांसाठी घेऊ शकत नाही.\nसागरच्या सावित्री सेन 2013 पासून घरगुती हिंसाचाराला बळी ठरत आहेत. आपली व्यथा बीबीसीला सांगताना त्यांना रडू कोसळतं, \"माझी मदत होईल अशी कोणतीच सोय मला मिळत नाही. जेव्हा मी पहिल्यांदा नवऱ्याचा मार खाऊन पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा रात्री साडे दहा वाजेपर्यंत तिथेच होते. नवऱ्यानं मारल्यामुळे माझं मूल पोटातच मेलं. दुसऱ्या दिवशी एका वकिलाच्या मदतीनं FIR दाखल झालं.\"\nत्यांना सखी सेंटरबद्दल माहिती नव्हतं पण नुकतंच त्यांचं राजेश्वरी यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलं की त्यांनी राजेश्वरींना 3-4 दिवसांत बरेच फोन केले पण त्या फोन उचलत नाहीत.\nप्रतिमा मथळा सावित्री घरगुती हिंसाचाराने पीडित आहे.\nबीबीसी तिथे आल्यामुळे सावित्रींना आशेचा किरण दिसला. ज्या स्त्रिया पीडित आहेत त्यांची कथा सांगण्यासाठी आमची भेट घालून देण्याच्या गोष्टी करू लागल्या. पण सुनावणीची जबाबदारी सरकारने दुसऱ्याला दिली आहे.\nयोजनेसाठी यंदा 105 कोटींची तरतूद\nकेंद्र सरकारच्या PIB या वेबसाईटनुसार ही योजना 18 कोटी रुपये इतक्या वार्षिक बजेटसह 2015 साली सुरू केली होती. 2016-17 साली या योजनेसाठी 75 कोटी रुपये दिले गेले. 2018-19 साली 105 कोटी रुपये दिले.\nआम्हाला वन स्टॉप सेंटरची जी हकीकत दिसली त्यावर महिला आणि बाल विकास मंत्रालयाची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांना विचारलं की या दोन केंद्रांसाठी बजेटमध्ये किती पैसा खर्च झाला आणि किती वाचला\nत्यासाठी आम्ही 5 फेब्रुवारीला मंत्रालयाला ईमेल लिहिला होता. पण ही बातमी छापण्याच्या वेळेपर्यंत त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही.\n'पुरुषी' शिवसेनेत महिला नेत्यांना स्थान नाही का\nबांगलादेशाच्या बॅटलिंग बेगम : खालिदा झिया आणि शेख हसीना\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n#MeToo : 'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'\nमंगळयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलेची गोष्ट\nपाहा व्हीडिओ : काय आहे झिपरा कुत्रा आणि भोंडल्याची परंपरा\n' युरोपिय राष्ट्रांची तपासाची मागणी\n#MeToo : फक्त सत्यच माझा बचाव करेल - प्रिया रमाणी\nपाहा असं जग जे तुमच्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही\n'मला कधीही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही, कारण...'\n'हो, मी मुस्लीम आहे आणि मला गरबा खेळायला आवडतं'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/category/maharashtra/page/2/", "date_download": "2018-10-15T22:34:23Z", "digest": "sha1:PZGY7RLQMLTQIY54IADH77PL3WROIZQE", "length": 17349, "nlines": 118, "source_domain": "pcmcnews.in", "title": "महाराष्ट्र – Page 2 – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nमराठा आरक्षणाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी\nAugust 7, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगानं चार दिवसांपूर्वी राज्य सरकारला एक पानी स्टेटस रिपोर्ट दिला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर भर देण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल. मराठा …\n आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव\nAugust 6, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र\nनाशिक : आपल्या आजीच्या अनैतिक प्रेम संबंधामुळे 10 महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील मायको दवाखान्‍याजवळ राहणार्‍या संगीता देवरे, त्यांची तान्ही मुलगी आणि आई या तिघींना जाळण्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये 10 महिन्याची चिमुकली सिद्धी हिचा मृत्यू झाला, तर तिची आई आणि आजी 8० टक्क्यांपेक्षा …\nहिना गावित यांच्यानंतर नंदुरबारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यावर विद्यार्थ्यांचा हल्ला\nAugust 6, 2018\tमहाराष्ट्र\nनंदुरबार : खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी गाडीवर चढून तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आता आदिवासी विद्यार्थ्यांनी एका आयएस महिला अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केला. विद्यार्थ्यांनी गाडीवर चढून तोडफोड केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वानमंती सी या गाडीत होत्या. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात डीबीटी योजना …\nमहिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी केली आत्महत्या ..\nJuly 11, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nमुंबई : महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली. प्रियकराशी ब्रेक अप झाल्याने त्या नैराश्यात होत्या. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सूत्रांनी सांगितले. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या. चेतना पंडित (वय २७ वर्ष) या गोरेगावमधील पद्मावती नगर अपार्टमेंट येथे चार मैत्रिणींसह …\nपाऊसमुळे मुंबईत वाढले भाजी आणि फळांचे दर \nJuly 11, 2018\tठळक बातम्या, महाराष्ट्र, मुंबई\nसतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना जेरीस आणलं असताना आता या पावसाचा आणखीन एक फटका मुंबईकरांना बसला आहे. पावसामुळे मुंबईतील किरकोळ बाजारात भाज्या आणि फळांचे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक घटल्यानं ही दरवाढ झाली आहे. मुंबईत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडत होता. काही सखोल ठिकाणी पाणी सांचलं होतं त्यामुळे वाहतूक …\nनिर्भया हत्याकांड : आरोपींची फाशी कायम\nJuly 9, 2018\tमहाराष्ट्र\nनवी दिल्ली: देशाला हादरवणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील तिन्ही आरोपींना माफी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या तिन्ही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे या आरोपींना राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही.\nमेहता का उल्टा चश्मामधील डॉ. हंसराज हाथी यांचे निधन\nJuly 9, 2018\tमहाराष्ट्र\nमुंबई – तारक मेहता का उल्टा चश्मा च्या प्रेक्षकांसाठी एक दुखद बातमी आहे. प्रसिद्ध टीवी सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये डॉ. हंसराज हाथींची भूमिका साकारणारे अभिनेता कवि कुमार आजाद यांचे सोमवारी हृदय विकाराचा झटक्याने निधन झाले आहे.मालिकेतून कवी कुमार हे घराघरात पोहोचले होते.कवीकुमार हे दीर्घकाळपासून या मालिकेत काम करत होते. …\nपावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयाना सुट्टी\nJuly 9, 2018\tमहाराष्ट्र\nमुंबई – मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी सुरु आहेत. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी दिली आहे.तर मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे\nमुलाच्या खुनाचा बदला वडिलाने घेतला\nJuly 9, 2018\tक्राईम, महाराष्ट्र\nसोलापूर – सोलापुरातील नवीपेठ परिसरातील मोबाईल गल्लीत सत्यवान उर्फ आबा कांबळे रा.उत्तर कसबा पत्रा तालीम असे मृतांचे नाव आहे.शासकीय रुग्णालयात नातेवाईकानी व मित्रांनी गर्दी केली होती कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासकीय रुग्णालय,पत्रा तालीम तसेच पाणिवेस येथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.शनिवारी रात्री साडेनऊ ते पावणे दहा च्या सुमारास कोयत्याने …\nसोलापुरातील नवी पेठे येथील मोबाईल गल्लीत कोयत्याने वार करून खून\nJuly 8, 2018\tक्राईम, महाराष्ट्र\nसोलापूर – सतीश उर्फ आबा कांबळे वय 32 राहणार पत्रा तालीम सोलापूर याची निर्घृण पणे खून केला आहे. सोलापूर येथील शिंदे चौक येथे ही घटना घडली आहे. आबा कांबळे हे पत्रा तालीम चे कार्यकर्ते होते. नवी पेठ येथील मोबाईल गल्ली मध्ये त्यांचे मोबाईल दुरुस्ती करण्याचे दुकान आहे. रात्री 9:30 च्या सुमारास …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.cehat.org/publications/1490947697", "date_download": "2018-10-15T22:34:39Z", "digest": "sha1:32QPT77Y3INYPH52I2AWQCPCDMPBCVLH", "length": 3623, "nlines": 76, "source_domain": "www.cehat.org", "title": "Cehat | Publications", "raw_content": "\nकौटुंबिक हिंसेमध्ये कारवाईकरिता आरोग्य व्यावसायिकांसाठी मार्गदर्शिका\nजीवन हे जगण्यासाठी आहे. सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nघरेलु हिंसा के मामले में स्वास्थ्यकर्मियों द्वारा हस्तक्षेप करने हेतु मार्गदर्शिका\nआपका जीवन मूल्यवान है | सुसाईड पैम्फलेट (मुंबई)\nयौन उत्पीड़न के मामले में अपनाई जानेवाली मुलभुत प्रक्रिया\nलैगींक अत्याचाराची प्रकरणे हाताळताना अनुसरण्याच्या प्राथमिक कार्यपद्धती\nराजीव गांधी आरोग्य योजना शहरापुरतीच: ‘सेहत’ संस्थेच्या अभ्यासपूर्ण अहवालाचा निष्कर्ष\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nसरासरी पाच टक्के महिलांवर ‘वैवाहिक बलात्कार\nकौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करण्याकरिता नैतिक मार्गदर्शक तत्त्वे\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा. मिळून साऱ्याजणी मासिक\nलैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा\nमहाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची अर्थसंकल्पीय प्रक्रिया : एक ओळख, एक मागोवा\nस्त्रियांच्या माहितीकरिता पत्रक : गर्भापताविषयी सर्वकाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/solapur-municipal-corporation-worker-suicide-258765.html", "date_download": "2018-10-15T21:40:46Z", "digest": "sha1:NGHYCKBK5LT7JAYDAMJCZUVXQUDTAQKJ", "length": 12098, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली उडी घेऊन कर्मचाऱ्याची आत्महत्या", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nवरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली उडी घेऊन कर्मचाऱ्याची आत्महत्या\nअधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सुसाईट नोटमध्ये व्हटकर यांनी नमूद केलंय\n21 एप्रिल : वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीये. संजय व्हटकर असं या कर्मचाऱ्यांचं नाव आहे.\nया प्रकरणी 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\nसोलापूर महापालिकेत वरिष्ठांच्या भ्रष्टाचाराच्या कारभाराला कंटाळून आरोग्य विभागातील संजय व्हटकर या कर्मचाऱ्याने तिलाटी येथील रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.\nआपल्या आत्महत्येला सहाय्यक आयुक्त अभिजीत हराळे, सफाई अधिक्षक हराळे आणि निवृत्त अधिक्षक राजू सावंत यांना व्हटकर यांनी जबाबदार धरलंय.\nया अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सुसाईट नोटमध्ये व्हटकर यांनी नमूद केलंय. या सुसाईट नोटच्या आधारे तिन्ही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/45188", "date_download": "2018-10-15T21:25:39Z", "digest": "sha1:YDIJXQBW6H5E3GESZMWZIM4H7YOMTUBP", "length": 15610, "nlines": 235, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम \"बाप्पाला पत्र\" प्रवेशिका क्र. ९ (पौर्णिमा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम \"बाप्पाला पत्र\" प्रवेशिका क्र. ९ (पौर्णिमा)\nमायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम \"बाप्पाला पत्र\" प्रवेशिका क्र. ९ (पौर्णिमा)\nअवांतर मायबोली गणेशोत्सव २०१३\nगोड पत्र. बाप्पाचे देखवे\nगोड पत्र. बाप्पाचे देखवे पहायाला बाप्प्लालाच घेऊन जायची आयडीयाची कल्पना आवडली. आणि कार्तिकेय कशासाठी हवाय म्हणे कार्तिकेयची आठवण काढ्णारा हा पहिलाच..\nमस्त लिहिलेय. वर अगदी 'श्री'\nवर अगदी 'श्री' वगैरे लिहिलेय.\nमला फक्त बुद्धी दे>>> आईची अ‍ॅडिशन दिसते.\nवा, वा, वा, वा .... खूपच भारी\nवा, वा, वा, वा .... खूपच भारी पत्र - \"मला काहीही नकोय, कार्तिकेयाचीही आठवण काढलीये\" हे विशेषच....\nआपण सगळे मिळून मजा करु हे अगदी अगदी आवडलंय ....\nकसलं गोड लिहीलय पत्र्..शाब्बास नचिकेत\nछान लिहीले आहे. प्रत्येक\nछान लिहीले आहे. प्रत्येक बाळाने वेगळेच लिहीले ना\n अच्छा टाटा हे भारीये\nअच्छा टाटा हे भारीये फोनवर बोलल्यसारखे .\nमस्त. प्रत्येक बाळाने वेगळेच\nप्रत्येक बाळाने वेगळेच लिहीले ना\nछान लिहिलंय पत्रं. फोनवर\nफोनवर बोलल्यासारखं , मी नचिकेत बोलतोय आणि टाटा.\n कार्तिकेय ची सुद्धा आठवण काढलीये नचिकेत ने..सो स्वीट\nछान लिहिलंय पत्रं. फोनवर\nछान लिहिलंय पत्रं. फोनवर बोलल्यासारखं , मी नचिकेत बोलतोय आणि टाटा. >. हो नं, आणि एकदम वेगळ्याच गोष्टी लिहिल्या आहेत, कार्तिकेयाची आठवण पण इंटरेस्टींग \nविसर्जन झालं तरी पुढच्या\nविसर्जन झालं तरी पुढच्या वर्षी भेटूया..\nगोड पत्र. बाप्पाचे देखवे\nगोड पत्र. बाप्पाचे देखवे पहायाला बाप्प्लालाच घेऊन जायची आयडीयाची कल्पना आवडली. आणि कार्तिकेय कशासाठी हवाय म्हणे कार्तिकेयची आठवण काढ्णारा हा पहिलाच.. कार्तिकेयची आठवण काढ्णारा हा पहिलाच..\nमस्तं लिहिलयस नचिकेत जास्वंदीचं फुल आणि बाप्पाचं चित्रही मस्तय\nमस्त पत्र लिहिलयंस नचिकेत\nमस्त पत्र लिहिलयंस नचिकेत\nमोदक खायला आम्हाला पण बोलव बरं का....\nतुम्ही कोण पाचजण मजा करणारे आई, बाबा, तू, गणपती बाप्पा आणि कार्तिकेय का\nमस्त लिहिलेस नचिकेत. कार्तिकेयाला कित्ती बरं वाटलं असेल सगळेजण बाप्पाच्याच मागे मग त्याने काय करावं\nकित्ती छान लिहिलंय की मला\nकित्ती छान लिहिलंय की मला काही नकोय आणि कार्तिकेयची आठवण काढल्याबद्दल तो खूष झाला असेल आणि कार्तिकेयची आठवण काढल्याबद्दल तो खूष झाला असेल मस्त मस्त लिहिलंयस हं मस्त मस्त लिहिलंयस हं\nफार छान लिहीलंय. मला काही\nफार छान लिहीलंय. मला काही नको, कार्तिकेय, पाच जण - सगळं गोड \nमस्तं. गणपतीच्या दादाची पण\nगणपतीच्या दादाची पण आठवण ठेवलीय.\n>>मी नचिकेत बोलतोय भारी...\nपत्र तर मस्तच, पण अक्षर अन\nपत्र तर मस्तच, पण अक्षर अन शब्द किती सुटसुटीत आहेत, दोन शब्दांमधील अंतर सुद्धा इतके सारखे जसे टाईपिंग केलेय असेच...\nबाकी कार्तिकेयचा उल्लेख खरेच भारी \nवृक्षतोड न करण्याचा चांगला\nवृक्षतोड न करण्याचा चांगला संदेश दिला आहे नचिकेतने. चित्रकलाही छान आहे.\nधन्यवाद लोकहो तुमचे प्रतिसाद\nधन्यवाद लोकहो तुमचे प्रतिसाद पाहून नचिकेताला हुरूप आला.\n'आपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर आई-बाबांना मजेत स्थान नाही\n'आपण पाच जण मजा करू'- मधले\n'आपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर आई-बाबांना मजेत स्थान नाही\nखुपच भारी होतं हे\nआपण पाच जण मजा करू'- मधले पाच\nआपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर फिदीफिदी आई-बाबांना मजेत स्थान नाही>>> भारीच्चे नचिकेत.\nछान लिहिलं आहे पत्र.\nछान लिहिलं आहे पत्र.\n>> छान लिहिलंय पत्रं. >>\n>> छान लिहिलंय पत्रं.\n>> फोनवर बोलल्यासारखं , मी नचिकेत बोलतोय आणि टाटा.\n'आपण पाच जण मजा करू'- मधले\n'आपण पाच जण मजा करू'- मधले पाच म्हणजे तो स्वतः, गणपती, कार्तिकेय, उंदीर आणि मोर आई-बाबांना मजेत स्थान नाही\nवा वा , सो युनिक\nमस्तच .. पण कार्तिकेय आला की\nपण कार्तिकेय आला की मुली फिरकू द्यायचा नाही आसपास ..\nनचिकेत, पत्र खूप छान लिहीलं\nनचिकेत, पत्र खूप छान लिहीलं आहे, अक्षरही वळणदार आहे बाप्पा आणि कार्तिकेय सोबत मज्जा करण्याची आयडीया आवडली.\nवा नचिकेत. किती छान पत्र\nवा नचिकेत. किती छान पत्र लिहिलयस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada-maratha-agitation/marathakrantimorcha-maratha-reservation-agitation-ashok-chavan-home", "date_download": "2018-10-15T22:00:52Z", "digest": "sha1:4BAAZK3O3QFVZ6ASQUOBMKMGSB2RBL3F", "length": 12095, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha maratha reservation agitation Ashok Chavan Home #MarathaKrantiMorcha अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nनांदेड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील आनंद निलयम या निवासस्थानासमोर मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी दुपारी आंदोलन करून घंटानाद करण्यात आला. या वेळी आमदार अमिता चव्हाण, आमदार डी. पी. सावंत यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवत आरक्षणाच्या मागणीसाठी आम्हीदेखील आपल्यासोबत आहोत, असे आश्वासन दिले.\nनांदेड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील आनंद निलयम या निवासस्थानासमोर मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी दुपारी आंदोलन करून घंटानाद करण्यात आला. या वेळी आमदार अमिता चव्हाण, आमदार डी. पी. सावंत यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवत आरक्षणाच्या मागणीसाठी आम्हीदेखील आपल्यासोबत आहोत, असे आश्वासन दिले.\nमराठा समाजाच्या आरक्षणाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी खासदार अशोक चव्हाण आणि आमदार अमिता चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून घंटानाद करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाच्या खासदारांनी लोकसभेत; तर आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मागण्या मांडाव्यात. कोणत्याही परिस्थितीत सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडावे, मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करावी, या व इतर मागण्या या वेळी करण्यात आल्या.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nथकबाकीदारांचे वीजजोड तोडू नका - शिवतारे\nफलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य...\nबाळ जन्मले गं सये\nबाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड...\nअपघातातून बचावले आमदार बाळा भेगडे\nतळेगाव दाभाडे - येथील अथर्व हॉस्पिटलच्या लिफ्टचा रोप तूटून झालेल्या अपघातात आमदार बाळा भेगडे आपल्या मुलासह सुखरूप बचावले. शनिवारी दुपारी...\nमंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र\nमंचर : \"कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/commercial-hub-vadala-track-terminas-26111", "date_download": "2018-10-15T21:37:24Z", "digest": "sha1:2NR446ZXGEQK6C2FAX3ELM3HAU5FM7RI", "length": 11973, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "commercial hub on vadala track terminas वडाळा ट्रक टर्मिनसवर कमर्शिअल हब | eSakal", "raw_content": "\nवडाळा ट्रक टर्मिनसवर कमर्शिअल हब\nरविवार, 15 जानेवारी 2017\nएमएमआरडीएकडून प्रस्ताव बनवण्याचे काम सुरू\nमुंबई - वडाळा येथील ट्रक टर्मिनसच्या 60 हेक्‍टर जागेवर निवासी आणि कमर्शिअल हब स्थापन करण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुन्हा सुरू केल्या आहेत. त्यानुसार प्राधिकरणाने प्रस्ताव बनवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वडाळा ट्रक टर्मिनसवर हब उभारण्याच्या कामाला वेग येणार आहे.\nएमएमआरडीएकडून प्रस्ताव बनवण्याचे काम सुरू\nमुंबई - वडाळा येथील ट्रक टर्मिनसच्या 60 हेक्‍टर जागेवर निवासी आणि कमर्शिअल हब स्थापन करण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुन्हा सुरू केल्या आहेत. त्यानुसार प्राधिकरणाने प्रस्ताव बनवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वडाळा ट्रक टर्मिनसवर हब उभारण्याच्या कामाला वेग येणार आहे.\nमोनो रेल, पूर्व मुक्त मार्ग अशा विविध पायाभूत प्रकल्पांमुळे वडाळा परिसर दळणवळणाच्या दृष्टीने सोईचा बनला आहे. वडाळा येथील ट्रक टर्मिनस बंद पडलेला असल्याने या जागेचा विकास करण्याचा निर्णय एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी घेतला. त्याप्रमाणे ट्रक टर्मिनसच्या 60 हेक्‍टर जागेवर निवासी आणि कमर्शिअल हब निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी प्राधिकरणाने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया राबवली होती; परंतु अनेक अडथळ्यांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला. अखेर हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी प्राधिकरणाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत असून, तो लवकरच पूर्ण होईल, असे एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nमुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे....\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nअच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे\nपाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने...\nपाण्यानंतर विकासकामावरुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा\nभिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://tiruchirappalli.wedding.net/mr/photographers/1137091/", "date_download": "2018-10-15T21:44:19Z", "digest": "sha1:3GKO3UAEVYE6FGKQON4VDSWJXOQOIKD4", "length": 2875, "nlines": 77, "source_domain": "tiruchirappalli.wedding.net", "title": "तिरूचिरापल्ली मधील Real Photography हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 29\nतिरूचिरापल्ली मधील Real Photography फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य नाही\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, तामिळ\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 29)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,30,575 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/dattajayanti-marathi/datta-jayanti-116121300007_1.html", "date_download": "2018-10-15T21:04:39Z", "digest": "sha1:DXHOUB3TZXQI6CZ22XDRSBJNVT3KXFYS", "length": 13099, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र\nपितृ दोषाने पीडित व्यक्तीचे जीवन अत्यंत कष्टाचं असतं. म्हणून ज्या मनुष्यांना पितृदोष अनुभव होत असेल किंवा घरात सतत काही त्रास अनुभवत असेल त्यांनी दररोज दत्तात्रेय नावाचा जप करावा. केवळ दत्ताचे दर्शन घेतल्यानेसुद्धा जीवनात सर्व काही चांगलं घडू लागतं.\nतसे तर दत्ताच्या नावाचे स्मरण सततच करत राहावे. परंतू विशेष करून अमावस्या आणि पौर्णिमेला तर दत्ताच्या नावाची माळ अवश्य जपावी.\nदत्त पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीला दत्तात्रेयाचे दोन शक्तिशाली महामंत्र 'श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' आणि 'श्री गुरुदेव दत्त' या मंत्राने माळ जपल्याने पितृदोष दूर होऊन सर्व समस्या दूर होतात आणि उन्नतीचे नवीन मार्ग सापडतात.\n'श्री गुरुदेव दत्त' या नामजपाचे महत्त्व\nयावर अधिक वाचा :\nदत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र\nश्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nजेव्हा कृष्ण पुत्र पडला दुर्योधन पुत्रीच्या प्रेमात\nमहाभारतातील अनेक प्रसंग प्रचलित नाही त्यामुळे काही प्रसंग जाणून घेतल्यावर आपल्याला ...\nनवरात्रीत कोणते काम करणे टाळावे माहिती आहे का...\nनवरात्री दरम्यान उपास करणार्‍या भक्तांनी केस व नखं कापू नये, दाढी करणे टाळावे.\nबोडण हे ब्रह्मोदन किंवा बहुधन\nबोडण हा एक कुळधर्म, कुळाचार आहे. बोडण हा शब्द ब्रह्मोदन किंवा बहुधन याचा अपभ्रंश असावा. ...\nह्या 4 कामांनी देवी प्रसन्न होईल, भरभराटी येईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\n\"लोकांमध्ये मतभेद आणि अनोळखी लोकांचा विरोध आपणास अस्वस्थ करू शकते. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील....Read More\n\"वेळेकडे लक्ष ठेवा. कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत...Read More\n\"मनातल्या इच्छा पूर्ण होतील. उत्साहजनक बातम्या मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रांचा लाभ मिळेल. मानसन्मान होईल. आपल्यासाठी अनुकूल वेळ...Read More\n\"कौटुंबिक वातावरण आनंद आणेल. आर्थिक विषयांमध्ये आपल्या प्रयत्नांमुळे आपणास यश मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांकडून आपणास समर्थन मिळेल. कौशल्याच्या क्षेत्रात यश मिळण्याची...Read More\n\"करियरबद्दल आपण हट्ट धरू शकता. कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. आज आपल्या स्वतःच्या तर्कांना बळ मिळू शकेल....Read More\nमहत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. उत्साहवर्धक बातमी मिळाल्याने आनंद होईल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. खरेदीसाठी...Read More\n\"आपल्या कुटुंबात बर्‍याच काळापासून चालणारा एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल. व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. आजचा दिवस...Read More\n\"काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. आपल्या नवीन आवडींना प्रोत्साहन द्या आणि जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्या. एखादी...Read More\n\"आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे अडचणीत टाकू शकते. आज रात्री विश्रांती घ्या....Read More\nआज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. आर्थिक...Read More\nमानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. करीयरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची...Read More\nठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pcmcnews.in/news/tag/whats-app/", "date_download": "2018-10-15T22:35:41Z", "digest": "sha1:K7GECEBETMLREJGNPBJGMTHISJLBYD2F", "length": 7157, "nlines": 81, "source_domain": "pcmcnews.in", "title": "whats app – PCMC News Marathi", "raw_content": "\nVIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…\nVIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nVIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nमराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न \nएनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\nकरुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी\nआता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन\nअफवांना बसणार आळा, तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप होणार बंद \nAugust 7, 2018\tठळक बातम्या, राष्ट्रीय घडामोडी\nनवी दिल्ली : तणावाच्या परिस्थितीत फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप सारखा सोशल मीडिया ब्लॉक करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. आपत्कालीन स्थितीत सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवांमुळे तणावात भर पडू नये, म्हणून सरकारने थेट सोशल मीडियावर निर्बंध आणण्याबाबत सल्लामसलत सुरु केली आहे. त्यासाठी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सल्ला मागितला आहे. राष्ट्रीय …\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\nट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड\nकौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर\nसगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त\n​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार \nतर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान\nसंभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले\nज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-248169.html", "date_download": "2018-10-15T21:09:33Z", "digest": "sha1:7JR6674XWTQGCANAOD425JYNPBRJPPNF", "length": 16621, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घ्या निवडणुका आम्ही परिवर्तनासाठी तयार -उद्धव ठाकरे", "raw_content": "\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nमान्सूनचा अंदाज चुकवणाऱ्या हवामान विभागाविरोधात गुन्हा नोंदवा, शेतकऱ्यांची मागणी\nधुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nदरवाजा बंद करताना एअर हॉस्टेस विमानातून पडली, प्रकृती चिंताजनक\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nहरियाणातल्या मिशिदीसाठी हाफिज सईदचा पैसा - NIAचा दावा\nBig Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nव्हॉट्सअॅपचे आले नवीन ५ फिचर, 'हे' होतील बदल \nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\n९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या फोन, स्मार्टवॉच आणि पॉवरबँक\nज्याची पत्नी सुंदर तो पुरूष सुखी\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nघ्या निवडणुका आम्ही परिवर्तनासाठी तयार -उद्धव ठाकरे\n04 फेब्रुवारी : मुख्यमंत्री म्हणतात परिवर्तन होणार, पण तुमच्याकडे अजून अडीच वर्ष आहे. जर तुम्हाला परिवर्तन घडवायचंच असेल तर घ्या निवडणुका आम्ही तयार आहोत असं आव्हानचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. तसंच शिवसेनेला संपवणाऱ्यांच्या पिढ्या संपल्यात. आमची औकात काढणाऱ्यांना लोकं निवडणुकीनंतर गायब झाली असा पलटवारही उद्धव ठाकरेंनी केला.\nगिरगाववर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. आणि हा प्रचार सभा नाहीतर विजयी सभा आहे असा विश्वासच उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.\nकौरव आणि पांडव फ्रेंडली मॅच कशी \nअमित शहा म्हणता आमची फ्रेंडली मॅच आहे. मग कौरव आणि पांडवामध्ये काय फ्रेंडली महाभारत घडलं होतं का महाभारत असेल तर, श्रीखंडी-पाखंडी कोण ते ठरवा असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.\n'बोबडी वळली आणि दात घश्यात गेली'\nकेंद्र म्हणत मुंबई महापालिकेचा व्यवहार सर्वात पारदर्शक आहे. केंद्रात यांचेच सरकार आणि यांनीच पारदर्शक प्रमाणपत्र देऊन ज्यांची बोबडी वळलीये त्यांची दात घशात घातलीये. चांगले आरोप करा आणि स्पष्ट बोला अशी खिल्लीच उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांचं नाव न घेता उडवली.\n'सेनेच्या होर्डिंगवरील कामाचे मुद्दे खोडून दाखवा'\nमुंबईत जी विकास कामे झाली ती शिवसेनेनं केली आहेत. हे आम्ही ठामपणे सांगतोय. मेट्रो आम्ही करणार, मग आधी काय मेट्रो धावत नव्हती, काँग्रेसच्या काळात मेट्रो धावली. मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं काम करुन आमच्यावर काय उपकार करत नाही, ते सगळं नियोजित आहे. कोस्टल रोड आम्ही करणार हे यासाठी सांगतो ते महापालिकेचं काम आहे, तुम्ही महापालिकेच्या माध्यमातून हे काम करुन दाखवणार हे सांगावं. शिवसेनेनं जे होर्डिंग लावले आहे त्या कामाचा एक मुद्दा तरी खोडून दाखवा असं जाहीर आव्हानच उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं.\n'बाळासाहेबांची शिवसेना संपवणारे संपले'\nआमची औकात काढली त्याबद्दल तुमचे आभार..कारण मागील वेळा पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. आता जनतेनंच त्यांना संपवलंय. बाळासाहेबांची शिवसेना संपवणारे संपले. तुमच्या पिढ्या संपतील पण शिवसेना संपणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.\n'घ्या निवडणुका आम्ही तयार आहोत'\nमुख्यमंत्री म्हणाले परिवर्तन होणारच, असं दाखवता की आम्ही फार बुद्धीमान आहोत. मुख्यमंत्र्यांना परिवर्तनाची इतकी घाई का झालीये, अजूनही तुमच्याकडे अडीच वर्ष आहे. केंद्रातही अडीच वर्ष बाकी आहे. मग यांना परिवर्तनाची घाई काय लागली. जर परिवर्तन घडवायचे असेल तर घ्या निवडणुका आम्ही तयार आहोत असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी केलं.\nयापुढे युती नाही, एकदा युतीच्या जोखड्यातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा युती करायची नाही. मनामध्ये काळंबेरं घेऊन युतीसाठी हात पुढं करणाऱ्यांसोबत युती करायची नाही असंही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता स्पष्ट बजावलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाmumbai election 2016shivsenaUddhav Thackeryउद्धव ठाकरेमुंबईशिवसेना\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nअकबर यांचा खटला लढवण्यासाठी 97 वकिलांची फौज, कोर्टात रंगणार सामना\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\nVIDEO : भर वादळात काळजाचा ठोका चुकवणारे विमानाचे लँडिंग\nसुवर्णपदक विजेता दत्तूही सोसतोय दुष्काळाचे चटके\nVIDEO : मेहरबानी करताय का माझ्यावर,कदमांनी भररस्त्यावर अधिकाऱ्याला झाप-झाप झापले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/06/education.html", "date_download": "2018-10-15T22:21:03Z", "digest": "sha1:UOYSXI4KKQXYPZMMDHKU6XWGSXCPJP7Z", "length": 20277, "nlines": 185, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : SSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन ?", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nSSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन \nखाली बारावीचं मुल्यांकन मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या साईटचा पत्ता आणि SMS कुठे आणि कसा करावा ते सांगितलाय.\nResult या शब्दाचा मराठी अनुवाद निकाल. पण निकाल या शब्दाला मराठीत किती छटा आहेत निकाल लागणे या वाक्य प्रयोगातून कोणताच चांगला अर्थ प्रतित होत नाही. त्यातून नैराश्य आणि नकारात्म्कताच प्रतीत होते. काय लागला का निकाल निकाल लागणे या वाक्य प्रयोगातून कोणताच चांगला अर्थ प्रतित होत नाही. त्यातून नैराश्य आणि नकारात्म्कताच प्रतीत होते. काय लागला का निकाल असं एखादयाला विचारलं तरी निकाल चांगला असेल तर ठिक. नाहीतर खजील व्हायलाच होतं. न्यायालयीन खटल्यांच्या संदर्भात किंवा प्रौढ व्यक्तींच्या संदर्भात तो शब्दप्रयोग ठिक आहे. त्यामुळेच शालेय शिक्षणाच्या Result च्या संदर्भात तरी ' आज दहावी बारावीचा निकाल ' असा वाक्यप्रयोग न करता ' आज दहावी बारावीचं मुल्यांकन' असा करावा.\nमग प्रश्न पडतो बोली भाषेत मुल्यांकन हा शब्द कसा वापरता येईल \n' अरे, कधी आहे रे दहावीचं मुल्यांकन \n' तुझं मुल्यांकन कळलंय \n' किती टक्के आहे तुझं मुल्यांकन \nअसो. आज बारावीचं मुल्यांकन. त्यासाठी सर्व विदयार्थ्यांना ' रिमझिम पाऊस ' कडून शुभेच्छा.\nया पोस्ट मधील बारावीचं मुल्यांकन या शब्दावर क्लिक ( Click ) केलंत तरी तुम्ही त्या साईटवर पोहचू शकाल जिथं उपलब्ध होणार आहे तुमच्या अभ्यासाचं मुल्यांकन. त्या साईटचा मूळ पत्ता http://www.mahresult.nic.in/ असा आहे. पण तुम्ही बारावीचं मुल्यांकन या शब्दावर क्लिक ( Click ) केलंत तरी त्या साईटवर पोहचू शकाल. त्या पानावर पोहचल्यानंतर तुमच्या समोर खालील चित्रातल्या प्रमाणे पान दिसेल. त्यात विचारलेली माहिती भरा आणि Submit Now या चौकोनावर क्लिक ( Click ) करा.\nपण Internet काही सगळ्यांकडेच नसेल. तेव्हा मित्रहो. तुमच्या नेटवर तुमच्या मित्रांचं मुल्यांकन पहा आणि त्यांना कळवा. तेवढंही शक्य नसेल तर मोबाईल तर आज घरोघरी आहेतच. तेव्हा तुमच्या मोबाईलवरून तुम्ही 57766 या नंबरवर MHHSC असा SMS करूनही तुमचं मुल्यांकन जाणुन घेऊ शकाल.\nसर्व विदयार्थ्यांना ' रिमझिम पाऊस ' कडून पुन्हा एकदा शुभेच्छा.\nतुम्ही माझ्या लेखावर प्रतिक्रिया नोंदवली आहे कि तुमची जाहिरात करताय तरीही मी तुमची कॉमेंट प्रकाशित केली कारण होणार असेल कोणाला फायदा तर होऊ दे.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove and Women : पुरुष स्त्रीचा दास का \nLove and wife : बायकोचा भडीमार\nStory for Kid's : राजा पेक्षा दगड बरा\nBirthday Gritting : माझं बर्थडे गिफ्ट\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nMarathi poem : बाबा म्हणजे नेहमी छडी\nStory for Kid's : राक्षसपूरचा राक्षस\nLove Poem : “ तू प्रेमच होऊन ये…\"\nLove Poem : मिठी पडावी पहाट वेळी\nsocial media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा\nPoem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते\nMrathi Poem : मला झाड व्हायचं\nSSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन \nPoem for Kids:एक होतं वांगं\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mayurjoshi.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-15T21:04:20Z", "digest": "sha1:5KDCLGWYUZ6JHDI2KRBVRQ3TLR7WORZU", "length": 9997, "nlines": 75, "source_domain": "mayurjoshi.com", "title": "स्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ ? | Mayur Joshi", "raw_content": "\nHome Startup Articles स्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ \nस्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ \nसध्या स्टार्टअप या शब्दाने व्यवसाय क्षेत्रात नुसता धुमाकूळ घातला आहे, सगळ्या वर्तमानपत्रात, इंटरनेट साईट्सवर कोणी किती पैसे गुंतवणूकदार कडून उभे केले, कोणत्या स्टार्टअपच व्हॅल्युएशन किती झाल याची तर सध्या स्पर्धाच चालू आहे. कोणी स्टार्टअप विकली कोणी घेतली यावर चर्चांचा महापूर आला आहे. रिटेल क्षेत्रात तर स्टार्टअप या शब्दाला अनन्य साधारण महत्व आला आहे आणि आता तर वॉलमार्टने फ्लिपकार्टला विकत घेण्याची तयारी दर्शविल्यामुळे रिटेल क्षेत्रात नुसता उत्साहाचा वातावरण आहे. भारत सरकार पण सध्या स्टार्टअप या संकल्पनेला खत पाणी घालत आहे, आजूबाजूच्या सगळ्या लोकांना स्टार्टअप या विषयवार बोलताना पाहून मला खरंच प्रश्न पडतो कि स्टार्टअप म्हणजे नक्की आहे तरी काय \nस्टार्टअप हा व्यवसायाचा असा प्रकार असतो जो कोणता तरी अस्तित्वात असलेला महत्वाचा प्रश्न सोडवत असतो, त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेत असतो, व्यवसाय चालेल किंवा नाही याची कोणतीही शाश्वती व्यवसाय करणाऱ्याला नसते. स्टार्टअप मध्ये काम करणाऱ्यांसाठी हा मटका असतो, लागला तर कोट्यवधींचा. अनिश्चिततेलाच स्टार्टअप असे नाव असते.\nसध्या जनमानसात एक समज रूढ होत चालला आहे तो म्हणजे इंटरनेटद्वारे काहीहि चालू केला कि त्याला स्टार्टअप म्हणतात. फ्लिपकार्ट, मिंत्रा, जबॉंग , बिगबास्केटमुळे इंटरनेट वरून करायच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले खरे पण स्टार्टअप म्हणजे निव्वळ इंटरनेट नव्हे, कोणताही व्यवसाय जो समाजाचे महत्वाचे प्रश्न सोडवू शकतो त्याला स्टार्टअप म्हणू शकतात त्याला स्टार्टअप म्हणतात. शहरीकरणाच्या रेट्यात पेट्रोल पंपावर पण गर्दी होऊ लागली आहे, मग जर कोणी घरपोच पेट्रोल देण्याचा व्यवसाय चालू केला तरी त्याला स्टार्टअप म्हंटलं जाऊ शकेल.\nजेव्हा फ्लिपकार्टने व्यवसाय चालू केला तेव्हा ते फक्त दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह करून विकत होते, दुर्मिळ पुस्तक वाचायला मिळवणं हा तेव्हा एक प्रश्न होता. शहरीकरणाच्या रेट्यात जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढायला लागली, काही ठिकाणी दर्जेदार माल मिळायचा तर काही ठिकाणी स्वस्त, काही गोष्टींसाठी बार्गेन कराव लागत असे, काही वस्तू राज्याच्या ठराविक भागातच उपलब्ध असायच्या तर काहींचं गंधही ग्रामीण ग्राहकाला नव्हता, कमी किमतीत हवा असलेला आणि दर्जेदार माल मिळवताना ग्राहकाची पुरती तारांबळ उडत असे. सचिन आणि बींनी बंसलांच्या मारवाडी नजरेने हा प्रश्न अचूक हेरला आणि फ्लिपकार्टने मोठ्या खुबीने लोकांना स्वतःच्या पदरचे पैसे टाकून, जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन, इंटरनेट्वरुन जीवनावश्यक वस्तू रास्त दरात खरेदी करायची सवय लावली आणि इथून खरी सुरवात झाली स्टार्टअप हि संज्ञा प्रसिद्ध व्हायला.\nस्टार्टअप या संज्ञेबद्दल अनेक गैरसमज रूढ होऊ लागले आहेत, कोणत्याही नवीन व्यवसायाला आज काल मंडळी स्टार्टअप म्हणतात, एखाद्या नवीन हॉटेलला किंवा तोट्यात चालू असलेल्या फ्रॅन्चायझीला पण लोक स्टार्टअप म्हणतात पण स्टार्टअप म्हणवून घेण्यासाठी त्या व्यवसायात जगव्यापी विस्ताराची क्षमता लागते, त्यावर कोणतीही भौगोलिक मर्यादा असून चालत नाही. थोडक्यात काय – स्टार्टअप या संज्ञेची कोणतीही ठराविक व्याख्या जरी नसली तरी समाजाचे, शहरीकरणाचे प्रश्न सोडवू शकणाऱ्या, अनिश्चित वातावरणात वाढणार्या आणि झटकन विस्तार करू शकणाऱ्या कोणत्याही कंपनीला स्टार्टअप म्हणता येऊ शकत.\nNext articleएखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं \nभारत सरकार कोणाला स्टार्टअप म्हणतं \nएखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं \nस्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ \nएखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.ejanshakti.com/sonali-bendre-treatment-in-newyork/", "date_download": "2018-10-15T22:36:28Z", "digest": "sha1:6HWR2GOL64WQVFK3OHZXSWRY6K53CVY3", "length": 8507, "nlines": 99, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सोनाली बेंद्रे आहे या अवस्थेत पण तरीही म्हणते मी आनंदी | Janshakti", "raw_content": "\nविष घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा\nबालसंस्कार मंडळ एज्यु. सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश वाणी\nदिवाळीच्या तोंडावर गरीब कुटुंबाना साखर वितरीत\nभुसावळात घरफोडी, रोकड व साहित्य लांबविले\nबोगस जातीच्या दाखल्यावर आळा घालावा\nरहिमपुरे येथे विजेच्या तार तुटल्याने भीषण आग\nशिंदखेडा पं.स.कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा\nमोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू\nवरखेडी-भोकरी-वरखेडी रस्त्याला अतिक्रमणाचाही विळखा\nसोनाली बेंद्रे आहे या अवस्थेत पण तरीही म्हणते मी आनंदी\nप्रदीप चव्हाण 5 Aug, 2018\tfeatured, ठळक बातम्या, मनोरंजन, राष्ट्रीय तुमची प्रतिक्रिया द्या\nन्यूयॉर्क-बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आज फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने सोनालीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत, सर्व मित्रांचे आभार मानले आहेत. अतिशय भावूक करणारा आहे. परंतू सोनालीचा मॅसेज मात्र कमालीचा सकारात्मक आहे. या फोटोत सोनालीने डोक्याचे मुंडण केले आहे.\nफोटोत सोनाली तिच्या दोन मैत्रिणींसोबत आहे. यातील एक हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान आहे. हा फोटो शेअर करत सोनालीने ‘ ही मी आहे आणि सध्या खूप आनंदी आहे. मी खूप नशिबवान आहे की, माझे मित्र त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मला भेटायला येतात. मला कॉल करतात. मी एकटी नाही, याची जाणीव मला करून देतात. मला इतके प्रेम दिल्याबद्दल, आभाऱ़़ ,’ असे सोनाली म्हणाली. ‘आजकाल मला तयार व्हायला खूप कमी वेळ लागतो. कारण केसांचे काहीही करावे लागत नाही,’असेही तिने लिहिले आहे.\nPrevious अभिनवतर्फे मातोश्री वृद्धाश्रमामध्ये ‘फ्रेंडशिप’ डे साजरा\nNext तरूणावर केले वार\nविष घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा\nबालसंस्कार मंडळ एज्यु. सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश वाणी\nदिवाळीच्या तोंडावर गरीब कुटुंबाना साखर वितरीत\nरावेर – दिवाळीच्या तोंडावर रावेर तहसील विभागाकडून गरीब कुटुंबाना साखर वितरी करण्यात आली आहे …\nविष घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू\nकासमवाडीत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा\nमुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा\nबालसंस्कार मंडळ एज्यु. सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश वाणी\nदिवाळीच्या तोंडावर गरीब कुटुंबाना साखर वितरीत\nभुसावळात घरफोडी, रोकड व साहित्य लांबविले\nबोगस जातीच्या दाखल्यावर आळा घालावा\nरहिमपुरे येथे विजेच्या तार तुटल्याने भीषण आग\nशिंदखेडा पं.स.कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा\nराजकीय व्देषापोटी एरंडोल तालुक्यास वगळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/126/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E2%80%93__%E0%A4%AE%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-10-15T21:29:13Z", "digest": "sha1:OMNYLM2U73Z6GCN2SFUOWP7TIA7K3ZVW", "length": 8487, "nlines": 38, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमुंबई शहर हे कलेचा खजिना – मा. शरद पवार\nदेशाची आर्थिक राजधानी अशी मुंबईची ओळख आहेच पण आज मुंबई शहर हे कलेचा खजिना आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार यांनी मुंबई शहराचा गौरव केला. 'दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या' नव्या इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत झाले, त्यावेळी मा. शरद पवार बोलत होते. आज मुंबई आणि राज्यभरातून इथे येणारे कलाकार कलेच्या माध्यमातून देशासाठी देत असलेले योगदान बहुमूल्य आहे. या कलाकारांमुळेच महाराष्ट्राची पर्यायाने देशाची पताका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डौलाने फडकत असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण आणि कामगारमंत्री प्रकाश मेहता व सांस्कृतिक आणि उच्च शिक्षण विभागमंत्री विनेद तावडे उपस्थित होते.\nद बॉम्बे आर्ट सोसायटीचा आतापर्यंतचा इतिहास आणि गौरवशाली परंपरा मांडणारी फिल्म कार्यक्रमाच्या सुरुवातीला दाखविण्यात आली. त्यानंतर ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी हिस्ट्री अँड व्हॉयेज’ आणि ‘मास्टर्स ऑफ द इंडियन आर्ट’ या दोन पुस्तिकांचे प्रकाशनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. द बॉम्बे आर्ट सोसायटीची रचना क्युबिकल असून यामध्ये तीन प्रदर्शनी स्थळ, एक प्रेक्षकगृह आणि ग्रंथालय यांचा समावेश आहे.\nशेतकऱ्यांनो जीव देऊ नका, खा. शरद पवार यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन ...\nशेतकऱ्यांनो जीव देऊ नका, खा. शरद पवार यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहनसंषर्षयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता पण एकजुटीने संघर्ष सुरूच राहणार असल्याचा शरद पवार यांचा दावा उत्तर प्रदेशात कर्जमाफी मग महाराष्ट्रात का नाही - विरोधकांचा संतप्त सवालउत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफी केली जाते पण महाराष्ट्रात कर्जमाफी केली जात नाही - विरोधकांचा संतप्त सवालउत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफी केली जाते पण महाराष्ट्रात कर्जमाफी केली जात नाही असा जळजळीत सवाल करत शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्षयात्रेच्या पुढील टप्प्यातही विरोधक एकजुटीने संघर्ष करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्य ...\nदेशातील राजकारण वाईट वळणावर - शरद पवार ...\nशरद पवार यांची भाजपवर टीका; रोजगार निर्मितीत सरकारला अपयशकाही संघटनांना हाताशी धरून सत्तारूढ भाजप देशातील वातावरण कलुषित करत आहे. त्यामुळे कधी नव्हे ते देशातील राजकारण सध्या वाईट वळणावर गेल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शनिवारी केली.पक्षाच्या एकोणिसाव्या स्थापना दिनानिमित्त येथील मावळणकर सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. त्या वेळी पवारांनी केलेले भाषण हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचा उद्रेक, मंदसौरचा गोळीबार, मह ...\nराष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेश कार्यालयात लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका ...\nराष्ट्रवादी भवन येथे आज सलग दुसऱ्या दिवशी होत असलेल्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांच्या पहिल्या सत्रात राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर जिल्ह्यांच्या बैठका घेण्यात आल्या.या बैठकींसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनाल तटकरे, खा. प्रफुल पटेल, खा. माजिद मेमन, आ. छगन भुजबळ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, म ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune-maratha-agitation/maratha-kranti-morcha-chakan-134876", "date_download": "2018-10-15T21:34:51Z", "digest": "sha1:5FWZQ5SUS3CXME2LOIQY7MO65MKEUDV2", "length": 15209, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti Morcha in chakan #MarathaKrantiMorcha गावकऱ्यांनीच विझवले गाव | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha गावकऱ्यांनीच विझवले गाव\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nतळेगाव स्टेशन - चाकणमधील आवाक्‍याबाहेर गेलेली जाळपोळ स्थानिकांकडून नव्हे, तर बाहेरगावहून आलेल्या आंदोलकांकडून होत असल्याचे समजल्यानंतर पोलिस आणि स्थानिकांनी एकत्र येत त्यावर नियंत्रण मिळविले. गावाविषयीची स्थानिकांची आत्मीयता आणि पोलिसांची कर्तव्याची जाण यातील समन्वयातून पेटलेले चाकण शमले.\nतळेगाव स्टेशन - चाकणमधील आवाक्‍याबाहेर गेलेली जाळपोळ स्थानिकांकडून नव्हे, तर बाहेरगावहून आलेल्या आंदोलकांकडून होत असल्याचे समजल्यानंतर पोलिस आणि स्थानिकांनी एकत्र येत त्यावर नियंत्रण मिळविले. गावाविषयीची स्थानिकांची आत्मीयता आणि पोलिसांची कर्तव्याची जाण यातील समन्वयातून पेटलेले चाकण शमले.\nमराठा आरक्षणासाठी सोमवारी (ता. 30) खेडसह चाकण बंद पुकारण्यात आला. प्रक्षुब्ध जमावाने अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. काही मंडळींनी चिथवण्याचे काम केले आणि तळेगाव चौकात जमलेल्या हजारोंच्या जमावाने अचानक दगडफेक सुरू केली. काही वेळानंतर पोलिसांवर आणि गाड्यांवरही दगडफेक झाली. जमावापुढे निभाव लागू न शकल्याने पोलिसांनीदेखील काढता पाय घेतला. कोणालाही मोबाईल अथवा कॅमेरा बाहेर काढू दिला जात नव्हता. तळेगाव चौकातील वाहतूक पोलिस चौकी उद्‌ध्वस्त करून बसस्थानकात बस आणि एक जीप जाळली. त्यानंतर जमावाने मोर्चा माणिक चौकमार्गे चाकण पोलिस ठाण्याकडे वळविला. येथील वाहने पेटविली. हे आंदोलनकर्ते बाहेरील असल्याचे लक्षात आल्यानंतर येथील स्थानिकांनी याबाबत पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्यांना रोखायला हवे असे स्थानिकांना वाटले.\nजादा कुमक म्हणून मागविलेल्या तळेगाव दाभाडे ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी तेथे दाखल झाले होते. ते या वेळी साध्या वेशात होते. गिरिगोसावी यांनी पूर्वी चाकणला निरीक्षक म्हणून काम केले होते. परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी जुनी ओळख महत्त्वाची हे लक्षात घेऊन त्यांनी तत्परतेने चक्रे फिरवत काही स्थानिक मंडळींना त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि त्यानंतर बाहेरील आंदोलकांना हुसकविण्यास सुरवात केली. तसेच, स्थानिकांसह गावातून फेरी काढत शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर आंदोलक तोडफोड करणारे पसार झाले आणि जाळपोळ बऱ्यापैकी शमली. साडेचारच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विश्‍वास नांगरे पाटील चाकणमध्ये दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना एकत्र बोलावत भावनिक आवाहन केले. \"\"मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे. तुमच्यामध्ये शिवाजी महाराजांचे रक्त आहे. आपल्या तोंडाशी आलेला घास आपल्याला जाऊ द्यायचा नाही. मला तुमचा भाऊ समजा. आपल्याला शांततेने घ्यायचे आहे,'' असे आवाहन त्यांनी करताच जमाव बऱ्यापैकी शांत झाला. सायंकाळी जमावबंदी लागू केल्यानंतर धुमसते चाकण शांत झाले. नांगरे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना केलेले भावनिक आवाहन, गिरिगोसावी यांनी प्रसंगावधान राखत योग्य वेळी वापरलेली गावकऱ्यांची जुनी ओळख, तसेच दोघा अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चाकणच्या जाणकार मंडळींनी शमविलेले प्रक्षुब्ध आंदोलन यामुळेच \"गाव करील ते राव काय करील' याची प्रचिती आली.\nपोलिस कर्मचाऱ्यांना बदलीची धास्ती\nसातारा - शाहूपुरी वाहतूक शाखेच्या बरखास्तीनंतर प्रतिनियुक्ती व एकाच ठिकाणी दोनदा नेमणुकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या याद्या करण्याची तयारी पोलिस...\n#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर\nयेरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस...\nअपघातातून बचावले आमदार बाळा भेगडे\nतळेगाव दाभाडे - येथील अथर्व हॉस्पिटलच्या लिफ्टचा रोप तूटून झालेल्या अपघातात आमदार बाळा भेगडे आपल्या मुलासह सुखरूप बचावले. शनिवारी दुपारी...\nकेडगाव - अंबरनाथ- ठाणे परिसरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याला दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथील चिमाजी टुले यांच्या रूपात ‘बजंरगी...\nकळंबला रात्रीत १४ घरे फोडली\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://aamhiparlekarblog.wordpress.com/2013/10/03/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-15T21:17:41Z", "digest": "sha1:6Y4NFNZDRKJMWV4HY3CXM6TCAEPOBS6D", "length": 6257, "nlines": 40, "source_domain": "aamhiparlekarblog.wordpress.com", "title": "राखीव उद्यान अपडेट स्थायी समितीव्या बैठकीत प्रस्तावाला मंजूरी | 'आम्‍ही पार्लेकर' ब्लॉग", "raw_content": "\nप्रतिबिंब पार्ल्‍याचे – तुमच्‍या आमच्‍या जिव्हाळ्याचे\nराखीव उद्यान अपडेट स्थायी समितीव्या बैठकीत प्रस्तावाला मंजूरी\nमालवीय मार्गावरील दीपा बिल्डिंगसमोरील सुमारे 1200 चौ.मीटर जागेवरील मोकळा भूखंड (क्र.1025) मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असून हा उद्यानासाठी आरक्षित आहे. जुलै 2013 च्या ‘आम्ही पार्लेकर’मध्ये या जागेवर ‘स्पेशल’ मुलांसाठी राखीव उद्यान उभारण्यात यावे अशी कल्पना मांडण्यातआली होती. त्यानंतर सर्वच माध्यमांमधून म्हणजे फोन, पत्र, इमेल, फेसबुक, एसएमएसमार्फत या उपक्रमाला पाठिंबा दर्शवणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आल्या.\n‘महाराष्ट्र टाइम्स’सारख्या अग्रगण्य वृत्तपत्रानेदेखील या बातमीची दखल घेऊन दि. 11, 12 व 13 सप्टेंबर असे तीन दिवस विशेष वृत्त प्रसिध्द केले आणि ही संकल्पना महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.\nविलेपार्ले परिसरात मानसिक तसेच शारीरिक दृष्टया विकलांग मुलांच्या अनेक शाळा आहेत. त्यापैकी दिशा कर्णबधीर विद्यालय, उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालय, कलबाग अपंग पुनर्वसन केंद्र, आशियाना इन्स्टीटयूट ऑफ ऑटिझम, कुमुदबेन द्वारकादास व्होरा इंडस्ट्रीअल होम फॉर ब्लाईंड वुमन, आनंदी हाफवे होम फॉर मेंटली चॅलेन्जड ऍण्ड ऑटिस्टीक चिल्ड्रन या शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवणारी निवेदने आमच्याकडे सादर केली. या सर्व निवेदनांच्या प्रतींची फाईल प्रभाग क्र.80च्या नगरसेविका ज्योती अळवणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.\nमहापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून उद्यानाच्या बांधकामासाठी 50 लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे असे श्रीमती अळवणी यांनी ‘आम्ही पार्लेकर’शी बोलताना सांगितले. या उद्यानाचे आधुनिकीकरण, व्यवस्थापन आणि देखभाल याचा भार उचलण्यासाठी लोकमान्य सेवा संघाने तयारी दर्शवली आहे.\nसदर उद्यानात विशेष मुलांप्रमाणेच परिसरातील नागरिकांसाठी काही वेळ किंवा उद्यानाचा काही भाग राखून ठेवला जावा अशासुध्दा काही सूचना पुढे येत आहेत.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/04/story-for-kids-magic-stick.html", "date_download": "2018-10-15T22:24:10Z", "digest": "sha1:PVTGP2TLU4SU4PPP6E6HY4G4HN2KVMUM", "length": 15784, "nlines": 157, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता : Story for Kids : Magic Stick", "raw_content": "रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता\nAbout Us / आमच्याबद्दल\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : Stories for kids, छोट्यांसाठी गोष्टी\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\n - \"उरले फक्त...\" मखर सजावट आरास वर्गणी पावती कार्यक्रमपत्रिका मूर्ती पेण शाडू सुट्ट्या नियोजन लगबग धांदल तयारी आगमन प्राणप्रतिष्ठापना मंत्र आवाहन अथर्वशीर्ष प...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\nत्या वळणावर - ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nRape and mindset : बलात्कार का होतात \nLove Poem : येते ओठावर गाणे\nPolitics : मोदी आणि मेस्सी\nPolitics : काँग्रेस जातीयवादी नाही काय \nLove Poem : तुझे नाव माझ्या मनी\nLove Poem : आला आला सखा माझा\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\nAnimal Sex : प्राण्यांची कामभावना\nभादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर...\nगर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा\nआमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ..........\nतो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात...........\nIndian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात \nलोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात ह...\nsocial media and sex : जागरण गोंधळ का घालतात \nमुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिच...\nIndian Bull ‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला ...\nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nOnline Money/ Money From Blog ( ब्लॉग लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू ...\nMarathi poem : पाऊस गेला शाळेमध्ये\nmarathi poem , poem for kids, परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला स...\nती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आप...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/154?page=3", "date_download": "2018-10-15T21:52:40Z", "digest": "sha1:V4J3TAJH5UYYG5NDFN43D7ZGPWHSOA4T", "length": 15693, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखन : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /लेखन\nनेत्यांच्या बोलण्यावर लगाम हवा,\nसत्ताधारी असो वा विरोधी . नेत्यांच्या जिभा सैल सुटायला लागल्यावर त्याचे परिणाम जाणवत असतात नेते जनतेपुढे काय आदर्श ठवतात यावर काही बंधन असायला हवे, नेते बरं,ळतात त्यातून अनेक वाद निर्माण होत असतात समाज ढवळून निघत असतो. या साठी नेत्यांच्या बडबडणयावर बंधन आणायला हवे, आणि आक्षेपारह्य विधान करणारया आमदार खासदारांचे पद रद्द करण्याची सोय असावी तसा कायदा करायला हवा .\nRead more about नेत्यांच्या बोलण्यावर लगाम हवा,\nथोडं माझं ऐकून घेशील का\nयेऊन माझ्याजवळ डोळ्यात माझ्या पाहशील का\nया डोळ्यांत फक्त प्रेम तुझ्यासाठी आहे\nया मनाला तुझीच आस आहे\nजीवाला ध्यास तुझाच आहे\nमाझ्या हृदयाची खास तूच आहेस\nजबरदस्ती नाही ग माझी तुझ्यावर\nतू माझ्यावर प्रेम करावं\nतुझ्या मनाला वाटेल ते कर पण\nएकदाच माझ्या हाताला स्पर्श कर\nआयुष्याभर तू सुखी रहावी\nमी तुला आवडत नाही पण\nमला तुझ्यासोबत जगावं वाटतं\nपण ते शक्य नाही\nतुझ्या हाताचा स्पर्श असाच साठवून ठेवीन\nतोच आठवत आठवत जगत राहीन\nपूर्वीची मी ..... आताची मी\nपूर्वीची मी साधा विनोद ऐकला तरी फिदीफिदी हसत असे\nउंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे खळाळून वाहत असे \nआता अख्खी विनोदी गोष्ट वाचली तरी हसू येत नाही\nकुणी खिंकाळून हसलं तर आवडतही नाही \nपूर्वीची मी भुक्कड अशी खादाडी करत हिंडत असे\nबिनधास्तपणे रस्त्यावर भैयाकडची पाणीपुरी हाणत असे \nआताशा चटपटीत चाट हायजिनिक वाटत नाही\nकुणी खात असेल तर आवडतही नाही \nपूर्वीची मी कुठलाही विषय घेऊन अखंड बडबड करत असे\nअनंतकाळ वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे वाचा यज्ञ करत असे \nआता चुकूनही जास्त बोलायला आवडत नाही\nकुणी बडबडत असेल तर आवडतही नाही \nRead more about पूर्वीची मी ..... आताची मी\nव्यक्तिचित्रण - \"संदीप प्रभाकर जोशी\"\nतारीख - १९ सप्टेंबर २०१८ - सकाळी ७.५१\nRead more about व्यक्तिचित्रण - \"संदीप प्रभाकर जोशी\"\nचोरीच्या कथा लेखकावर कारवाई न होनेबाबत\nगणेशऊत्सवादरम्यान मायबोलीवर एक कथा चोरी पकडली गेली , त्याचे पुर्ण श्रेय मॅगी यांना जाते.\nचोरीची कथा , कविता , लेख उडविले गेले, पण चोर श्रियुत अक्षय दुधाळ अजुन मोकाटच आहे आणी मायबोलीवर बागडत देखिल आहे.\nआतातर त्याच्यावर काही कारवाई होईल असेही वाटत नाही.\nमी ईतका घाट घातलाय हा धागा काढण्याचा पण हा धागाच ऊडविला जावु शकतो.\nतरीही काही प्रश्न पडलेत, मिळतील उत्तरे का बघु\nRead more about चोरीच्या कथा लेखकावर कारवाई न होनेबाबत\nआम्ही ‘अनुभव हॉलिडेज’ तर्फे दि.१५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०१८ च्या दरम्यान ‘कोस्टल कर्नाटकची’ टूर केली त्या निमित्ताने -\nजन्मा येऊन एकदा तरी\nसाईट सीर्इंग सोडूनच द्या\nगडबड नाही गोंधळ नाही\nआरामात करावे सर्व काही\nघरची माणसं आपली सारी\nवाटे आपण आपल्याच घरी\nपैसे तर सगळेच घेतात\nत्याहून भरपूर हे देतात\nहवं हवं वाटणार प्रेम कधी कधी नको वाटते\nइतरांच्या डोळ्यातले पाणी पाहून आपल्या ही डोळ्यात पाणी दाटते\nप्रेमासाठी वाटेल ते करणारी couple पाहिली\nप्रेमासाठी जीव देणारी नि जीव घेणारी ही पाहिली\nव्यक्ती प्रेम आयुष्यभर करण्याचं वचन देते\nखूप प्रेम करणारी व्यक्ती\nतीच व्यक्ती काही काळानंतर अर्ध्यावर सोडून निघून जाते\nकाहींची परिस्थिती काहींची जात~पात\nप्रेमाची दोरी मध्येच तोडली जाते\nपन जी सावरू शकत नाही\nस्वतःला आवरू शकत नाही\nती मात्र जीवाशी मुकते\nव्यक्तिचित्रण - \"माया\" - मनस्विता\nसध्या राहते त्या सोसायटीमध्ये राहायला येऊन साधारण १५ वर्षे झाली. नुकतीच राहायला आले तेव्हा इथे राहणाऱ्या लोकांच्या थोड्याफार ओळखी होत होत्या. तशी आमची सोसायटी छोटेखानी म्हणजे तीन बिल्डिंगचीच आहे. आणि सोसायटीत मध्य भागात एक कट्टा आहे तिथे महिलामंडळ बसलेलं असतं. तर संध्याकाळी चक्कर मारायला बाहेर पडलं की महिलामंडळाची भेट व्हायची. तिथल्या काकवांचा वयोगट साधारण ४०-४५ च्या पुढचा. छान गप्पा, हसणे-खिदळणे ऐकू यायचे. पण त्यांच्यात अजून एक दणदणीत आवाज ऐकू यायचा. आणि व्यवस्थित पाहिले तर त्या ग्रूपमध्ये सर्वांच्या मानाने खूपच तरुण आणि उत्साही 'ती' दिसायची.\nRead more about व्यक्तिचित्रण - \"माया\" - मनस्विता\n भाग ४ – मुंडारिंग विअर\nभाग ३ – क्विनाना, लेक क्लिफ्टन, वार्नब्रो https://www.maayboli.com/node/67226\n भाग ४ – मुंडारिंग विअर\nमाझी सैन्यगाथा (भाग १४)\nआमची ट्रेन तिच्या ठरलेल्या वेळेपेक्षा सात तास लेट चालली होती, त्यामुळे त्या दिवशी आम्हांला पठाणकोटला पोचायला संध्याकाळ होणार होती. आम्ही सगळे सहप्रवासी त्याबद्दल च बोलत होतो तेवढ्यात असं लक्षात आलं की ट्रेन च्या AC मधे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे कारण हळूहळू गरमी जाणवायला लागली होती. त्या बद्दल कोच अटेंडंट ला सांगायला गेले तर तो पट्ठ्या गायब च होता. मग एकानी त्याला शेजारच्या कोच मधून शोधून आणला आणि त्याला AC चं पॅनेल चेक करायला सांगितलं.\nRead more about माझी सैन्यगाथा (भाग १४)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-currency-ban-events-81335", "date_download": "2018-10-15T22:11:59Z", "digest": "sha1:RV52RFREXXWQAROHUSWTIHSMZSUEB23M", "length": 27714, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news currency ban events नोटाबंदी घटनाक्रम | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\n८ नोव्हेंबर २०१६ - सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अनेकदा रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांत पैसे जमा करणे, बॅंकांतून काढून घेणे, याबाबत विविध निर्णय जाहीर केले, वेळोवेळी त्यात बदलही केले. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा चार हजार, दोन हजार ५०० आणि दोन हजार रुपये अशी करण्यात आली. नोव्हेंबर उलटत आला तरी रांगा काही हटत नव्हत्या. रिझर्व्ह बॅंकेचे आदेश सातत्याने बदलल्याने गोंधळात भर पडत होती.\n८ नोव्हेंबर २०१६ - सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अनेकदा रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांत पैसे जमा करणे, बॅंकांतून काढून घेणे, याबाबत विविध निर्णय जाहीर केले, वेळोवेळी त्यात बदलही केले. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा चार हजार, दोन हजार ५०० आणि दोन हजार रुपये अशी करण्यात आली. नोव्हेंबर उलटत आला तरी रांगा काही हटत नव्हत्या. रिझर्व्ह बॅंकेचे आदेश सातत्याने बदलल्याने गोंधळात भर पडत होती.\n१ डिसेंबर २०१६ - सोशल मीडियावरील अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे रिझर्व्ह बॅंकेचे आवाहन. नोटाबंदीनंतर आलेल्या आर्थिक संकट, अडचणी आणि रांगात थांबून ताण आल्याने लोकांचा मृत्यू झाला, त्याला जबाबदार कोण असे प्रश्‍न डिसेंबरमध्ये काँग्रेसने संसदेत केला, तरीही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारच्या धोरणाची आणि निर्णयाची पाठराखण केली.\n३१ जानेवारी २०१७ - नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात ठेवी जमा केल्याबद्दल १८ लाख करदात्यांना प्राप्तिकर खात्याच्या नोटिसा मिळणार. नोटाबंदीने जीडीपीच्या वाढीवर ०.५ टक्के परिणाम झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद.\n२७ फेब्रुवारी - देशव्यापी संपाने बॅंकांचे कामकाज ठप्प.\n२८ फेब्रुवारी - ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत भारताचा जीडीपीचा वाढीचा दर सात टक्‍क्‍यांच्या आसपास राहिला.\n१ मार्च - बंदी घातलेल्या दहा नोटा बाळगल्याबद्दल १० हजार रुपये द्या, असा नवा कायदा सरकारने आणला.\n१३ मार्च - बॅंकांतून रोकड काढण्यावरील सर्व निर्बंध रिझर्व्ह बॅंकेने हटवले.\n२० मार्च - नोटाबंदीनंतर पहिल्यांदा प्राप्तिकर खात्याने छापा टाकला.\n२४ मार्च - पाच हजार आणि दहा हजारांच्या नोटा चलनात आणण्याचा विचार नसल्याचे सरकारतर्फे स्पष्टीकरण.\n१ एप्रिल - नोटा बदलून घेण्याचा अखेरचा दिवस, रिझर्व्ह बॅंक कार्यालयाबाहेर रांगा, गर्दी.\n१४ एप्रिल - नोटाबंदीनंतर जाहीर केलेल्या ‘क्‍लीन मनी’ उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याकरता प्राप्तिकर खात्याने तपासणीसाठी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला, त्या अंतर्गत ६० हजार व्यक्तींच्या खात्यांच्या तपासाचे उद्दिष्ट्य.\n११ मे - नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत बॅंकांनी दहा लाख पीओएस मशिन नव्याने बसवले.\n१७ मे - सरकारने क्‍लीन मनी पोर्टल सुरू केले. नोटाबंदीनंतरच्या सहा महिन्यांत प्राप्तिकराच्या जाळ्यात ९१ लाख करदात्यांना आणले, २३ हजारवर कोटी रुपयांची जाहीर न केलेली संपत्ती, मालमत्ता उजेडात आणल्याचा सरकारचा दावा.\n२ जून - आर्थिक विकासाचा मंदावलेला दर आणि नोटाबंदी यांचा थेट संबंध नाही, असा अर्थमंत्री अरुण जेटली यांचा निर्वाळा.\n२१ जून - बॅंका आणि टपाल कार्यालयांकडे बाद केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी त्या २० जुलैपर्यंत रिझर्व्ह बॅंकेकडे जमा करावेत, अशा सरकारच्या सूचना\n१२ जुलै - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल दुसऱ्यांदा संसदीय पथकासमोर हजर.\n१३ जुलै - नोटाबंदीनंतर बॅंकांत जमा झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची मोजणी सुरू आहे, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी संसदीय पथकासमोर दिली.\n१६ जुलै - नोटाबंदीनंतर डेबिट व क्रेडिट कार्डचा वापर करून व्यवहार करण्यात केवळ ७ टक्के वाढ झाली, त्या तुलनेत डिजिटल व्यवहारात २२ टक्के वाढ झाल्याचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी संसदीय पथकासमोर नोंदवले.\n१७ जुलै - बंदी घातलेल्या नोटा जमा करण्यास पुन्हा संधी देण्यास केंद्र सरकारचा नकार.\n२३ जुलै - गेल्या तीन वर्षांत प्राप्तिकर खात्याने केलेल्या तपासाअंती सुमारे ७१ हजार ९४१ कोटी रुपयांचे अघोषित केलेले उत्पन्न सापडल्याची सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती.\n११ ऑगस्ट - रिझर्व्ह बॅंकेच्या कागदपत्रांत नोटाबंदीनंतर १.७ लाख कोटी जमा झाल्याचा दावा.\n२५ ऑगस्ट - ५० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बॅंकेने चलनात आणल्या.\n३१ ऑगस्ट - रिझर्व्ह बॅंकेच्या वार्षिक अहवालानुसार, ९८.९६ टक्के नोटा जूनअखेर जमा झाल्या. तत्पूर्वी सरकारने केलेला ३ ट्रिलियन नोटा परत न आल्याचा दावा फोल ठरला.\nऑक्‍टोबर २०१७ - नोटाबंदी आणि जीएसटी यामुळे भारताच्या विकासदरावर काहीसा परिणाम झाल्याचा दावा जागतिक बॅंकेने केला.\nनोटाबंदीचा निर्णय हा काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी केलेला दीर्घकालीन उपाय आहे. देशातील गरिबांचे राहणीमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.\n- नरेंद्र मोदी, पंतप्रधान (जानेवारी २०१७)\nनोटाबंदीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था आणि प्रणाली स्वच्छ होईल. यामुळे अर्थव्यवस्थेचा आकार आणि महसुली आधार वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय जीएसटी लागू करून सरकारने लोकांची खर्च करण्याची सवय आणि जीवनशैली सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे.\n- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री (ऑगस्ट २०१७)\nनोटाबंदीमुळे फायदा झाला की तोटा हे कोणी सांगेल का चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा आणि नव्याने चलनात आणण्यासाठी छापण्यात आलेल्या नोटांवर किती खर्च करण्यात आला, याबाबत रिझर्व्ह बॅंक माहिती देणार आहे का\n- पी. चिदंबरम, माजी केंद्रीय अर्थमंत्री (ऑगस्ट २०१७)\nनोटाबंदीमुळे बॅंकिंग प्रणालीकडेच मोठ्या प्रमाणावर पैशांचा ओघ येऊ लागला आहे. यामुळे बॅंकिंग प्रणालीकडे आलेल्या प्रचंड मोठ्या निधीवर व्याज देण्याचा बोझा रिझर्व्ह बॅंकेवर पडणार आहे. माझ्या कार्यकाळात नोटाबंदी केली असती तर मी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला असता.\n- रघुराम राजन, माजी गव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक (ऑगस्ट २०१७)\nभारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला असला तरी नजीकच्या काळात नोटाबंदीचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. सध्याची घसरण ही तात्पुरती असून, येत्या काही महिन्यांत सकारात्मक बदल दिसतील आणि भारताच्या ‘जीडीपी’मध्येही मोठी वाढ बघायला मिळण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधान मोदी औद्योगिक क्षेत्रात सुधारणा आणण्यासाठी वास्तवदर्शी काम करीत असल्याने त्यांच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम नक्कीच दिसतील.\n- जिम योंग किम, अध्यक्ष, जागतिक बॅंक (ऑक्‍टोबर २०१७)\nनोटाबंदी आणि जीएसटी यांसारख्या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.\n- ख्रिस्तिना लगार्ड, व्यवस्थापकीय संचालक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (ऑक्‍टोबर २०१७)\nनोटाबंदीचा निर्णय घेऊन कोणालाही अपेक्षित नसलेली मोठी सुधारणा पंतप्रधानांनी केली आहे. ज्या लोकांनी स्वत:जवळ पैसे बाळगले आहेत, मात्र त्यावर कोणताही कर दिलेला नाही, अशा लोकांना याचा मोठा फटका बसणार आहे.\n- दीपक पारेख, अध्यक्ष, एचडीएफसी (डिसेंबर २०१६)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा निर्णय घेतलेला आहे. नोटाबंदीमुळे समांतर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेला चाप बसणार आहे, हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. औपचारिक अर्थव्यवस्थेला दीर्घावधीत नक्कीच बळ मिळेल.\n- चंदा कोचर, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसीआयसीआय बॅंक (नोव्हेंबर २०१६)\nकाळ्या पैशाविरोधात सरकारने नोटाबंदी करून उचललेल्या क्रांतिकारी आणि धाडसी निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेसाठी दीर्घकालीन फायदे होतील. भारत ‘डिजिटायझेशन’च्या दुनियेत नक्कीच क्रांती घडवेल.\n- कुणाल बहल, सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, स्नॅपडील (नोव्हेंबर २०१६)\n१९४६ - एक हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. या नोटा सामान्य माणसांच्या आवाक्‍याबाहेरच्या होत्या. त्यामुळे त्याची फारशी चर्चा झाली नाही, परिणामही तेवढा त्यांच्यापर्यंत पोचला नाही. १९५४मध्ये पुन्हा त्या रकमांच्या, तसेच पाच हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या.\n१९७८ - तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी नोटाबंदी जाहीर केली ती काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आणि तो उघड करण्यासाठीच. त्यांच्या काळात एक हजार, पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. पंतप्रधानांना रिझर्व्ह बॅंकेचे तत्कालीन गव्हर्नर आय. जी. पटेल यांचा विरोध होता.\n(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)\nसंमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चुकीची- लक्ष्मीकांत देशमुख\nपुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार...\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन...\nभवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते....\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.ravichaudhari.net/photos.html", "date_download": "2018-10-15T21:39:28Z", "digest": "sha1:EQKXFXGG2PVJ33UZX55G2ZEARK6TD53D", "length": 33553, "nlines": 398, "source_domain": "www.ravichaudhari.net", "title": "Ravi-Ravinda Chaudhari", "raw_content": "\nमा.अबेदा इनामदार आझम कँपस मधे सनम अरोरा लंडन वि.प्रतिनिधी\nमा.डाँ.करमळकर सर कुलगुरु पुणे विद्यापीठ समवेत सनम अरोरा यु के विद्यार्थी भारतीय संघटना प्रतिनिधी\nफ्रेन्डस अॉफ फ्रान्स ५० वर्षपुर्ती लोगो फ्रेन्डस अॉफ फ्रान्स ५० वर्षपुर्ती लोगो\n९ ऑगस्ट क्रांतीदिन मिरवणुक ९ ऑगस्ट क्रांतीदिन मिरवणुक\nलायन्स क्लब सहभाग लायन्स क्लब सहभाग\nलंडन मराठी संमेलन - स्वागत लंडन मराठी संमेलन - स्वागत\nजतन युथ फेस्टीवल भव्य मिरवणुक जतन युथ फेस्टीवल भव्य मिरवणुक\nसाहित्य संमेलन पुणे ग्रंथयात्रा शुभारंभ साहित्य संमेलन पुणे ग्रंथयात्रा शुभारंभ\nसनम अरोरा - लंडन प्रतिनिधी स्वागत करताना सनम अरोरा - लंडन प्रतिनिधी स्वागत करताना\nमा.शितल महाजन-पद्मष्री विजेती व वल्ड रेकॉर्ड होल्डर प्ॉरा ग्लायडिंग\nशोध मराठी मनाचा मुलाखत मा.शरदचंद्र पवार व मा.राज ठाकरे\n८ मार्च जागतिक महिला दिन सत्कारपुर्ती मा.शितल ८ मार्च जागतिक महिला दिन सत्कारपुर्ती मा.शितल\n८ मार्च जागतिक महिला दिन सत्कारपुर्ती मा.शितल ८ मार्च जागतिक महिला दिन सत्कारपुर्ती मा.शितल\n८ मार्च २०१८ NGO महिला उद्योजक सत्कार समारंभ ८ मार्च २०१८ NGO महिला उद्योजक सत्कार समारंभ\nसंयोजक समिती शोध मराठी मनाचा २०१८ संयोजक समिती शोध मराठी मनाचा २०१८\n८ मार्च २०१८ NGO महिला उद्योजक सत्कार समारंभ ८ मार्च २०१८ NGO महिला उद्योजक सत्कार समारंभ\nशोध मराठी मनाचा २०१८ शोध मराठी मनाचा २०१८शोध मराठी मनाचा २०१८\nमा.तेजस्वी सातपुते-अति सुपरीटेंड अॉफ पोलिस पुणे ग्रामीण समवेत\n१५ वे जागतिक मराठी संमेलन २०१८ - संयोजन समिती सदस्य\nपुणे प्रतिष्ठान दिवाळी अंक २०१७ पुणे प्रतिष्ठान दिवाळी अंक २०१७\nपुणे प्रतिष्ठान दिवाळी अंक २०१७ पुणे प्रतिष्ठान दिवाळी अंक २०१७\nप्रसिद्ध केंट युनिर्व्हसिटी लायब्ररी भेट प्रसिद्ध केंट युनिर्व्हसिटी लायब्ररी भेट\nप्रसिद्ध केंट युनिर्व्हसिटी लायब्ररी भेट प्रसिद्ध केंट युनिर्व्हसिटी लायब्ररी भेट\nटोलनाका तिकीट टोलनाका तिकीट टोलनाका तिकीट टोलनाका तिकीट\nअमेरिकेत कार चालवताना अमेरिकेत कार चालवताना अमेरिकेत कार चालवताना\nपिटसबर्ग देखण शहर पिटसबर्ग देखण शहर पिटसबर्ग देखण शहर\nअमेरिकेत कार चालवताना अमेरिकेत कार चालवताना अमेरिकेत कार चालवताना\nअमेरिकेत कार चालवताना अमेरिकेत कार चालवताना अमेरिकेत कार चालवताना\nमियामी बीच प्रवेश मियामी बीच प्रवेश मियामी बीच प्रवेश\nमियामी समुद्र किनारा मियामी समुद्र किनारा मियामी समुद्र किनारा\nमियामी समुद्र किनार्‍या वरिल क्षण मियामी समुद्र किनार्‍या वरिल क्षण\nमगरींचे उद्यान मगरींचे उद्यान मगरींचे उद्यान मगरींचे उद्यान\nमियामी समुद्र किनार्‍या वरिल क्षण मियामी समुद्र किनार्‍या वरिल क्षण\nसुप्रसिद्द् देखणा मियामी बीच सुप्रसिद्द् देखणा मियामी बीच सुप्रसिद्द् देखणा\nसुप्रसिद्द् मियामी बीच विवाह सोहळा सुप्रसिद्द् मियामी बीच विवाह सोहळा\nशिकागो शहर शिकागो शहर शिकागो शहर शिकागो शहर\nआम्ही वापरलेली रेंट व कार चा सुसज्ज कार आम्ही वापरलेली रेंट व कार चा सुसज्ज कार\nअोहोअो स्टेट युनिर्व्हसिटी ला भेट अोहोअो स्टेट युनिर्व्हसिटी ला भेट\nशिकागो शहर शिकागो शहर शिकागो शहर शिकागो शहर\nशिकागो शहरातील रोशनाई व प्रवेश गेट शिकागो शहरातील रोशनाई व प्रवेश गेट\nशिकागो मधील बीगबीन शिकागो मधील बीगबीन शिकागो मधील बीगबीन\nप्रसिद्ध ट्रम्प टॉवर - शिकागो प्रसिद्ध ट्रम्प टॉवर - शिकागो प्रसिद्ध ट्रम्प टॉवर\nशिकागो येथील बी आर बी चा बंगला शिकागो येथील बी आर बी चा बंगला\nलायन्स क्लब सहभाग लायन्स क्लब सहभाग लायन्स क्लब सहभाग\nलायन्स क्लब सहभाग लायन्स क्लब सहभाग लायन्स क्लब सहभाग\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nमहात्मा ज्योतीराव फुले महात्मा ज्योतीराव फुले महात्मा ज्योतीराव फुले\nसाप्ताहिक पर्वती टाईम्स साप्ताहिक पर्वती टाईम्स साप्ताहिक पर्वती टाईम्स\nसाप्ताहिक पर्वती टाईम्स साप्ताहिक पर्वती टाईम्स साप्ताहिक पर्वती टाईम्स\nसाप्ताहिक पर्वती टाईम्स साप्ताहिक पर्वती टाईम्स साप्ताहिक पर्वती टाईम्स\nसाप्ताहिक पर्वती टाईम्स साप्ताहिक पर्वती टाईम्स साप्ताहिक पर्वती टाईम्स\nशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्सशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्स\nशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्सशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्स\nशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्सशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्स\nशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्सशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्स\nशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्सशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्स\nशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्सशैक्षणीक इव्हेंट्स शैक्षणीक इव्हेंट्स\nमा.हणुमंत गायकवाड(बीव्हीजी ग्रुप)अभि.सयाजी शिंदे\nलंडन मराठी साहित्य संमेलन २०१७ लंडन मराठी साहित्य संमेलन\nलंडन मराठी साहित्य संमेलन २०१७ लंडन मराठी साहित्य संमेलन\nलंडन मराठी साहित्य संमेलन २०१७ लंडन मराठी साहित्य संमेलन\nलंडन मराठी साहित्य संमेलन २०१७ लंडन मराठी साहित्य संमेलन\nलंडन मराठी साहित्य संमेलन २०१७ लंडन मराठी साहित्य संमेलन\nयु के विद्याथ्री युनियन पदाधिकारी लंडन समवेत यु के विद्याथ्री युनियन पदाधिकारी लंडन\nलंडन महाराष्ट्र मंडळ अध्यक्श लंडन महाराष्ट्र मंडळ अध्यक्श लंडन महाराष्ट्र मंडळ\nजतन युथ फेस्टीवल पी एम सी समवेत जतन युथ फेस्टीवल पी एम सी समवेत\nजतन युथ फेस्टीवल ग्रुप डान्स स्पर्द्या जतन युथ फेस्टीवल ग्रुप डान्स स्पर्द्या\nजतन युथ फेस्टीवल शपथविधी जतन युथ फेस्टीवल शपथविधी जतन युथ फेस्टीवल शपथविधी\nजतन युथ फेस्टीवल बक्षिस समारंभ जतन युथ फेस्टीवल बक्षिस समारंभ\nजतन युथ फेस्टीवल बक्षिस समारंभ जतन युथ फेस्टीवल बक्षिस समारंभ\nजतन युथ फेस्टीवल मिरवणुक जतन युथ फेस्टीवल मिरवणुक जतन युथ फेस्टीवल मिरवणुक\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nसोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स सोशियल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्सकल्चरल इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nकरियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव करियर महोत्सव\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\nफेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642543", "date_download": "2018-10-15T20:54:15Z", "digest": "sha1:QLM22VPN2HWF6FVZ6OXY4OVZADEVM5KQ", "length": 2535, "nlines": 41, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – निसर्गरम्य संध्याकाळ\nएका निसर्गरम्य अशा संध्याकाळी वाटतं,\nतू मला मिठीत घ्यावं ,\nवाहत राहावा वारा,तो हि मंद आणि नितळ,\nतेवढ्यातच अचानक व्हावा ढगांचा गडगडाट,\nत्या विजेच्या लख्ख प्रकाशामध्ये,\nबाकी सगळीकडे अंधार असावा,\nया अशा निसर्गरम्य संध्याकाळ वाटतं,\nतू मला मिठीत घ्यावं.......||१||\nका कोण जाणे कुणाच ठाऊक,\nतू मला आणि मी तुला नजरेनेच बोलावे,\nडोळ्यात माझ्या तू आणि तूच असावे,\nया निसर्गरम्य संध्याकाळी वाटतं,\nतू मला मिठीत घ्यावे.....||२||\nतू हळूच आता ओठ उघडावे,\nमी तुझ्या त्या ओठांवर अलगद बोट ठेवावे,\nनको बोलूस तू या क्षणी,\nअसे मी नजरेतून सांगावे,\nअशा या निसर्गरम्य संध्याकाळी वाटतं,\nतू मला मिठीत घ्यावे......||३||\nखूप काही बोलायचे आहे तुला,\nहे मी तू न बोलताच ओळखावे,\nपण तरीही तुझ्या या गुलाबी ओठांना मी स्तब्ध करावे,\nया निसर्गरम्य संध्याकाळी वाटतं,\nतू मला मिठीत घ्यावे......||४||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583509845.17/wet/CC-MAIN-20181015205152-20181015230652-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}